ETV Bharat / state

गौरी-गणपती विसर्जनानंतर, मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू

author img

By

Published : Sep 8, 2019, 9:15 PM IST

Updated : Sep 8, 2019, 10:07 PM IST

गौरी गणपतीसाठी कोकणात गेलेल्या चाकरमानी 7 सप्टेंबर रोजी गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर मुंबईकडे परतायला लागले आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर चाकरमानी प्रवाशाच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत.

मुंबई गोवा महामार्गावर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू

रायगड - गौरी गणपती विसर्जनानंतर कोकणात गेलेले चाकरमानी आता परतण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे मुंबई गोवा महामार्गावर परतीला निघणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांची वर्दळ सुरू झाली आहे. माणगाव महामार्गावर ४ ते ५ किमीच्या वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहतूक संथ गतीने सुरू आहे. तर, वाहतूक कोंडीमुळे वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.

मुंबई गोवा महामार्गावर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू

गौरी गणपतीसाठी कोकणात गेलेल्या चाकरमानी 7 सप्टेंबर रोजी गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर आज मुंबईकडे परतायला लागले आहेत. लोणारे ते माणगाव या दरम्यान चाकरमानी प्रवाशाच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. वाहतूक कोंडी झाली असली तरी त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे वाहनांची वाहतूक कोंडी झाली असल्याने वाहतूक पोलिसांतर्फे माणगाव निजामपूरमार्गे कोलाड तसेच पाली खोपोली मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झालेली आहे.

रायगड - गौरी गणपती विसर्जनानंतर कोकणात गेलेले चाकरमानी आता परतण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे मुंबई गोवा महामार्गावर परतीला निघणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांची वर्दळ सुरू झाली आहे. माणगाव महामार्गावर ४ ते ५ किमीच्या वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहतूक संथ गतीने सुरू आहे. तर, वाहतूक कोंडीमुळे वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.

मुंबई गोवा महामार्गावर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू

गौरी गणपतीसाठी कोकणात गेलेल्या चाकरमानी 7 सप्टेंबर रोजी गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर आज मुंबईकडे परतायला लागले आहेत. लोणारे ते माणगाव या दरम्यान चाकरमानी प्रवाशाच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. वाहतूक कोंडी झाली असली तरी त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे वाहनांची वाहतूक कोंडी झाली असल्याने वाहतूक पोलिसांतर्फे माणगाव निजामपूरमार्गे कोलाड तसेच पाली खोपोली मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झालेली आहे.

Intro:
मुंबई गोवा महामार्गावर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरु

माणगाव रस्त्यावर वाहतूक कोंडी, वाहतूक संथ गतीने

वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गाने वळवली वाहतूक

रायगड : गौरी गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर कोकणात गेलेले चाकरमानी आता परतण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावर परतीला निघणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांची वर्दळ सुरू झाली आहे. माणगाव महामार्गावर चार ते पाच किमीच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या असल्या तरी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडीमुळे पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.Body:गौरी गणपतीसाठी कोकणात गेलेले चाकरमानी 7 सप्टेंबर रोजी गौरी गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर आज मुंबईकडे येण्यास सुरुवात झाली आहे. लोणारे ते माणगाव या दरम्यान चाकरमानी प्रवाशाच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. मात्र वाहतूक कोंडी झालेली असली तरी वाहने हळूहळू पुढे सरकत असल्याने एका ठिकाणी वाहने थांबलेली नाहीत. त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे.Conclusion:मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथे वाहनांची वाहतूक कोंडी झाली असल्याने वाहतूक पोलिसांनी माणगाव निजामपूरमार्गे कोलाड तसेच पाली खोपोली मार्गे वाहतूक वळविण्यात आलेली आहे. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झालेली आहे.
Last Updated : Sep 8, 2019, 10:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.