ETV Bharat / state

पालघरमधील सागरी भागातील घरांमध्ये पाणी शिरायला सुरूवात; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

author img

By

Published : Aug 3, 2019, 6:03 PM IST

Updated : Aug 3, 2019, 7:17 PM IST

समुद्राला भरती आल्याने लाटांनी रौद्ररूप धारण केले. यामुळे समुद्र तटाजवळील घरांमध्ये पाणी शिरले आहे.

समुद्राला भरती आल्याने लाटांनी रौद्ररूप धारण केले. यामुळे समुद्र तटाजवळील घरांमध्ये पाणी शिरले आहे.

पालघर (वाडा) - मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज(३ ऑगस्ट) समुद्राला भरती आल्याने लाटांनी रौद्ररूप धारण केले. यामुळे समुद्र तटाजवळील घरांमध्ये पाणी शिरले आहे.

आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून जिल्ह्यातील सर्व समुद्र, खाडी, नदी, धरण परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसाने ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचून नाले, ओढे, गटारे, पूर्ण भरून वाहत आहेत. यामुळे सर्व समुद्र, खाडी, नदी, धरण परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगून वृध्द, लहान मुले, तसेच घरातील इतर सदस्यांना बाहेर कृपया पाठवू नये, अशी सूचना आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.

समुद्राला भरती आल्याने लाटांनी रौद्ररूप धारण केले. यामुळे समुद्र तटाजवळील घरांमध्ये पाणी शिरले आहे.

तसेच समुद्र किनारी भागात जोरदार वारे, जास्त उंचीच्या लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण किंवा आपले सहकारी यांना समुद्र किनारी,खाडी किनारी, लहान मोठ्या धबधब्यांच्या पाण्यात न जाण्याची सूचना पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिली आहे.

पालघर (वाडा) - मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज(३ ऑगस्ट) समुद्राला भरती आल्याने लाटांनी रौद्ररूप धारण केले. यामुळे समुद्र तटाजवळील घरांमध्ये पाणी शिरले आहे.

आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून जिल्ह्यातील सर्व समुद्र, खाडी, नदी, धरण परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसाने ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचून नाले, ओढे, गटारे, पूर्ण भरून वाहत आहेत. यामुळे सर्व समुद्र, खाडी, नदी, धरण परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगून वृध्द, लहान मुले, तसेच घरातील इतर सदस्यांना बाहेर कृपया पाठवू नये, अशी सूचना आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.

समुद्राला भरती आल्याने लाटांनी रौद्ररूप धारण केले. यामुळे समुद्र तटाजवळील घरांमध्ये पाणी शिरले आहे.

तसेच समुद्र किनारी भागात जोरदार वारे, जास्त उंचीच्या लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण किंवा आपले सहकारी यांना समुद्र किनारी,खाडी किनारी, लहान मोठ्या धबधब्यांच्या पाण्यात न जाण्याची सूचना पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिली आहे.

Intro:सागरी भागातील घरांना समुद्राचे पाणी शिरायला
सुरूवात
उंच लाटा
पालघर (वाडा) संतोष पाटील
पालघर मध्ये मुसळधार पाऊस सुरू असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे यातच आज समुद्राला भरती असून समुद्राच्या उंचच उंच लाटाच पाणी सातपाटी गावात शिरायला सुरुवात झाली आहे.
तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून
पालघर जिल्ह्यातील सर्व समुद्र, खाडी, नदी, धरण परिसरातील नागरिकांना सूचीत करण्यात येते की,सध्या जिल्ह्यात होणाऱ्या सततधार,अतिवृष्टी मुळे ठिक ठिकाणी पावसाचे पाणी साचून नाले,ओहोळ,ओढे,लहान मोठी गटार,दोन्ही बाजूनी वाहत आहेत. सर्व समुद्र, खाडी,नदी,धरण परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगून वुध्द,लहान मुले, तसेच घरातील इतर सदस्यांना घराबाहेर कुपया पाठवु नये.
तसेच समुद्र किनारी भागात जोरदार वारे, समुद्रात जास्त उंचीच्या लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण किंवा आपले सहकारी यांना समुद्र किनारी,खाडी किनारी, नदीपात्रात,धरण परिसरात, लहान मोठ्या धबधब्याच्या पायथ्याशी किंवा पाण्यात जाऊ नये.असे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुचना देण्यात येत आहेत.Body:OkConclusion:Ok
Last Updated : Aug 3, 2019, 7:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.