ETV Bharat / state

वसई-विरारमध्ये परतीचा पाऊस बरसला

author img

By

Published : Nov 2, 2019, 2:22 AM IST

या पावसामुळे अनेक ठिकाणी रिक्षांची वाहतूककोंडी झाली होती. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईसह रायगड, कोकण भागात पावसाची दाट शक्यता वर्तवलेली होती.

वसई-विरारमध्ये परतीचा पाऊस बरसला

पालघर - गेले काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने आज अचानक पुन्हा वसई-विरारमध्ये हजेरी लावली. सायंकाळी सातच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले आणि पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले.

वसई-विरारमध्ये जोरदार पाऊस

हेही वाचा - 'शिवसेनेशिवाय भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी'

या पावसामुळे अनेक ठिकाणी रिक्षांची वाहतूककोंडी झाली होती. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईसह रायगड, कोकण भागात पावसाची दाट शक्यता वर्तवलेली होती. ठाणे, पालघर आणि रायगडच्या पट्ट्यात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

यंदा परतीचा पाऊस विलंबाने गेला. मात्र त्यानंतरही पाऊस राज्यात विविध ठिकाणी अधूनमधून हजेरी लावत आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. दिवाळीदरम्यान अरबी समुद्रातील 'क्यार' चक्रीवादळाने थैमान घातले आणि या वादळाच्या पार्श्वभूमीवर वसईत पावसाने हजेरी लावली.

पालघर - गेले काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने आज अचानक पुन्हा वसई-विरारमध्ये हजेरी लावली. सायंकाळी सातच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले आणि पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले.

वसई-विरारमध्ये जोरदार पाऊस

हेही वाचा - 'शिवसेनेशिवाय भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी'

या पावसामुळे अनेक ठिकाणी रिक्षांची वाहतूककोंडी झाली होती. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईसह रायगड, कोकण भागात पावसाची दाट शक्यता वर्तवलेली होती. ठाणे, पालघर आणि रायगडच्या पट्ट्यात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

यंदा परतीचा पाऊस विलंबाने गेला. मात्र त्यानंतरही पाऊस राज्यात विविध ठिकाणी अधूनमधून हजेरी लावत आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. दिवाळीदरम्यान अरबी समुद्रातील 'क्यार' चक्रीवादळाने थैमान घातले आणि या वादळाच्या पार्श्वभूमीवर वसईत पावसाने हजेरी लावली.

Intro:वसई-विरारमध्ये परतीचा पाऊस बरसला....Body:वसई-विरारमध्ये परतीचा पाऊस बरसला....

पालघर/वसई : गेले काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर आज अचानक पावसाने पुन्हा वसई-विरारमध्ये हजेरी लावली. सायंकाळी सातच्या सुमारास अचानक आभाळ भरून आलं आणि पावसाला सुरुवात झाली.अचानक आलेल्या पावसामुळे घरी परतना-या चाकरमान्यांचे मात्र हाल झाले.अनेक ठिकाणी रीक्षांची वाहतूककोंडी झाली होती.मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईसह रायगड, कोकण भागात पावसाची दाट शक्यता वर्तवलेली होती. ठाणे, पालघर आणि रायगडच्या पट्ट्यात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.यंदा परतीचा पाऊस विलंबाने गेला. मात्र त्यानंतरही पाऊस राज्यात विविध ठिकाणी अधूनमधून हजेरी लावतच आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यावर्षी ऐन दिवाळीतही पावसाने थांबायचे नाव घेतले नाही.दिवाळीदरम्यान अरबी समुद्रातील 'क्यार' चक्रीवादळाने थैमान घातले आणि या वादळाच्या पार्श्वभूमीवरही वसईत पावसाने हजेरी लावली होतीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.