ETV Bharat / state

झाडे जगवण्यासाठी 'समिज्ञा'चा नवा प्रयोग... पाहा व्हिडिओ - बाटली

बहुदा अनेक ठिकाणी झाडे लावली जातात. मात्र, त्या झाडाची निघा न राखल्यामुळे अथवा पाण्याअभावी ती झाडे जगत नाहीत. त्यामुळे यावर उपाय म्हणून समिज्ञा फाउंडेशनने एक नवा प्रयोग केला आहे.

समिज्ञा फाउंडेशनचा झाडे जगवण्यासाठी प्रयोग
author img

By

Published : May 13, 2019, 5:22 PM IST

नाशिक - बहुदा अनेक ठिकाणी झाडे लावली जातात. मात्र, त्या झाडाची निघा न राखल्यामुळे अथवा पाण्याअभावी ती झाडे जगत नाहीत. त्यामुळे यावर उपाय म्हणून समिज्ञा फाउंडेशनने एक नवा प्रयोग केला आहे. त्यांनी टाकावू बाटल्याच्या मदतीने, झाडाना योग्य त्या प्रमाणात पाणी मिळेल अशी व्यवस्था केली आहे.

त्यांनी हा प्रयोग पहिल्यांदा आपल्या बागेत केला. तेव्हा हा प्रयोग यशस्वी झाल्याने सार्वजनिक स्तरावर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. नेमका काय प्रयोग केला आहे ...पाहा व्हिडिओच्या माध्यमातून.....

समिज्ञा फाउंडेशनचा झाडे जगवण्यासाठी प्रयोग

नाशिक - बहुदा अनेक ठिकाणी झाडे लावली जातात. मात्र, त्या झाडाची निघा न राखल्यामुळे अथवा पाण्याअभावी ती झाडे जगत नाहीत. त्यामुळे यावर उपाय म्हणून समिज्ञा फाउंडेशनने एक नवा प्रयोग केला आहे. त्यांनी टाकावू बाटल्याच्या मदतीने, झाडाना योग्य त्या प्रमाणात पाणी मिळेल अशी व्यवस्था केली आहे.

त्यांनी हा प्रयोग पहिल्यांदा आपल्या बागेत केला. तेव्हा हा प्रयोग यशस्वी झाल्याने सार्वजनिक स्तरावर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. नेमका काय प्रयोग केला आहे ...पाहा व्हिडिओच्या माध्यमातून.....

समिज्ञा फाउंडेशनचा झाडे जगवण्यासाठी प्रयोग
Intro:समिज्ञा फाऊंडेशनंचा झाडे लावा झाडे वाचवा ह्या संकल्पने अंतर्गत अनोखा उपक्रमा..



Body:समिज्ञा फाऊंडेशनंचा झाडे लावा झाडे वाचवा ह्या संकल्पने अंतर्गत अनोखा उपक्रमा घेण्यात येतो.बहुदा अनेक ठीकाणी झाडे लावली जातात, मात्र ह्या झाडांची योग्य पाणी आणि आवश्यक देखभालनं मिळाल्याने ते जगत नाही..ही झाडे आता जगवण्यासाठी समिज्ञा फाऊंडेशनं ने पुढाकार घेतला आहे...ह्या संस्थेचे सचिव सुनील भोसले यांनी आपल्या बागेत झाडांना योग्य प्रमाणात पाणी मिळावे म्हणून एक अनोखा प्रयोग केला आहे..आणि तो यशस्वी झाल्याने ते आता सार्वजनिक स्थरावर हा उपक्रम राबवणार आहे...
महाराष्ट्रातील अनेक भागात दुष्काळ असून,नाशिक जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या झळा नागरिकांना बसत आहे..मनुष्य प्राण्यां सोबतच अनेक भागातील हिरवाई नष्ट झाली असून झाडे पाण्या अभावी जळून गेली आहे.शहरात देखील गेल्या काही दिवसांन पासून 40 अंश सेल्सिअस जवळ आहे..त्यामुळे झाडं देखील सुकून जात आहे.सामाजिक बांधिलकी म्हणून पर्यावरण साठी काही तरी करावे ह्यासाठी सुनील भोसले ह्यांनी टाकाऊ वस्तू पासून झाडांना मुबलक प्रमाणत पाणी मिळेल आणि पाण्याचा अपव्यय होणार नाही ह्याची काळजी घेतली आहे..सुरवातीला भोसले यांनी आपल्या बंगल्यातील झाडांवर हा प्रोग्राम केला आहे..त्यांनी प्लस्टिकच्या बाटलीतून झाडांना एक सारखे योग्य प्रमाणात पाणी मिळेल ह्याच प्रयोग यशस्वी केला आहे....हयात त्यांनी प्लॅस्टिकची बाटली,आयव्ही सेट ,सायकल च्या वॉल चा वापर करण्यात आला आहे..आता हा प्रयोग यशस्वी झाल्याने समिज्ञा फाऊंडेशनं हे दुष्काळी भागातील झाडांना वाचवण्यासाठी पुढाकार घेणार आहे..तसेच नागरिकांनी सुद्धा झाडांना वाचवण्यासाठी पुढे यावे असं आवाहन करण्यात आलं आहे...
बाईट सुनील भोसले
समीर तोरस्कर






Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.