ETV Bharat / state

सरकारला पिकांच्या नुकसानीबद्दल गांभीर्य नाही - विश्वजीत कदम

सांगलीत आधी महापूर नंतर अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे पलूस-कडेगाव तालुक्यात शेतीचे आणि द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या बागांची आमदार कदम यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

author img

By

Published : Nov 4, 2019, 4:16 PM IST

विश्वजीत कदम

सांगली - भाजप सरकारमध्ये कोणीही शेतकरी नाही, ही शोकांतिका आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबद्दल गांभीर्य नाही, अशी टीका काँग्रेस कार्याध्यक्ष व आमदार विश्वजीत कदम यांनी केली. सांगलीतील पलूस येथे नुकसानग्रस्त द्राक्षबागांच्या पाहणीवेळी ते बोलत होते.

सरकारला पिकांच्या नुकसानीबद्दल गांभीर्य नाही

सांगलीत आधी महापूर नंतर अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे पलूस-कडेगाव तालुक्यात शेतीचे आणि द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या बागांची आमदार कदम यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

हे वाचलं का? - मला विश्वास, नवीन सरकार लवकरच स्थापन होईल - देवेंद्र फडणवीस

सांगली जिल्ह्यासह राज्यात अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर 10 हजार कोटी रुपयांची मदत सरकारने जाहीर केली आहे. मात्र, ही मदत अत्यंत तोकडी आहे. त्यामुळे 35 हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. मात्र, सरकारला शेतीच्या नुकसानीबद्दल गांभीर्य नाही, असे विश्वजीत कदम म्हणाले.

सांगली - भाजप सरकारमध्ये कोणीही शेतकरी नाही, ही शोकांतिका आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबद्दल गांभीर्य नाही, अशी टीका काँग्रेस कार्याध्यक्ष व आमदार विश्वजीत कदम यांनी केली. सांगलीतील पलूस येथे नुकसानग्रस्त द्राक्षबागांच्या पाहणीवेळी ते बोलत होते.

सरकारला पिकांच्या नुकसानीबद्दल गांभीर्य नाही

सांगलीत आधी महापूर नंतर अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे पलूस-कडेगाव तालुक्यात शेतीचे आणि द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या बागांची आमदार कदम यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

हे वाचलं का? - मला विश्वास, नवीन सरकार लवकरच स्थापन होईल - देवेंद्र फडणवीस

सांगली जिल्ह्यासह राज्यात अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर 10 हजार कोटी रुपयांची मदत सरकारने जाहीर केली आहे. मात्र, ही मदत अत्यंत तोकडी आहे. त्यामुळे 35 हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. मात्र, सरकारला शेतीच्या नुकसानीबद्दल गांभीर्य नाही, असे विश्वजीत कदम म्हणाले.

Intro:
File name - mh_sng_01_v_kadam_vis_01_7203751 - mh_sng_01_v_kadam_byt_04_7203751


स्लग - शेतीच्या नुकसाना बद्दल सरकारला गांभीर्य नाही,कारण सरकार मध्ये कोणीही शेतकरी नाही - विश्वजित कदम .

अँकर - भाजपा सरकार मध्ये कोणीही शेतकरी नाही,हे शोकांतिका असून, शेतीच्या नुकसानाबद्दल सरकारला शेतकरयांच्या बद्दल गांभीर्य नाही,अशी टीका काँग्रेस कार्याध्यक्ष व आमदार विश्वजित कदम यांनी केली.तसेच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 35 हजार कोटींची मागणी केंद्राकडे करणार असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले आहे.सांगलीच्या पलूस येथे नुकसानग्रस्त द्राक्षबागांच्या पाहणी वेळी ते बोलत होते.Body:आधी महापूर नंतर अतिवृष्टी व अवकाळी पाऊस यामुळे सांगलीच्या पलूस -कडेगाव तालुक्यातील शेतीचे आणि मुख्यतः द्राक्षबागांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानग्रस्त द्राक्षबागांची काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम यांनी पाहणी केली आहे.बुरुंगवाडीसह आसपासच्या बागांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे.यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना,सांगली जिल्ह्यासह राज्यात अवकाळी पाऊसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.आणि या पार्श्वभूमीवर 10 हजार कोटींची मदत सरकारने जाहीर केली आहे.मात्र ही मदत अत्यंत तोकडी आहे.त्यामुळे 35 हजार कोटींची मागणी केली आहे.पण सरकारला शेतीच्या नुकसानीबद्दल गांभीर्य नाही, तसेच या सरकार मध्ये शेतकरी कोणी नाही,हीच शोकांतिका आहे.अश्या शब्दात विश्वजित कदम यांनी भाजपा सरकारवर टीका केली आहे.

बाईट - विश्वजित कदम - आमदार , काँग्रेस ..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.