ETV Bharat / state

वाढवण बंदराचा प्रश्न सामंजस्याने पुढे गेला पाहिजे - चंद्रकांत पाटील

author img

By

Published : Dec 17, 2020, 5:14 PM IST

Updated : Dec 17, 2020, 7:30 PM IST

चंद्रकांत पाटील माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आले होते. यावेळी वाढवण बंदरासंदर्भातील प्रश्नावर सामंजस्याने पढे गेले पाहिजे असे ते म्हणाले.

issue-of-wadhwan-port-should-be-taken-forward-amicably
वाढवण बंदराचा प्रश्न सामंजस्याने पुढे गेला पाहिजे - चंद्रकांत पाटील

पालघर - कुणाचे तरी नुकसान होऊन एखादा प्रकल्प पूर्ण होत असतो. या प्रकल्पाला विरोध होत असतो. मात्र, अशावेळी सामंज्यस्याने आणि समजुतीने पुढे गेले पाहिजे, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वाडा येथे वक्तव्य केले. ते माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आले होते.

वाढवण बंदराचा प्रश्न सामंजस्याने पुढे गेला पाहिजे - चंद्रकांत पाटील

हे बंदर केंद्र सरकारचे आहे. यावर वाढवणविरोधी संघर्ष समिती ही या बंदराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घेऊ पाहत आहेत. मात्र, ती भेट त्यांना मिळत नाही, असा आरोप समितीकडून होत आहे. या वाढवण बंदराबाबत चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारले असता, त्यांनी यावर एखादा रस्ता तरी रुंद करायचा असेल तर शेतकरी विरोध करीत असतो. सामज्यास्याने प्रक्लप पुढे गेला पाहिजे. कायदे दाखून, दंडेलशाही करून आणि नुकसानी भरपाईची आमिष दाखवून चालत नाही. समजा धरण नाही झाले तर तेथील हजारो एकर शेती कशी होणार, बंदर नाही झाले तर रोजगार कसा मिळणार व्यापार कसा होणार, श्रीमंती कशी येणार असे वक्तव्य करून वाढवण बंदर प्रश्नी हा प्रकल्प सामज्यास्याने प्रकल्प पुढे गेला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

वाढवण बंदर प्रश्र्नी मुख्यमंत्री वेळ देत नाहीत -

हा प्रकल्प केंद्र सरकारचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हस्तक्षेप करत नाही आहेत. असे प्रश्न उपस्थित पत्रकारांनी केल्याने त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढवण बाबत आंदोलनकर्त्यांना भेट द्यावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढवण प्रश्नाबाबत आंदोनकर्त्यांचे एकले पाहिजे, समस्या जाणून घेतल्या पाहिजेत आणि उत्तरे शोधली पाहिजेत. त्यांनी आंदोलनकर्त्यांना बरोबर घेऊन केंद्र सरकार कडे गेले पाहिजे, अशी सूचना यावेळी केली.

बंदरामुळे होणारे परिणाम आणि नागरिकांमधील भीती -

पालघर जिल्ह्यातील अल्प भूधारक शेतकरी देशोधडीला लागणार आहे. वाढवण बंदर ज्या ठिकाणी होत आहे, त्या ठिकाणी समुद्रातील जैविक विविधता प्रजननासाठी अतिशय योग्य आहे. मात्र, वाढवण बंदर झाले तर हे संपूर्णतः नष्ट होणार आहे.

मुख्यमंत्री फक्त मोदींना एकदा भेटलेत, मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडावे -

राज्याच्या मुख्यमत्र्यांनी घराबाहेर पडावे. ते मोदींना फक्त एकदा भेटले आहेत. राज्याचे प्रश्न,समस्या केंद्रात न्यायला हव्यात असे पाटील यांनी नमूद केले. माजीमंत्री विष्णू सावरा यानी संघर्षातून पक्ष या भागात उभा केला आहे. या भागात आमचे लक्ष राहील असे सांगून त्यांनी सावरा यांना श्रद्धांजली वाहिली.

पालघर - कुणाचे तरी नुकसान होऊन एखादा प्रकल्प पूर्ण होत असतो. या प्रकल्पाला विरोध होत असतो. मात्र, अशावेळी सामंज्यस्याने आणि समजुतीने पुढे गेले पाहिजे, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वाडा येथे वक्तव्य केले. ते माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आले होते.

वाढवण बंदराचा प्रश्न सामंजस्याने पुढे गेला पाहिजे - चंद्रकांत पाटील

हे बंदर केंद्र सरकारचे आहे. यावर वाढवणविरोधी संघर्ष समिती ही या बंदराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घेऊ पाहत आहेत. मात्र, ती भेट त्यांना मिळत नाही, असा आरोप समितीकडून होत आहे. या वाढवण बंदराबाबत चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारले असता, त्यांनी यावर एखादा रस्ता तरी रुंद करायचा असेल तर शेतकरी विरोध करीत असतो. सामज्यास्याने प्रक्लप पुढे गेला पाहिजे. कायदे दाखून, दंडेलशाही करून आणि नुकसानी भरपाईची आमिष दाखवून चालत नाही. समजा धरण नाही झाले तर तेथील हजारो एकर शेती कशी होणार, बंदर नाही झाले तर रोजगार कसा मिळणार व्यापार कसा होणार, श्रीमंती कशी येणार असे वक्तव्य करून वाढवण बंदर प्रश्नी हा प्रकल्प सामज्यास्याने प्रकल्प पुढे गेला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

वाढवण बंदर प्रश्र्नी मुख्यमंत्री वेळ देत नाहीत -

हा प्रकल्प केंद्र सरकारचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हस्तक्षेप करत नाही आहेत. असे प्रश्न उपस्थित पत्रकारांनी केल्याने त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढवण बाबत आंदोलनकर्त्यांना भेट द्यावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढवण प्रश्नाबाबत आंदोनकर्त्यांचे एकले पाहिजे, समस्या जाणून घेतल्या पाहिजेत आणि उत्तरे शोधली पाहिजेत. त्यांनी आंदोलनकर्त्यांना बरोबर घेऊन केंद्र सरकार कडे गेले पाहिजे, अशी सूचना यावेळी केली.

बंदरामुळे होणारे परिणाम आणि नागरिकांमधील भीती -

पालघर जिल्ह्यातील अल्प भूधारक शेतकरी देशोधडीला लागणार आहे. वाढवण बंदर ज्या ठिकाणी होत आहे, त्या ठिकाणी समुद्रातील जैविक विविधता प्रजननासाठी अतिशय योग्य आहे. मात्र, वाढवण बंदर झाले तर हे संपूर्णतः नष्ट होणार आहे.

मुख्यमंत्री फक्त मोदींना एकदा भेटलेत, मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडावे -

राज्याच्या मुख्यमत्र्यांनी घराबाहेर पडावे. ते मोदींना फक्त एकदा भेटले आहेत. राज्याचे प्रश्न,समस्या केंद्रात न्यायला हव्यात असे पाटील यांनी नमूद केले. माजीमंत्री विष्णू सावरा यानी संघर्षातून पक्ष या भागात उभा केला आहे. या भागात आमचे लक्ष राहील असे सांगून त्यांनी सावरा यांना श्रद्धांजली वाहिली.

Last Updated : Dec 17, 2020, 7:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.