ETV Bharat / state

पुणे : एसटी-दुचाकीच्या भीषण अपघातात एकाच मृत्यू

author img

By

Published : Nov 17, 2019, 6:40 PM IST

भोरगिरी बोरीवली ही बस राजगुरुनगरच्या दिशेने येत असताना आखारवाडी चास येथील एका धोकादायक वळणावर बस आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला स्थानिक नागरिकांच्या मदतीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुणे : एसटी आणि दुचाकीच्या भीषण अपघातात एकाच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

पुणे - भिमाशंकर - राजगुरुनगर महामार्गावर रविवारी दुपारी आखारवाडी चास येथे एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन दुचाकीवरील वरील एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरूणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून अमित डोंगरे असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

हेही वाचा - Video: इंद्रायणी काठावर सोडले तीन दिवसांच्या चिमुकलीला; जन्मदात्री सीसीटीव्हीत कैद

भोरगिरी बोरीवली ही बस राजगुरुनगरच्या दिशेने येत असताना आखारवाडी चास येथील एका धोकादायक वळणावर बस आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला स्थानिक नागरिकांच्या मदतीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - दिवसा हॉटेलमध्ये वेटर तर रात्री दुचाकी चोर... अखेर पोलिसच ठरले शिरजोर!

राजगुरुनगर - भिमाशंकर महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून खड्ड्यांमुळे आणि धोकादायक वळणांवर फलक न लावल्याने अनेक अपघातांच्या घटना घडत आहेत. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन भिमाशंकर मार्गावरील अपघातांची मालिका वेळीच थांबवावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे.

पुणे - भिमाशंकर - राजगुरुनगर महामार्गावर रविवारी दुपारी आखारवाडी चास येथे एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन दुचाकीवरील वरील एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरूणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून अमित डोंगरे असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

हेही वाचा - Video: इंद्रायणी काठावर सोडले तीन दिवसांच्या चिमुकलीला; जन्मदात्री सीसीटीव्हीत कैद

भोरगिरी बोरीवली ही बस राजगुरुनगरच्या दिशेने येत असताना आखारवाडी चास येथील एका धोकादायक वळणावर बस आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला स्थानिक नागरिकांच्या मदतीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - दिवसा हॉटेलमध्ये वेटर तर रात्री दुचाकी चोर... अखेर पोलिसच ठरले शिरजोर!

राजगुरुनगर - भिमाशंकर महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून खड्ड्यांमुळे आणि धोकादायक वळणांवर फलक न लावल्याने अनेक अपघातांच्या घटना घडत आहेत. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन भिमाशंकर मार्गावरील अपघातांची मालिका वेळीच थांबवावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Intro:Anc__ भिमाशंकर-राजगुरुनगर महामार्गावर आज दुपारच्या सुमारास आखारवाडी चास येथे एसटी बस व दुचाकीचा भीषण अपघात होऊन दुचाकीवरील वरील एका तरुणाचा मृत्यू तर एक तरुण गंभीर जखमी झाला असून गंभीर तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे अमित डोंगरे असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे

भोरगिरी बोरीवली ही बस राजगुरुनगर च्या दिशेने येत असताना आखारवाडी चास येथील एका धोकादायक वळणावर भिषण घडला यामध्ये दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक नागरिकांच्या मदतीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आहे

राजगुरुनगर-भिमाशंकर महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून खड्ड्यांचे साम्राज्य व धोकादायक वळणांवर फलक न लावल्याने अनेक अपघातांच्या घटना दिवसेंदिवस घडत आहे मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन भिमाशंकर मार्गावरील अपघातांची मालिका वेळीच थांबवावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहेBody:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.