ETV Bharat / state

पावसामुळे साचलेल्या पाण्यात बुडून 2 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू - death two year old daughter drowning water at dahiwadi

याबद्दल अधिक माहिती अशी की, पांडुरंग काटकर आपल्या कुटुंबासह दहिवडी कॉलेजच्या परिसरात राहतात. परतीच्या पावसामुळे दहिवडी कॉलेजच्या पाठीमागे असणाऱ्या वसाहतीमध्ये पावसाने पाणी साचले होते. या ठिकठिकाणी खड्डे असून त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. आराध्या खेळण्यासाठी बाहेर गेली असता, ती त्या पाण्याने भरलेल्या खड्यात पडली आणि त्यात तिचा बुडून मृत्यू झाला.

पावसामुळे साचलेल्या पाण्यात बुडून 2 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू
author img

By

Published : Oct 24, 2019, 12:16 AM IST

सातारा - दहिवडी येथे परतीच्या पावसामुळे साचलेल्या पाण्यात २ वर्षाच्या मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आराध्या पांडुरंग काटकर असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. दरम्यान, या घटनेने माण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबद्दल अधिक माहिती अशी की, पांडुरंग काटकर आपल्या कुटुंबासह दहिवडी कॉलेजच्या परिसरात राहतात. परतीच्या पावसामुळे दहिवडी कॉलेजच्या पाठीमागे असणाऱ्या वसाहतीमध्ये पावसाने पाणी साचले होते. या ठिकठिकाणी खड्डे असून त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. आराध्या खेळण्यासाठी बाहेर गेली असता, ती त्या पाण्याने भरलेल्या खड्यात पडली आणि त्यात तिचा बुडून मृत्यू झाला.

सातारा - दहिवडी येथे परतीच्या पावसामुळे साचलेल्या पाण्यात २ वर्षाच्या मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आराध्या पांडुरंग काटकर असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. दरम्यान, या घटनेने माण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबद्दल अधिक माहिती अशी की, पांडुरंग काटकर आपल्या कुटुंबासह दहिवडी कॉलेजच्या परिसरात राहतात. परतीच्या पावसामुळे दहिवडी कॉलेजच्या पाठीमागे असणाऱ्या वसाहतीमध्ये पावसाने पाणी साचले होते. या ठिकठिकाणी खड्डे असून त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. आराध्या खेळण्यासाठी बाहेर गेली असता, ती त्या पाण्याने भरलेल्या खड्यात पडली आणि त्यात तिचा बुडून मृत्यू झाला.

Intro:सातारा दुष्काळी माण तालुक्यातील दहिवडी येथे परतीच्या पावसाने हाहाकार माजवला. मात्र या पावसाने दारात साचलेल्या खड्यात पडून आराध्या पांडुरंग काटकर या लहान मुलीचा मृत्यु झाला आहे. यामुळे तालुक्यात हळहळ व्यात होत आहे.

Body:या बद्दल अधिक माहिती अशी की, दहिवडी कॉलेज च्या पाठीमागे असणाऱ्या वसाहती मध्ये पावसाने पाणी साचले होते. या ठिकाणी राहत असलेली आराध्या ही शेजारी असलेल्या काकूंकडे खेळायला गेली असेल, असं घरातील लोकांना वाटले. मात्र काही वेळाने शेजरी राहणाऱ्या महिलेने तुमची भाहुली पाण्यात पडली आहे ती बगा असे सांगितले. त्यानंतर आराध्या च्या आईने बाहुली आहे का पाहण्यासाठी गेली असता त्यानंतर त्यांना ती भाहुली नसून आपली मुलगी आहे समजले त्यांनी लगेच आराध्याला पाण्यातून उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले मात्र डॉक्टरांनी मुलगी दगावली असल्याचे सांगितले.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.