ETV Bharat / state

जागेच्या वादातून २४ तासांपासून रखडला अंत्यविधी

author img

By

Published : Jan 27, 2020, 2:12 PM IST

Updated : Jan 27, 2020, 3:11 PM IST

२६ जानेवारीला वांगी गावचे माजी सरपंच रामभाऊ औंधे यांच्या पत्नी रुक्मिणी यांचे निधन झाले. लिंगायत स्मशानभूमीत त्यांच्या दफनविधीची तयारी करण्यात आली. मात्र, गावातील एका समाजाने संबंधित जागेवर दफन विधी करण्यास आक्षेप घेतला. यामुळे मृतदेहावरील अंत्यसंस्कार २४ तासांपासून रखडले आहे.

last rites
जागेच्या वादातून २४ तासांपासून रखडला अंत्यविधी

सांगली - गेल्या २४ तासांपासून एका मृतदेहाची अंत्यविधी विना हेळसांड सुरू आहे. सांगलीतील कडेगावच्या वांगी येथे हा प्रकार घडला आहे. स्मशानभूमीच्या जागेवरून हा वाद निर्माण झाला. गावात सध्या तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जागेच्या वादातून २४ तासांपासून रखडला अंत्यविधी

हेही वाचा - अदनान सामीच्या 'पद्मश्री' पुरस्काराला मनसेचा विरोध, पुढील कार्यक्रम उधळण्याचा इशारा

२६ जानेवारीला वांगी गावचे माजी सरपंच रामभाऊ औंधे यांच्या पत्नी रुक्मिणी यांचे निधन झाले. लिंगायत स्मशानभूमीत त्यांच्या दफनविधीची तयारी करण्यात आली. मात्र, गावातील एका समाजाने संबंधित जागेवर दफन विधी करण्यास आक्षेप घेतला. यामुळे मृतदेहावरील अंत्यसंस्कार २४ तासांपासून रखडले आहे. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी याबाबत प्रशासनाला आदेश दिले. मात्र, अद्यापही पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत.

हेही वाचा - कोरोना व्हायरसचा धोका वाढला, मुंबईत आणखी एक संशयित रुग्ण आढळला

वादग्रस्त जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा गावातील एका समाजाने केला आहे. याच जागेवर अनेक वर्षांपासून अंत्यविधी होत असल्याने रुक्मिणी औंधे यांच्या पार्थिवावरही येथेच अंत्यसंस्कार व्हावे, अशी भूमिका लिंगायत समाजाने घेतली आहे.

सांगली - गेल्या २४ तासांपासून एका मृतदेहाची अंत्यविधी विना हेळसांड सुरू आहे. सांगलीतील कडेगावच्या वांगी येथे हा प्रकार घडला आहे. स्मशानभूमीच्या जागेवरून हा वाद निर्माण झाला. गावात सध्या तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जागेच्या वादातून २४ तासांपासून रखडला अंत्यविधी

हेही वाचा - अदनान सामीच्या 'पद्मश्री' पुरस्काराला मनसेचा विरोध, पुढील कार्यक्रम उधळण्याचा इशारा

२६ जानेवारीला वांगी गावचे माजी सरपंच रामभाऊ औंधे यांच्या पत्नी रुक्मिणी यांचे निधन झाले. लिंगायत स्मशानभूमीत त्यांच्या दफनविधीची तयारी करण्यात आली. मात्र, गावातील एका समाजाने संबंधित जागेवर दफन विधी करण्यास आक्षेप घेतला. यामुळे मृतदेहावरील अंत्यसंस्कार २४ तासांपासून रखडले आहे. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी याबाबत प्रशासनाला आदेश दिले. मात्र, अद्यापही पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत.

हेही वाचा - कोरोना व्हायरसचा धोका वाढला, मुंबईत आणखी एक संशयित रुग्ण आढळला

वादग्रस्त जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा गावातील एका समाजाने केला आहे. याच जागेवर अनेक वर्षांपासून अंत्यविधी होत असल्याने रुक्मिणी औंधे यांच्या पार्थिवावरही येथेच अंत्यसंस्कार व्हावे, अशी भूमिका लिंगायत समाजाने घेतली आहे.

Intro:
File name - mh_sng_01_mrutdeha_helsand_vis_01_7203751 .


स्लग - जागेच्या वादातून 24 तासांपासून मृतदेहाची अंत्यविधी विना हेळसांड...


अँकर - 24 तासांपासून एका मृतदेहाची अंत्यविधी विना हेळसांड सुरू आहे. सांगलीच्या कडेगावच्या वांगी येथे हा प्रकार घडला आहे.स्मशानभुमीच्या जागेवरून हा वाद निर्माण झाला आहे.त्यामुळे वांगी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


व्ही वो - सांगलीच्या कडेगाव तालुक्यातल्या वांगी याठिकाणी लिंगायत स्मशानभूमीच्या जागेच्या वादातून गेल्या 24 तासापासून अंत्यविधी रखडला आहे.
26 जानेवारी वांगी गावचे माजी सरपंच रामभाऊ औंधे यांच्या पत्नी रुक्मिणी औंधे यांचे निधन झाले.यानंतर गावातील असणाऱ्या लिंगायत स्मशान भुमीत दफन करण्याची तयारी करण्यात आली.मात्र गावातील एका समाजाने संबंधित जागेवर दफन विधी करण्यास आक्षेप घेतला. आणि त्यानंतर या ठिकाणी दोन्ही समाजाच्या मध्ये तणावाचं वातावरण निर्माण होऊन,गेल्या चोवीस तासांपासून वांगी मध्ये अंत्यविधी विना मृतदेह रखडून पडला आहे.याबाबत जिल्हाधिकारी यांच्या समोर ही बाब निदर्शनास आणून दिली,यानंतर जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाला आदेश दिले,मात्र स्थानिक पातळीवर या जागेचा वाद निर्माण झाल्याने अजूनही या ठिकाणी अंत्यसंस्कार हे पार पडू शकले नाही.
सदरची जागा ही दुसऱ्या समाजाने आपल्या मालकीच्या असल्याचा दावा केला आहे.तर लिंगायत समाजाने या जागेवर अनेक वर्षांपासून दफनविधी केली जात होती ,असल्याचा भूमिका घेतली आहे.त्यामुळे त्याच ठिकाणी दफनविधी व्हावा अशी मागणी केली आहे.मात्र या वादातून याठिकाणी अद्यापि दफनविधी पार पडू शकला नाही.तर या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने गावामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



Body:हहहConclusion:
Last Updated : Jan 27, 2020, 3:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.