ETV Bharat / state

पालघरमध्ये पैशाच्या वादातून मित्राने केली मित्राची हत्या

मिरारोड येथील काशिमिरा परिसरात राहणाऱ्या तरुणाची त्यांच्या मित्राने पैशाच्या वादातून हत्या झाली आहे. या प्रकरणाचा तपास काशिमीरा पोलीस करत आहेत.

author img

By

Published : Nov 19, 2019, 11:26 PM IST

पालघरमध्ये पैशाच्या वादातून मित्राने केली मित्राची हत्या

पालघर - मिरारोड येथील काशिमिरा परिसरातील पेनकरपाडा येथे राहणाऱ्या तरुणाची त्याच्या मित्रानेच पैशाच्या वादातून हत्या केल्याची घटना घडली आहे. हर्षल सुरेश कारखिले असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो पांडुरंग वाडी, काशिमिरा येथे वास्तव्यास होता. हर्षल कालखिरे ( वय.३०) व रायकरवाडी येथे राहणार आरोपी अविनाश बामणे हे दोघे मित्र होते.

पालघरमध्ये पैशाच्या वादातून मित्राने केली मित्राची हत्या

अविनाश हा डेकोरेटर तर हर्षल हा डीजेचे काम करत होता. हे दोघे मित्र होते व ते नेहमी बरोबर असायचे. हर्षल याने अविनाशकडे डीजेचे काम करत होता. त्या कामाचे २७ हजार रुपये बाकी होते. ते बऱ्याच दिवसापासून हर्षल अविनाशकडे मागत होता. मात्र, त्याला अविनाश पैसे देत नसल्यामुळे त्यांच्यात वाद चालू होता. त्या वादातून हर्षलने अविनाशचे स्पीकर उचलून नेले होते. पैसे दिले तर स्पीकर परत देणार असे सांगितले. तो वाद १८ नोव्हेंबर रोजी दहिसर येथे झाला. हा वाद दहिसर पोलीस ठाण्यात गेला तेथे दोघांचा वाद मिटवण्यात आला व अविनाश याने पैसे देण्याचे मान्य केले. याचाच राग अविनाशच्या मनात होता. यानंतर ते रात्री पुन्हा एकत्र आले व ते एकत्र दारू प्याले. त्यानंतर रात्री त्यांच्यात भांडण झाले, त्या भांडणात हर्षलचा मृत्यू झाला. नंतर अविनाश व त्याच्या मित्राने नंतर त्याचा मृतदेह डेल्टा गार्डन समोर नेऊन टाकला. सकाळी या परिसरात मृतदेह असल्याचे एकाने बघितले, तेव्हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी अविनाश व त्याच्या मित्राला अटक केली आहे. पुढील तपास काशिमीरा पोलीस करत आहेत.

पालघर - मिरारोड येथील काशिमिरा परिसरातील पेनकरपाडा येथे राहणाऱ्या तरुणाची त्याच्या मित्रानेच पैशाच्या वादातून हत्या केल्याची घटना घडली आहे. हर्षल सुरेश कारखिले असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो पांडुरंग वाडी, काशिमिरा येथे वास्तव्यास होता. हर्षल कालखिरे ( वय.३०) व रायकरवाडी येथे राहणार आरोपी अविनाश बामणे हे दोघे मित्र होते.

पालघरमध्ये पैशाच्या वादातून मित्राने केली मित्राची हत्या

अविनाश हा डेकोरेटर तर हर्षल हा डीजेचे काम करत होता. हे दोघे मित्र होते व ते नेहमी बरोबर असायचे. हर्षल याने अविनाशकडे डीजेचे काम करत होता. त्या कामाचे २७ हजार रुपये बाकी होते. ते बऱ्याच दिवसापासून हर्षल अविनाशकडे मागत होता. मात्र, त्याला अविनाश पैसे देत नसल्यामुळे त्यांच्यात वाद चालू होता. त्या वादातून हर्षलने अविनाशचे स्पीकर उचलून नेले होते. पैसे दिले तर स्पीकर परत देणार असे सांगितले. तो वाद १८ नोव्हेंबर रोजी दहिसर येथे झाला. हा वाद दहिसर पोलीस ठाण्यात गेला तेथे दोघांचा वाद मिटवण्यात आला व अविनाश याने पैसे देण्याचे मान्य केले. याचाच राग अविनाशच्या मनात होता. यानंतर ते रात्री पुन्हा एकत्र आले व ते एकत्र दारू प्याले. त्यानंतर रात्री त्यांच्यात भांडण झाले, त्या भांडणात हर्षलचा मृत्यू झाला. नंतर अविनाश व त्याच्या मित्राने नंतर त्याचा मृतदेह डेल्टा गार्डन समोर नेऊन टाकला. सकाळी या परिसरात मृतदेह असल्याचे एकाने बघितले, तेव्हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी अविनाश व त्याच्या मित्राला अटक केली आहे. पुढील तपास काशिमीरा पोलीस करत आहेत.

Intro:पैशाच्या वादातून मित्राने केली मित्राची हत्या !Body:पैशाच्या वादातून मित्राने केली मित्राची हत्या !


पालघर /मिरा भाईंदर:- मिरारोड येथील काशीमिरा परिसरातील पेनकरपाडा येथे राहणाऱ्या तरुणाची त्याच्या मित्रानेच पैशाच्या वादातून हत्या केल्याची घटना घडली आहे.पांडुरंग वाडी, काशीमिरा येथे मर्डर हर्षल सुरेश कारखिले वय- २८, रा. हनुमान मंदिर जवळ, पेनकर पाडा येथे वास्तव्यास होता. काशीमीरा परिसरातील पेनकरपाडा येथे राहणारा हर्षल कालखिरे ( ३०) हा व रायकरवाडी येथे राहणार अविनाश बामणे हे दोघे मित्र होते. अविनाश हा डेकोरेटर तर हर्षल हा डीजे चे काम करत होता. हे दोघे मित्र होते व ते नेहमी बरोबर असायचे. हर्षल याने अविनाश कडे डीजेचे काम केले त्या कामाचे २७००० हजार रुपये बाकी होते. ते बऱ्याच दिवसापासून हर्षल हा अविनाश कडे मागत होता परंतु त्याला अविनाश पैसे देत नसल्यामुळे त्यांच्यात वाद चालू होता. त्या वादातून हर्षल याने अविनाश चे स्पीकर उचलून नेले होते. पैसे दिले तर स्पीकर परत देणार असे सांगितले. तो वाद १८ नोव्हेंबर रोजी दहिसर येथे झाला. हा वाद दहिसर पोलीस ठाण्यात गेला तेथे दोघांचा वाद मिटवण्यात आला व अविनाश याने पैसे देण्याचे मान्य केले. यांच्यात राग अविनाशच्या मनात होता..यानंतर ते रात्री पुन्हा एकत्र आले व ते एकत्र दारू पिले. त्यानंतर रात्री त्यांच्यात भांडण झाले त्या भांडणात हर्षल याचा मृत्यू झाला . नंतर अविनाश व त्याच्या मित्राने नंतर त्याची बॉडी डेल्टा गार्डन समोर नेऊन टाकली. सकाळी तेथे बॉडी असल्याचे एकाने बघितले तेव्हा प्रकार उघडकीस आला . पोलिसांनी अविनाश याला अटक केली आहे.त्याबरोबर त्याच्या मित्रालाही अटक केली आहे. पुढील तपास काशीमीरा पोलीस करत आहेत.

बाईट:- अश्विन पाटील, मयताचा नातेवाईक
बाईट:- वैभव शिंगारे, पोलीस निरीक्षक काशीमीरा पोलीस ठाणेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.