ETV Bharat / state

'आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्यासाठी एनआरसी, नागरिकत्व सुधारणा कायद्याचा घाट घातला'

भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती कुठल्याही धर्माचा असला तरी तो भारत मातेचा पुत्र आहे. फक्त एका विशिष्ट जातीचा किंवा धर्माचा आहे. म्हणून त्याला नागरिकत्व नाकारणे हे अत्यंत चुकीचे असल्याचे राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट म्हणाले. तसेच १३० कोटी भारतीय हिंदू असल्याच्या मोहन भागवतांच्या विधानावर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली.

author img

By

Published : Dec 26, 2019, 1:18 PM IST

Sachin Pilot on NRC CAA issue
राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट

पुणे - मोदी सरकारने आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्यासाठी एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याचा घाट घातला असल्याचा आरोप राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केला. तसेच देशावासीयांमध्ये धार्मिक फूट पाडणारा हा कायदा राजस्थान सरकार लागू करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट

भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती कुठल्याही धर्माचा असला तरी तो भारत मातेचा पुत्र आहे. फक्त एका विशिष्ट जातीचा किंवा धर्माचा आहे. म्हणून त्याला नागरिकत्व नाकारणे हे अत्यंत चुकीचे असल्याचे पायलट म्हणाले. तसेच १३० कोटी भारतीय हिंदू असल्याच्या मोहन भागवतांच्या विधानावर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली.

देशात आर्थिक मंदी आहे. मात्र, त्यासाठी सरकार काम करीत नाही. याउलट एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याचा मुद्दा रेटला जात आहे. त्यामुळे जनता रस्त्यावर उतरत आहे. एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल विविध वक्तव्ये केली जात आहे. केंद्र सरकारने देशात सध्या एक प्रकारचा संभ्रम निर्माण केला असल्याचे ते म्हणाले.

देशात महागाई, बेरोजगारी वाढली. मात्र, मूळ प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी हा खटाटोप करण्यात येत आहे. घुसखोरांना बाहेर काढायलाच पाहिजे. मात्र, भारतातील नागरिकांना नागरिकत्व सिद्ध करायला लावणे हे योग्य नाही. सरकारकडून दडपशाही सुरू आहे. आपल्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न असताना बाहेरच्या लोकांची चिंता करण्याचे कारण काय? असे पायलट म्हणाले.

पुणे - मोदी सरकारने आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्यासाठी एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याचा घाट घातला असल्याचा आरोप राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केला. तसेच देशावासीयांमध्ये धार्मिक फूट पाडणारा हा कायदा राजस्थान सरकार लागू करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट

भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती कुठल्याही धर्माचा असला तरी तो भारत मातेचा पुत्र आहे. फक्त एका विशिष्ट जातीचा किंवा धर्माचा आहे. म्हणून त्याला नागरिकत्व नाकारणे हे अत्यंत चुकीचे असल्याचे पायलट म्हणाले. तसेच १३० कोटी भारतीय हिंदू असल्याच्या मोहन भागवतांच्या विधानावर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली.

देशात आर्थिक मंदी आहे. मात्र, त्यासाठी सरकार काम करीत नाही. याउलट एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याचा मुद्दा रेटला जात आहे. त्यामुळे जनता रस्त्यावर उतरत आहे. एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल विविध वक्तव्ये केली जात आहे. केंद्र सरकारने देशात सध्या एक प्रकारचा संभ्रम निर्माण केला असल्याचे ते म्हणाले.

देशात महागाई, बेरोजगारी वाढली. मात्र, मूळ प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी हा खटाटोप करण्यात येत आहे. घुसखोरांना बाहेर काढायलाच पाहिजे. मात्र, भारतातील नागरिकांना नागरिकत्व सिद्ध करायला लावणे हे योग्य नाही. सरकारकडून दडपशाही सुरू आहे. आपल्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न असताना बाहेरच्या लोकांची चिंता करण्याचे कारण काय? असे पायलट म्हणाले.

Intro:देशातील आर्थिक डबघाई,महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या अशा प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठीच एनआरसी , सीएए चा मुद्दा रेटला जातोय, सचिन पायलटBody:mh_pun_01_sachin_pilot_on_nrc_avb_7201348

anchor
आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्यासाठीच मोदी सरकारने npa, caaचा घाट घातल्याचा आरोप राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केला आहे... देशवासियांमध्ये धार्मिट फूट पाडणारा हा कायदा राजस्थान सरकार कदापिही लागू करणार नाही, असंही पायलट म्हणाले, ते पुण्यात बोलत होते... मोहन भागवतांच्या 130 कोटी हिंदू धर्मीय, या विधानावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली, या देशात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा भारत मातेचा पुत्र आहे मग तो कुठल्याही जातीचा धर्माचा असो असे सांगत फक्त एका विशिष्ट जातीचा धर्माचा आहे म्हणून त्याला नागरिकत्व नाकारणे
अत्यंत चूक असल्याचे ते म्हणाले.....
देशात सध्या केंद्र सरकारने एक प्रकारचा संभ्रम निर्माण केलाय, NRC संदर्भात विविध प्रकारची वक्तव्ये आणि भूमिका येताहेत एकीकडे देशात आर्थिक मंदी आहे, त्यासाठी सरकार काही काम करत नाही मात्र NRC मुद्दा रेटला जातोय,
त्यामुळे आज देशातील जनता सरकार विरोधात रस्त्यावर उतरली आहे..
ज्या पक्षांनी या कायद्याला मंजुरी देतांना समर्थन दिलं होतं त्या पक्षांची राज्य सरकारे देखिल आज हा कायदा राज्यात लागू करण्याच्या विरोधात आहेत..
देशात महागाई वाढलीय, बेरोजगारी वाढलीयमात्र मूळ प्रश्नावरून लक्ष विचलित कटण्यासाठी हा खटाटोप करण्यात येतोय...घुसखोरांना बाहेर काढायलाच पाहिजे, मात्र जे इथले आहेत त्यांना नागरिकत्व सिद्ध करावं लागणे योग्य नाही...सरकारकडून दडपशाही सुरू आहे ,जिथे आपल्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, तिथे बाहेरच्यां ची चिंता करण्याचं करण्याचं कारण काय असे देखील ते म्हणाले..
Nrc , caa हा कुठल्या एका धर्माचा विषय नाही, तर संबंध देशवासीयांशी संबंधित विषय आहे,भारतातील प्रत्येक व्यक्ती तो कुठल्या जातीचा धर्माचा असो भारत मातेचा पुत्र आहे असे पायलट म्हणाले
Byte सचिन पायलट, उपमुख्यमंत्री, राजस्थानConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.