ETV Bharat / state

सागरी महामार्गावर 'द बर्निंग कार'चा थरार; सर्व प्रवासी सुखरुप

author img

By

Published : Sep 1, 2019, 6:58 PM IST

गणपती उत्सवासाठी मुंबईहुन गावी येणाऱ्या प्रवाशांची चारचाकी गाडी जळून खाक झाल्याची घटना आज(1 सप्टेंबर) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास राजापूर तालुक्यातील नाटे येथे सागरी महामार्गावर घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, मौल्यवान सामानासह स्विफ्ट डिझायर गाडी जळून खाक झाली आहे.

सागरी महामार्गावर 'द बर्निंग कार'चा थरार; सर्व प्रवासी सुखरूप

रत्नागिरी - गणपती उत्सवासाठी मुंबईहुन गावी येणाऱ्या प्रवाशांची चारचाकी गाडी जळून खाक झाल्याची घटना आज(1 सप्टेंबर) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास राजापूर तालुक्यातील नाटे येथे सागरी महामार्गावर घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, मौल्यवान सामानासह स्विफ्ट डिझायर गाडी जळून खाक झाली आहे.

सागरी महामार्गावर 'द बर्निंग कार'चा थरार; सर्व प्रवासी सुखरूप

प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहिती नुसार, चालत्या गाडीने अचानक पेट घेतला. त्यामुळे गाडीतील सर्व लोक तत्काळ बाहेर पडले. माहिती मिळताच नाटे गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर लगेच पेलिसांना फोन वरून घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस कर्मचारी विक्रांत कदम, संभाजी कदम, सुयोग वाडकर, ममता नामये आदींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

गाडीने भर रस्त्यात पेट घेतल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. आग विझल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने गाडी बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.
जब्बार काझी, पिण्ट्या राजापकर, मनोज आडविरकर, संतोष चव्हाण, नुरू हूसये, हसन हूस्स्ये, अलकेश पवार, लुकमान तमके, तैजीब बांगी आदींसह साखरी नाटे येथील अनेक युवकांनी गाडी विझविण्यासाठी प्रयत्न केले.

रत्नागिरी - गणपती उत्सवासाठी मुंबईहुन गावी येणाऱ्या प्रवाशांची चारचाकी गाडी जळून खाक झाल्याची घटना आज(1 सप्टेंबर) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास राजापूर तालुक्यातील नाटे येथे सागरी महामार्गावर घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, मौल्यवान सामानासह स्विफ्ट डिझायर गाडी जळून खाक झाली आहे.

सागरी महामार्गावर 'द बर्निंग कार'चा थरार; सर्व प्रवासी सुखरूप

प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहिती नुसार, चालत्या गाडीने अचानक पेट घेतला. त्यामुळे गाडीतील सर्व लोक तत्काळ बाहेर पडले. माहिती मिळताच नाटे गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर लगेच पेलिसांना फोन वरून घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस कर्मचारी विक्रांत कदम, संभाजी कदम, सुयोग वाडकर, ममता नामये आदींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

गाडीने भर रस्त्यात पेट घेतल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. आग विझल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने गाडी बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.
जब्बार काझी, पिण्ट्या राजापकर, मनोज आडविरकर, संतोष चव्हाण, नुरू हूसये, हसन हूस्स्ये, अलकेश पवार, लुकमान तमके, तैजीब बांगी आदींसह साखरी नाटे येथील अनेक युवकांनी गाडी विझविण्यासाठी प्रयत्न केले.

Intro:सागरी महामार्गावर द बर्निंग कारचा थरार

गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमन्यांची प्रवाशांची चारचाकी गाडी जळून खाक

राजापूर तालुक्यातील नाटे येथील सागरी महामार्गावरील घटना

रत्नागिरी, प्रतिनिधी

एस टी नंतर द बर्निग कारचा थरार
राजापूर तालुक्यातील नाटे पहायला मिळाला. सागरी महामार्गावर आज हि घटना घडली
गणपती उत्सवासाठी मुंबईहुन गावी येणाऱ्या प्रवाशांची चारचाकी गाडी जळून खाक झाल्याची घटना रविवारी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास राजापूर तालुक्यातील नाटे येथे सागरी महामार्गावर घटली. मात्र यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र सामानासहित स्विफ्ट डिझायर गाडी पूर्ण जळून खाक झाली आहे.
प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहिती नुसार चालत्या गाडीने अचानक पेट घेतला. त्यामुळे गाडीतील सर्व लोक तात्काळ बाहेर पडले. नाटे गावच्या जवळच घटना घटल्याने माहिती मिळताच अनेकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र गाडी सी. एन. जी. असल्याची चर्चा सुरू असल्याने सुरवातीला कोणी पुढे जाण्यास धजावले नाही. दरम्यान पोलीस स्टेशनला घटनेची फोन वरून माहिती देण्यात आली.
पोलीस स्टेशनही जवळच असल्याने पोलीस कर्मचारी विक्रांत कदम, संभाजी कदम, सुयोग वाडकर, ममता नामये आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गाडीतील प्रवाशांकडून थोडी माहिती मिळाल्यावर काही धाडशी तरुणांनी गाडीतील सामान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र किरकोळ सामान हाती लागले.बाकी किमती सामानासह गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
जब्बार काझी, पिण्ट्या राजापकर, मनोज आडविरकर, संतोष चव्हाण, नुरू हूसये, हसन हूस्स्ये, अलकेश पवार, लुकमान तमके, तैजीब बांगी आदींसह साखरी नाटे येथील अनेक युवकांनी गाडी विझविण्यासाठी प्रयत्न केले.
गाडीतील प्रवासी मुंबई वरून गावी गणपती साठी येत असल्याची माहिती मिळाली आहे. गाडीने भर रस्त्यातच पेट घेतल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र आग विझल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने गाडी बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.*Body:सागरी महामार्गावर द बर्निंग कारचा थरार

गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमन्यांची प्रवाशांची चारचाकी गाडी जळून खाक

राजापूर तालुक्यातील नाटे येथील सागरी महामार्गावरील घटनाConclusion:सागरी महामार्गावर द बर्निंग कारचा थरार

गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमन्यांची प्रवाशांची चारचाकी गाडी जळून खाक

राजापूर तालुक्यातील नाटे येथील सागरी महामार्गावरील घटना
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.