ETV Bharat / state

वादळाचा धोका टळल्यानंतरही मासेमारीवर परिणाम; मच्छिमारांना 30 ते 40 कोटींचा फटका

author img

By

Published : Oct 28, 2019, 5:02 PM IST

Updated : Oct 28, 2019, 7:53 PM IST

क्यार चक्रिवादळाचा मोठ्या प्रमाणात परिणाम मच्छिमारी व्यवसायावर झाला असून, वादळी परिस्थिती तसेच पावसामुळे गेल्या आठ दिवसांपासून मासेमारी ठप्प आहे. मासेमारी व्यवसायावर अवलंबून असणाऱया इतर जोडधंद्यांनाही यामुळे फटका बसला आहे.

दळी परिस्थिती तसेच पावसामुळे गेल्या आठ दिवसांपासून मासेमारी ठप्प आहे.

रत्नागिरी - कोकण किनारपट्टीवरील क्यार चक्रीवादळाचा धोका सध्या टळला आहे. मात्र याचा मोठ्या प्रमाणात परिणाम मच्छिमारी व्यवसायावर झाला असून, वादळी परिस्थिती तसेच पावसामुळे गेल्या आठ दिवसांपासून मासेमारी ठप्प आहे. मासेमारी व्यवसायावर अवलंबून असणाऱया इतर जोडधंद्यांनाही यामुळे फटका बसला आहे.

दळी परिस्थिती तसेच पावसामुळे गेल्या आठ दिवसांपासून मासेमारी ठप्प आहे.

गेल्या आठ दिवसांपासून बंद असलेल्या मासेमारीमुळे जवळपास 40 ते 50 कोटींचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील विविध बंदरात उभ्या असलेल्या साडेतीन हजाराहून अधिक होड्या वादळी परिस्थितीमुळे किनाऱ्यावर आश्रयाला आहेत.

अजून काही दिवस मच्छिमारीसाठी योग्य परिस्थिती नसल्याचा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आल्याने मच्छिमारांना होड्यांवरील कामगारांच्या वेतनाचा भुर्दंड बसला आहे. ऐन दिवाळीत मच्छिमारांचा रोजगार मंदावला असून, संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे मच्छिमार आर्थिक संकटात सापडला आहे.

रत्नागिरी - कोकण किनारपट्टीवरील क्यार चक्रीवादळाचा धोका सध्या टळला आहे. मात्र याचा मोठ्या प्रमाणात परिणाम मच्छिमारी व्यवसायावर झाला असून, वादळी परिस्थिती तसेच पावसामुळे गेल्या आठ दिवसांपासून मासेमारी ठप्प आहे. मासेमारी व्यवसायावर अवलंबून असणाऱया इतर जोडधंद्यांनाही यामुळे फटका बसला आहे.

दळी परिस्थिती तसेच पावसामुळे गेल्या आठ दिवसांपासून मासेमारी ठप्प आहे.

गेल्या आठ दिवसांपासून बंद असलेल्या मासेमारीमुळे जवळपास 40 ते 50 कोटींचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील विविध बंदरात उभ्या असलेल्या साडेतीन हजाराहून अधिक होड्या वादळी परिस्थितीमुळे किनाऱ्यावर आश्रयाला आहेत.

अजून काही दिवस मच्छिमारीसाठी योग्य परिस्थिती नसल्याचा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आल्याने मच्छिमारांना होड्यांवरील कामगारांच्या वेतनाचा भुर्दंड बसला आहे. ऐन दिवाळीत मच्छिमारांचा रोजगार मंदावला असून, संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे मच्छिमार आर्थिक संकटात सापडला आहे.

Intro:मासेमारी ठप्प, 40 ते 50 कोटींचं नुकसान

रत्नागिरी, प्रतिनिधी

कोकण किनारपट्टीवरील क्यार चक्रीवादळाचा धोका टळला आहे. मात्र त्याचा सर्वात मोठा परिणाम हा मच्छिमारी व्यवसायावर झालेला आहे. समुद्रात वादळी स्थिती, त्यात पाऊस त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून मासेमारी ठप्प आहे. मच्छि व्यवसायावर अवलंबून असणारे इतर जोडधंदेही यामुळे ठप्प आहेत. त्यामुळे जवळपास 40 ते 50 कोटींचं मच्छि व्यवसायाचं नुकसान झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात विविध बंदरात साडेतीन हजाराहून अधिक मच्छिमारी बोटी वादळी परिस्थितीमुळे किनाऱ्याला आश्रयाला आहेत. अजून काही दिवस मच्छिमारीसाठी समुद्रात जाण्यासाठी योग्य परिस्थिती नाही. त्यामुळे मच्छिमारांना बोटीवरील कामगाराच्या वेतनाचा भुर्दड बसला आहे. ऐन दिवाळीत गजबजलेल्या बंदरात सन्नाटा पसरला आहे. त्यामुळे मच्छिमारांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नुकताच कुठे मासळी हंगाम बऱ्यापैकी सुरू झाला होता. तोच या वादळाने तोंड फोडलं आहे. त्यामुळे मच्छिमार आर्थिक संकटात सापडला आहे. याचसंदर्भात मच्छिमारांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..Body:मासेमारी ठप्प, 40 ते 50 कोटींचं नुकसान
Conclusion:मासेमारी ठप्प, 40 ते 50 कोटींचं नुकसान
Last Updated : Oct 28, 2019, 7:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.