ETV Bharat / state

दहा-पाच रुपयात जेवण द्यायला महाराष्ट्र भिकेला लागला आहे का, राज ठाकरेंचा सेना-भाजपवर घणाघात

author img

By

Published : Oct 16, 2019, 9:53 PM IST

Updated : Oct 16, 2019, 10:21 PM IST

संवेदनशुन्य लोकांसाठी मला निवडणूक लढावायची नसून मी जिवंत लोकांसाठी आहे, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. शहरात आज मनसेची जाहीर सभा झाली. त्या सभेत राज यांनी सदर प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरे

नाशिक- विशाल सह्याद्रीच्या ताठ कण्यासारखा महाराष्ट्र मला आज दिसत नाही. मला महाराष्ट्र आज हतबल दिसतो आहे. सरकार वेडेवाकडे वागत आहे आणि आम्ही थंड आहोत. देशाचे संरक्षण करणारे आणि विमाने बनवणारे 'हाल' चे कामगार आज रडत आहे. संवेदनशुन्य लोकांसाठी मला निवडणूक लढावायची नसून मी जिवंत लोकांसाठी आहे, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. शहरात आज मनसेची जाहीर सभा झाली. त्या सभेत राज यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मंचावर उपस्थित मनसे अध्यक्ष राज ठाकरे

राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे:

- शिवसेना-भाजप ताट वाट्या घेऊन फिरत आहे.
- कोणी म्हणतो १० रुपयात जेवण तर कुणी ५ रुपयात जेवण देण्याचे म्हणतो आहे.
- महाराष्ट्र भिकेला लागला आहे का ?
- पुण्यात सीट नाही, नाशिकात सीट नाही, चालले घरंगळत
- माणसे आहे की गोट्या, असे म्हणत राज यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.
- ३७० रद्द केले अभिनंदन, मात्र महाराष्ट्राशी काय संबंध
- किती काश्मिरी पंडित परत गेले हेही सांगा
- महाराष्ट्र बकाल झाला आहे. त्याबद्दल काय ?
- उद्योगधंदे बंद पडत आहे, त्याचे काय ?
- गेल्या ५ वर्षात, महाराष्ट्रात ५ लाख उद्योग बंद झाले
- असे केंद्र सरकार सांगत आहे.
- असलेल्या नौकऱ्या जाता आहे. बेरोजगारांना नौकऱया कोण देणार
- नोटबंदीचा निर्णय चुकला. देश खड्ड्यात गेला.
- ज्यांना नोबेल मिळाले त्या अभिजीत बॅनर्जीनेही सांगितले की, भारताची आर्थिक परिस्थिती चांगली नाही.
- पीएमसी बँकेतील ठेवीदार रडत आहे.

राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

- मी नाशिकमध्ये ५ वर्षात विकास करून दाखवला
- नाशिकचा पराभव मला जिव्हारी लागला
- काम केल्यानंतर मला नाकारले
- नाशिकात स्मार्ट रोड म्हणून मुख्य रस्ता २ वर्षांपासून खोदून ठेवला आहे.
- रडा, मरा ... काय वाट्टेल ते करा
- तरीही माझं प्रेम कायम
- संधी द्या, चांगले काम करून दाखवीन
- शहर स्मार्ट करणे ही माझी आवड
- लोकांवर बोजा नको म्हणून सीएसआर मध्ये कामे केली

राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

- म्हणे छत्रपतींचा पुतळा उभारणार
- पुतळ्यांवर्ती खर्च करू नका
- महाराजांचे गड, किल्ले चांगले करा
- बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा नका करू, जगातील मोठी लायब्ररी उभी करू.
- वाचा आणि लढा, हा बाबासाहेबांचा विचार
- विमानतळ, रेल्वे याला शिवाजी महाराजांचे नाव ही बाळासाहेबांची ईच्छा होती
- ते योग्य आहे. रस्त्याला काय नाव देता

राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

- माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही
- भाजपचा टी-शर्ट घालून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली
- आत्महत्या नका करू, त्यांना मारा
- बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, हा माझा स्वभाव
- काही पुरुष गरोदर असल्यासारखे वाटतात (नाव न घेता मुख्यमंत्र्यांवर वर टीका)

राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

- मी एकही आंदोलन अर्धवट सोडली नाही
- ७८ टोल नाके बंद केली
- मोबाईलवर मराठीत ऐकू येणारे रेकॉर्डिंग हा मनसेचा दणका
- मराठी मुलांना रेल्वेत नौकऱ्या मिळाल्या
- मी काम करून बाजूला ठेवतात
- मला सरकारवर अंकूश ठेवायचा आहे
- सेटलमेंट न करणाऱ्या विरोधी पक्षाची भूमिका मला करायची आहे
- मला महाराष्ट्रात पोहोचवणाऱ्या टीव्ही वाहिन्यांचा आभार

सविस्तर बातमी थोड्याच वेळात...

नाशिक- विशाल सह्याद्रीच्या ताठ कण्यासारखा महाराष्ट्र मला आज दिसत नाही. मला महाराष्ट्र आज हतबल दिसतो आहे. सरकार वेडेवाकडे वागत आहे आणि आम्ही थंड आहोत. देशाचे संरक्षण करणारे आणि विमाने बनवणारे 'हाल' चे कामगार आज रडत आहे. संवेदनशुन्य लोकांसाठी मला निवडणूक लढावायची नसून मी जिवंत लोकांसाठी आहे, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. शहरात आज मनसेची जाहीर सभा झाली. त्या सभेत राज यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मंचावर उपस्थित मनसे अध्यक्ष राज ठाकरे

राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे:

- शिवसेना-भाजप ताट वाट्या घेऊन फिरत आहे.
- कोणी म्हणतो १० रुपयात जेवण तर कुणी ५ रुपयात जेवण देण्याचे म्हणतो आहे.
- महाराष्ट्र भिकेला लागला आहे का ?
- पुण्यात सीट नाही, नाशिकात सीट नाही, चालले घरंगळत
- माणसे आहे की गोट्या, असे म्हणत राज यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.
- ३७० रद्द केले अभिनंदन, मात्र महाराष्ट्राशी काय संबंध
- किती काश्मिरी पंडित परत गेले हेही सांगा
- महाराष्ट्र बकाल झाला आहे. त्याबद्दल काय ?
- उद्योगधंदे बंद पडत आहे, त्याचे काय ?
- गेल्या ५ वर्षात, महाराष्ट्रात ५ लाख उद्योग बंद झाले
- असे केंद्र सरकार सांगत आहे.
- असलेल्या नौकऱ्या जाता आहे. बेरोजगारांना नौकऱया कोण देणार
- नोटबंदीचा निर्णय चुकला. देश खड्ड्यात गेला.
- ज्यांना नोबेल मिळाले त्या अभिजीत बॅनर्जीनेही सांगितले की, भारताची आर्थिक परिस्थिती चांगली नाही.
- पीएमसी बँकेतील ठेवीदार रडत आहे.

राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

- मी नाशिकमध्ये ५ वर्षात विकास करून दाखवला
- नाशिकचा पराभव मला जिव्हारी लागला
- काम केल्यानंतर मला नाकारले
- नाशिकात स्मार्ट रोड म्हणून मुख्य रस्ता २ वर्षांपासून खोदून ठेवला आहे.
- रडा, मरा ... काय वाट्टेल ते करा
- तरीही माझं प्रेम कायम
- संधी द्या, चांगले काम करून दाखवीन
- शहर स्मार्ट करणे ही माझी आवड
- लोकांवर बोजा नको म्हणून सीएसआर मध्ये कामे केली

राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

- म्हणे छत्रपतींचा पुतळा उभारणार
- पुतळ्यांवर्ती खर्च करू नका
- महाराजांचे गड, किल्ले चांगले करा
- बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा नका करू, जगातील मोठी लायब्ररी उभी करू.
- वाचा आणि लढा, हा बाबासाहेबांचा विचार
- विमानतळ, रेल्वे याला शिवाजी महाराजांचे नाव ही बाळासाहेबांची ईच्छा होती
- ते योग्य आहे. रस्त्याला काय नाव देता

राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

- माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही
- भाजपचा टी-शर्ट घालून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली
- आत्महत्या नका करू, त्यांना मारा
- बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, हा माझा स्वभाव
- काही पुरुष गरोदर असल्यासारखे वाटतात (नाव न घेता मुख्यमंत्र्यांवर वर टीका)

राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

- मी एकही आंदोलन अर्धवट सोडली नाही
- ७८ टोल नाके बंद केली
- मोबाईलवर मराठीत ऐकू येणारे रेकॉर्डिंग हा मनसेचा दणका
- मराठी मुलांना रेल्वेत नौकऱ्या मिळाल्या
- मी काम करून बाजूला ठेवतात
- मला सरकारवर अंकूश ठेवायचा आहे
- सेटलमेंट न करणाऱ्या विरोधी पक्षाची भूमिका मला करायची आहे
- मला महाराष्ट्रात पोहोचवणाऱ्या टीव्ही वाहिन्यांचा आभार

सविस्तर बातमी थोड्याच वेळात...

Intro:Body:

[10/16, 8:19 PM] Kapil Bhaskar: *राज ठाकरे -* 

- निवडणूक काळात हेलिकॉप्टर प्रवास मी टाळतो

- कुठे उतरतो हेच कळत नाही

- विशाल सह्याद्रीच्या ताठ कण्यासारखा महाराष्ट्र मला आज दिसत नाही

- महाराष्ट्र हतबल दिसतोय

- सरकार वेडंवाकडं वागतंय आणी आम्ही थंड

- देशाच्या संरक्षण करणारी विमानं बनवणारे HAL चे कामगार आज रडताय

- संवेदनशून्य लोकांसाठी मला निवडणूक लढवायची नाही

- जिवंत लोकांसाठी मी आहे

-

[10/16, 8:24 PM] Kapil Bhaskar: *राज ठाकरे -* 

- शिवसेना-भाजप ताट वाट्या घेऊन फिरताय

- कोणी म्हणताय 10 रुपयात जेवण तर कुणी 5 रुपयात म्हणताय

- महाराष्ट्र भिकेला लागला आहे का ?

- पुण्यात सीट नाही,नाशकात सीट नाही, चालले घरंगळत

- माणसं आहे का गोट्या

 *(उद्धव ठाकरे यांची खिल्ली)* 

-

[10/16, 8:28 PM] Kapil Bhaskar: *राज ठाकरे -* 

- 370 रद्द केलं अभिनंदन, मात्र महाराष्ट्राशी काय संबंध

- किती काश्मिरी पंडित परत गेले हेही सांगा

- महाराष्ट्र बकाल झालाय,त्याबद्दल काय ?

- उद्योगधंदे बंद पडताय, त्याचं काय ?

- गेल्या 5 वर्षात,महाराष्ट्रात 5 लाख उद्योग बंद झाले

- असं केंद्र सरकार सांगतंय

- असलेल्या नौकऱ्या जाताय,बेरोजगारांना कोण देणार नौकऱ्या

- नोटबंदी निर्णय चुकला,देश खड्ड्यात गेला

- ज्यांना नोबेल मिळालं त्या अभिजीत बॅनर्जी यांनीही सांगितलं की भारताची आर्थिक परिस्थिती चांगली नाही

- PMC बँक ठेवीदार रडताय

-

[10/16, 8:34 PM] Kapil Bhaskar: *राज ठाकरे -* 

- मी नाशिकमध्ये 5 वर्षात विकास करून दाखवला

- नाशिकचा पराभव मला जिव्हारी लागला

- काम केल्यानंतर मला नाकारलं

- नाशकात स्मार्ट रोड म्हणून मुख्य रस्ता 2 वर्षांपासून खोदून ठेवलाय

- रडा, मरा ... काय वाट्टेल ते करा

- तरीही माझं प्रेम कायम

- संधी द्या,चांगलं काम करून दाखवीन

- शहरं स्मार्ट करणं ही माझी आवड

- लोकांवर बोजा नको म्हणून  CSR मध्ये कामं केली

-

[10/16, 8:42 PM] Kapil Bhaskar: *राज ठाकरे -* 

- म्हणे छत्रपतींचा पुतळा उभारणार

- पुतळ्यांवर्ती खर्च करू नका

- महाराजांचे गड,किल्ले चांगले करा

- बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा नका करू,जगातील मोठी लायब्ररी उभी करू

- वाचा आणी लढा हा बाबासाहेबांचा विचार

- विमानतळ, रेल्वे याला शिवाजी महाराजांचं नाव ही बाळासाहेबांची ईच्छा होती

- ते योग्य आहे,रस्त्याला काय नाव देता

-

[10/16, 8:42 PM] Kapil Bhaskar: *राज ठाकरे -* 

- माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही

- भाजपचा T शर्ट घालून शेतकऱ्यांनं आत्महत्या केली

- आत्महत्या नका करू,त्यांना मारा

- बाप दाखव नाही तर श्राद्ध कर हा माझा स्वभाव

- काही पुरुष गरोदर असल्यासारखे वाटतात *(नाव न घेता CM वर टीका)* 

-

[10/16, 8:50 PM] Kapil Bhaskar: *राज ठाकरे -* 

- मी एकही आंदोलन अर्धवट सोडली नाही

- 78 टोलनाके बंद केली

- मोबाईलवर मराठित ऐकू येणारे रेकॉर्डिंग हा मनसेचा दणका

- मराठी मुलांना रेल्वेत नौकऱ्या मिळाल्या

- मी काम करून बाजूला ठेवतात

- मला सरकारवर अंकुश ठेवायचाय

- सेटलमेंट न करणाऱ्या विरोधी पक्षाची भूमिका मला करायचीय

- मला महाराष्ट्रात पोचवणाऱ्या TV चॅनल्सचे आभार

-


Conclusion:
Last Updated : Oct 16, 2019, 10:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.