ETV Bharat / state

'क्यार' चक्रीवादळ : किनारपट्टीवर अजस्त्र लाटांचे तांडव, मासेमारी ठप्प - fishing stopped due to kyar cyclone hit konkan coast

‘क्यार’ चक्रीवादळामुळे बाहेरच्या अनेक बोटी रत्नागिरीत आश्रयाला आल्या आहेत. हे वादळ किनारपट्टीला धडकणार नसले तरी, पुढील २४ तासात त्याच्या घेऱ्यातील ढगांमुळे कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

'क्यार' चक्रीवादळ : किनारपट्टीवर अजस्त्र लाटांचे तांडव, मासेमारी ठप्प
author img

By

Published : Oct 26, 2019, 12:38 PM IST

Updated : Oct 26, 2019, 12:44 PM IST

रत्नागिरी - अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या ‘क्यार’ चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला तडाखा दिला आहे. सलग दोन दिवस जिल्ह्यात पावसासह वेगवान वार्‍यांनी धुमाकुळ घातला आहे. त्यात अजस्र लाटांनी किनारे उद्ध्वस्त झाले आहेत. या वादळाच्या परिणामामुळे मासेमारीही ठप्प झाली आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी...

'क्यार' चक्रीवादळ संबधात माहिती देताना आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर...

‘क्यार’ चक्रीवादळामुळे बाहेरच्या अनेक बोटी रत्नागिरीत आश्रयाला आल्या आहेत. हे वादळ किनारपट्टीला धडकणार नसले तरी, पुढील २४ तासात त्याच्या घेऱ्यातील ढगांमुळे कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. २७ तारखेनंतर चक्रीवादळाचा प्रभाव कमी होईल. सध्या मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये तसेच या पर्यटकांनीही समुद्रकिनाऱ्यांवर जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा - 'क्यार’ वादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा, मिर्‍या धुपप्रतिबंधक बंधार्‍याला पुन्हा भगदाड

हेही वाचा - रत्नागिरीत संततधार; मच्छिमारांना सावधानतेचा इशारा

रत्नागिरी - अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या ‘क्यार’ चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला तडाखा दिला आहे. सलग दोन दिवस जिल्ह्यात पावसासह वेगवान वार्‍यांनी धुमाकुळ घातला आहे. त्यात अजस्र लाटांनी किनारे उद्ध्वस्त झाले आहेत. या वादळाच्या परिणामामुळे मासेमारीही ठप्प झाली आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी...

'क्यार' चक्रीवादळ संबधात माहिती देताना आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर...

‘क्यार’ चक्रीवादळामुळे बाहेरच्या अनेक बोटी रत्नागिरीत आश्रयाला आल्या आहेत. हे वादळ किनारपट्टीला धडकणार नसले तरी, पुढील २४ तासात त्याच्या घेऱ्यातील ढगांमुळे कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. २७ तारखेनंतर चक्रीवादळाचा प्रभाव कमी होईल. सध्या मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये तसेच या पर्यटकांनीही समुद्रकिनाऱ्यांवर जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा - 'क्यार’ वादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा, मिर्‍या धुपप्रतिबंधक बंधार्‍याला पुन्हा भगदाड

हेही वाचा - रत्नागिरीत संततधार; मच्छिमारांना सावधानतेचा इशारा

Intro:किनारपट्टीवर अजस्त्र लाटांचं तांडव

मासेमारीही ठप्प

रत्नागिरी, प्रतिनिधी

अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या ‘क्यार’ चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला तडाखा दिला आहे. सलग दोन दिवस जिल्ह्यात पावसासह वेगवान वार्‍यांनी धुमाकुळ घातला आहे. त्यात अजस्र लाटांनी किनारे उध्वस्त झाले आहेत. या वादळाच्या परिणामामुळे मासेमारीही ठप्प झाली आहे. बाहेरच्या अनेक बोटी रत्नागिरीत आश्रयाला आल्या आहेत. हे वादळ किनारपट्टीला धडकणार नसले तरी, पुढील २४ तासांत त्याच्या घेऱ्यातील ढगांमुळे कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. २७ तारखेनंतर चक्रीवादळाचा प्रभाव कमी होईल. सध्या मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये तसेच या पर्यटकांनीही समुद्रकिनाऱ्यांवर जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी...

Body:किनारपट्टीवर अजस्त्र लाटांचं तांडव

मासेमारीही ठप्पConclusion:किनारपट्टीवर अजस्त्र लाटांचं तांडव

मासेमारीही ठप्प
Last Updated : Oct 26, 2019, 12:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.