ETV Bharat / state

...अन् दोन पुलांच्या मधोमध जाऊन आदळला ट्रक - प्रकाशा

विंचूर - प्रकाशा मार्गावरील लोहनेर ठेंगोडा येथील गिरणा पुलावरून ट्रकचे नियंत्रण सुटून ट्रक थेट दोन पुलाच्या मधोमध जाऊन आदळला

अपघातग्रस्त ट्रक
author img

By

Published : May 20, 2019, 10:47 AM IST

नाशिक - विंचूर - प्रकाशा मार्गावरील लोहनेर ठेंगोडा येथील गिरणा पुलावरून ट्रकचे नियंत्रण सुटून ट्रक थेट दोन पुलाच्या मधोमध जाऊन आदळला. ही घटना सोमवारी (१३ मे) घडली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

नाशिक ते नंदुरबार विंचूर-प्रकाशा मार्गावरून मोठ्या प्रमाणात वेगाने वाळू वाहतूक नंदुरबार येथून होत असते. वाळू वाहतूक करत असताना चालक मद्य प्रशासन करून आणि क्षमतेपेक्षा जास्तमध्ये वाळू ट्रकमध्ये भरून जलदगतीने ये-जा करतात. अनेकवेळा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटुन मोठे अपघात झाले आहेत. तरीदेखील वेगाने ट्रक चालवणाऱ्या चालकांविरूद्ध तक्रार करूनही प्रशासन कारवाई करत नाही म्हणून असे अपघात होत असल्याचे नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे.


दोन्ही पुलाच्या मध्यभागी असलेल्या जागेत ट्रक अडकल्याने रुंद पुलावर अपघाताची घटना घडल्याने काही काळ या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

नाशिक - विंचूर - प्रकाशा मार्गावरील लोहनेर ठेंगोडा येथील गिरणा पुलावरून ट्रकचे नियंत्रण सुटून ट्रक थेट दोन पुलाच्या मधोमध जाऊन आदळला. ही घटना सोमवारी (१३ मे) घडली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

नाशिक ते नंदुरबार विंचूर-प्रकाशा मार्गावरून मोठ्या प्रमाणात वेगाने वाळू वाहतूक नंदुरबार येथून होत असते. वाळू वाहतूक करत असताना चालक मद्य प्रशासन करून आणि क्षमतेपेक्षा जास्तमध्ये वाळू ट्रकमध्ये भरून जलदगतीने ये-जा करतात. अनेकवेळा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटुन मोठे अपघात झाले आहेत. तरीदेखील वेगाने ट्रक चालवणाऱ्या चालकांविरूद्ध तक्रार करूनही प्रशासन कारवाई करत नाही म्हणून असे अपघात होत असल्याचे नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे.


दोन्ही पुलाच्या मध्यभागी असलेल्या जागेत ट्रक अडकल्याने रुंद पुलावर अपघाताची घटना घडल्याने काही काळ या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

Intro:विंचूर प्रकाशा मार्गावरील लोहनेर ठेंगोडा येथील गिरणा पुलावरून ट्रकचे नियंत्रण सुटून ट्रक थेट दोन पुलाच्या मधोमध जाऊन आदळला सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही


Body:नाशिक ते नंदुरबार विंचूर प्रकाशा मार्गावरून मोठ्या प्रमाणात जास्त वेगाने वाळू वाहतूक नंदुरबार येथून होत असते ही वाहतूक करत असताना चालक मध्य प्रशासन करून आणि ज्यादा क्षमतेने ट्रक मध्ये वाळू भरून जलद गतीने ये जा करत असताना अनेक वेळा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटुन मोठे अपघात घडले आहेत तरी देखील जादा वेगाने ट्रक चालवणाऱ्या चालकांवर प्रशासन कठोर कारवाई तक्रार करूनही करत नाही म्हणून असे अपघात होत असल्याचे नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे


Conclusion:दोन्ही पुलाच्या मध्यभागी असलेल्या जागेत ट्रक अडकल्याने कुठलीही जीवित हानी झाली नसून अति रुंद पुलावर अपघाताची घटना घडल्याने काही काळ या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती हा ट्रक अति वेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटुन हा अपघात झाल्याचे स्थानिक नागीकानी सांगितय..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.