ETV Bharat / state

दसरा आला तरीही फुलांना योग्य बाजारभाव नाही, शेतकरी चिंतेत

author img

By

Published : Oct 7, 2019, 10:54 PM IST

नवरात्र, दसरा, दिवाळी असे सण डोळ्यासमोर ठेवून शेतकरी फुलांची लागवड करत असतो. मात्र, अवकाळी पाऊस व वातावरणातील बदल यामुळे फुलशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच फुलांना योग्य बाजारभाव देखील मिळत नाही.

दसरा आला तरीही फुलांना योग्य बाजारभाव नाही, शेतकरी चिंतेत

पुणे - देशभरात मंगळवारी दसरा सण साजरा होत आहे. त्यासाठी कारागीर विविध आकारातील हार तयार करण्यात मग्न आहेत. मात्र, या दसऱ्यावर मंदीचे सावट पाहायला मिळत आहे. फुलांना बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

दसरा आला तरीही फुलांना योग्य बाजारभाव नाही, शेतकरी चिंतेत

हे वाचलं का?- ...घरात लक्ष्मीचा वास राहावा म्हणून नागरिक पाळतात 'ही' प्रथा

नवरात्र, दसरा, दिवाळी असे सण डोळ्यासमोर ठेवून शेतकरी फुलांची लागवड करत असतो. मात्र, अवकाळी पाऊस व वातावरणातील बदल यामुळे फुलशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच फुलांना योग्य बाजारभाव देखील मिळत नाही. दुसरीकडे दिवसरात्र मेहनत घेणारे हार कारगीरांना फुलांच्या हारांची योग्य किंमत मिळत नाही. फुलांची खरेदी व मजुरी पाहता हातात काहीही मिळत नाही. मात्र, व्यवसाय टिकविण्यासाठी काम करावे लागत असल्याचे व्यापारी सांगतात.

हे वाचलं का? - हिंगोली येथे नवरात्रोत्सवास प्रारंभ; मुख्य आकर्षण असलेल्या दसरा महोत्सवाची तयारी सुरू

प्रत्येक घरात दसरा, दिवाळी आनंदात साजरी केली जावी यासाठी शेतकरी, हार कारगीर मोठ्या मेहनतीने दिवसरात्र काम करीत असतात. मात्र, या सणांमध्ये फूल उत्पादक, हार कारागीर, हार विक्री करणाऱ्या सर्वांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

पुणे - देशभरात मंगळवारी दसरा सण साजरा होत आहे. त्यासाठी कारागीर विविध आकारातील हार तयार करण्यात मग्न आहेत. मात्र, या दसऱ्यावर मंदीचे सावट पाहायला मिळत आहे. फुलांना बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

दसरा आला तरीही फुलांना योग्य बाजारभाव नाही, शेतकरी चिंतेत

हे वाचलं का?- ...घरात लक्ष्मीचा वास राहावा म्हणून नागरिक पाळतात 'ही' प्रथा

नवरात्र, दसरा, दिवाळी असे सण डोळ्यासमोर ठेवून शेतकरी फुलांची लागवड करत असतो. मात्र, अवकाळी पाऊस व वातावरणातील बदल यामुळे फुलशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच फुलांना योग्य बाजारभाव देखील मिळत नाही. दुसरीकडे दिवसरात्र मेहनत घेणारे हार कारगीरांना फुलांच्या हारांची योग्य किंमत मिळत नाही. फुलांची खरेदी व मजुरी पाहता हातात काहीही मिळत नाही. मात्र, व्यवसाय टिकविण्यासाठी काम करावे लागत असल्याचे व्यापारी सांगतात.

हे वाचलं का? - हिंगोली येथे नवरात्रोत्सवास प्रारंभ; मुख्य आकर्षण असलेल्या दसरा महोत्सवाची तयारी सुरू

प्रत्येक घरात दसरा, दिवाळी आनंदात साजरी केली जावी यासाठी शेतकरी, हार कारगीर मोठ्या मेहनतीने दिवसरात्र काम करीत असतात. मात्र, या सणांमध्ये फूल उत्पादक, हार कारागीर, हार विक्री करणाऱ्या सर्वांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

Intro:Anc__ देशाभरात उद्या दसरा सण साजरा होत आहे त्यासाठी फुल-हार कारगिर गेल्या कालपासुन विविध आकारातील हार तयार करण्यात मग्न आहेत मात्र योग्य बाजारभाव मिळत नाही तर दुसरीकडे फुल उत्पादक शेतकरी फुलांना बाजारभाव मिळत नसल्याने चित्तेत आहे त्यामुळे उद्याचा दसरा सण साजरा होत असताना मंदीचं सावट कुटतरी पहायला मिळणार आहे

नवरात्र उत्सव नंतर दसरा दिवाळी असे सण डोळ्यासमोर ठेवुन शेतकरी फुंलांची लागवड करत असतो मात्र आवकाळी पाऊस व वातावरणातील बदल यामुळे फुलशेतीचे मोठं नुकसान झाल्याने मोठ्या प्रमाणात माल खराब होत आहे त्यामुळे बाजारात योग्य बाजारभाव मिळत नाही तर दुसरीकडे दिवसरात्र मेहनत घेणारे हार कारगीरांना फुलांच्या हारांची योग्य किंमत मिळत नसल्याने फुलांची खरेदी व मजुरी पहाता हातात काहीही मिळत नाही मात्र व्यवसाय टिकविण्यासाठी काम करावे लागत असल्याचे व्यापारी सांगतात

प्रत्येक घरात दसरा दिवाळी आनंदात साजरी केली जावी यासाठी शेतकरी,हार कारगीर मोठ्या मेहनतीने दिवसरात्र काम करताना पहायला मिळतोय मात्र या सणांमध्ये फुल उत्पादक, हार कारागीर ,हार विक्री करणाऱ्या सर्वाचे आर्थिक गणित कोलमडल्याने या सणांवरही आर्थिकमंदीचे संकट उभं राहिलं आहे

Wkt_121 __रोहिदास गाडगे_ प्रतिनिधीBody:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.