ETV Bharat / state

भीमाशंकर येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य दिपोत्सव

दिवाळीनंतर त्रिपुरारी पोर्णिमेला दिपोत्सव साजरा केला जातो. त्रिपुरा नावाच्या राक्षसाच्या वधानंतर देवांनी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दिपोत्सव साजरा केला होता. असे सांगितले जाते. देशभरातून आलेल्या भाविकांनी भीमाशंकर येथे देवे लावत विद्युत रोषणाई केली.

author img

By

Published : Nov 13, 2019, 7:54 AM IST

भीमाशंकर येथे त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त भव्य दिपोत्सव

पुणे - दिवाळीनंतर त्रिपुरारी पोर्णिमेला दिपोत्सव साजरा केला जातो. त्रिपुरारी नावाच्या राक्षसाच्या वधानंतर देवांनी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दिपोत्सव साजरा केला होता. असे सांगितले जाते. देशभरातून आलेल्या भाविकांनी भीमाशंकर येथे देवे लावत विद्युत रोषणाई केली.

भीमाशंकर येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य दिपोत्सव

हेही वाचा - सांभर तलावाभोवती आढळले हजारो पक्षांचे मृतदेह..

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भिमाशंकर येथे डोळे दिपवून टाकणारा दीपोत्सव मंगळवारी साजरा करण्यात आला. मंदिर व मंदिर परिसरातील प्रांगणातील दिपमाळ लखलखून गेली होती. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती व शिवलिंगाची सभा मंडपात विविध रंगाच्या फुलांमध्ये रांगोळी काढून सजविण्यात आले होते.

त्रिपुरारी पौर्णिमेची आख्यायिका -

तारकासूर नावाचा असुर होता त्याला ताराक्ष, कलाक्ष व विद्युन्माली असे तीन पुत्र होते तारकासुराच्या या तीन पुत्रांनी देवदेवतांना छळण्यास सुरुवात केली. हा प्रकार असह्य झाल्याने महादेवांनी त्यांच्याशी संग्राम करून त्या तीनही पुत्रांचा म्हणजेच त्रिपुरारीचा बिमोड केला. त्यावेळी आजच्या दिवशी असूर शक्तिचा नाश झाल्यामुळे देवांनी पहिल्यांदा भीमाशंकर येथे दीपोत्सव साजरा केला. हीच परंपरा आजही तशीच सुरू आहे. भीमाशंकर येथील शिवमंदिरात देशभरातून अनेक भाविक येऊन या दीपोत्सवाचे साक्षीदार होत आहेत.

हेही वाचा - राष्ट्रपती राजवट असली तरी सत्ता स्थापन करता येते - उल्हास बापट

पुणे - दिवाळीनंतर त्रिपुरारी पोर्णिमेला दिपोत्सव साजरा केला जातो. त्रिपुरारी नावाच्या राक्षसाच्या वधानंतर देवांनी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दिपोत्सव साजरा केला होता. असे सांगितले जाते. देशभरातून आलेल्या भाविकांनी भीमाशंकर येथे देवे लावत विद्युत रोषणाई केली.

भीमाशंकर येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य दिपोत्सव

हेही वाचा - सांभर तलावाभोवती आढळले हजारो पक्षांचे मृतदेह..

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भिमाशंकर येथे डोळे दिपवून टाकणारा दीपोत्सव मंगळवारी साजरा करण्यात आला. मंदिर व मंदिर परिसरातील प्रांगणातील दिपमाळ लखलखून गेली होती. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती व शिवलिंगाची सभा मंडपात विविध रंगाच्या फुलांमध्ये रांगोळी काढून सजविण्यात आले होते.

त्रिपुरारी पौर्णिमेची आख्यायिका -

तारकासूर नावाचा असुर होता त्याला ताराक्ष, कलाक्ष व विद्युन्माली असे तीन पुत्र होते तारकासुराच्या या तीन पुत्रांनी देवदेवतांना छळण्यास सुरुवात केली. हा प्रकार असह्य झाल्याने महादेवांनी त्यांच्याशी संग्राम करून त्या तीनही पुत्रांचा म्हणजेच त्रिपुरारीचा बिमोड केला. त्यावेळी आजच्या दिवशी असूर शक्तिचा नाश झाल्यामुळे देवांनी पहिल्यांदा भीमाशंकर येथे दीपोत्सव साजरा केला. हीच परंपरा आजही तशीच सुरू आहे. भीमाशंकर येथील शिवमंदिरात देशभरातून अनेक भाविक येऊन या दीपोत्सवाचे साक्षीदार होत आहेत.

हेही वाचा - राष्ट्रपती राजवट असली तरी सत्ता स्थापन करता येते - उल्हास बापट

Intro:Anc-- दिवाळीनंतरही आजच्या दिवशी घरोघरी दिपोत्सव साजरा केला जातो तो दिवस म्हणजे त्रिपुरा पौर्णिमा.. त्रिपुरा नामक राक्षसाच्या वधानंतर देवांनी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दिपोत्सव साजरा केला आणि तीच परंपरा आजही पाहायला मिळते अशी अख्यायिका सांगितली जाते त्यासाठीच आज जगभरातून भाविक भक्त येऊन आज भीमाशंकर चरणी दिपोत्सव साजरा करत विद्युत रोषणाई करण्यात आला होती

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भिमाशंकर येथे डोळे दिपवून टाकणारा दीपोत्सव साजरा करण्यात आला मंदिर व मंदिर परिसरातील प्रांगणातील दिपमाळ लखलखून गेली होती व मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती व शिवलिंगाची सभा मंडपात विविध रंगाच्या फुलांमध्ये रांगोळी काढून सजविण्यात आले होते

त्रिपुरा पौर्णिमेची आख्यायिका.......
तारकासुर नावाचा असुर होता त्याला ताराक्ष, कलाक्ष व विद्युन्माली असे तीन पुत्र होते तारकासुराच्या या तीन पुत्रांनी देवदेवतांना छळण्यास सुरुवात केली हा प्रकार असह्य झाल्याने महादेवांनी त्यांच्याशी संग्राम करून त्या तीनही पुत्रांचा म्हणजेच त्रिपुरांचा बिमोड केला त्यावेळी आजच्या दिवशी असूर शक्तिचा नाश झाल्यामुळे देवांनी पहिल्यांदा भीमाशंकर येथे दीपोत्सव साजरा केला हीच परंपरा आजही तशीच सुरू आहे भीमाशंकर येथील शिवमंदिरात देशभरातून अनेक भाविक भक्तगण देऊन या दीपोत्सवाचे साक्षीदार होत आहेत

त्रिपुरा पौर्णिमा तर एक निमित्त आहे मात्र प्रकाशाला नेहमीच जगण्याची ऊर्जा देणारा स्रोत मानला जातो त्याचबरोबर वाईट प्रवृत्ती व चांगल्या प्रवृत्तीने केलेली मात या दीपोत्सव आहे हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे





Body:--


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.