ETV Bharat / state

सिन्नरमध्ये कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

संतोष कारभारी शेळके (वय ४२) यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडता न आल्याने त्यांनी रविवारी (ता. १४) सकाळी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

author img

By

Published : Apr 20, 2019, 5:38 PM IST

संतोष कारभारी शेळके

नाशिक - सिन्नर तालुक्यातील महळ बुद्रुक येथील शेतकऱ्यांने कर्ज फेडता न आल्याने आत्महत्या केली. संतोष कारभारी शेळके असे शेतकऱ्यांचे नाव आहे. संतोष शेळके यांनी रविवारी सकाळी शेतातील विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली.

संतोष कारभारी शेळके (वय ४२) यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडता न आल्याने त्यांनी रविवारी (ता. १४) सकाळी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. एक महिन्यापूर्वी त्यांनी शेतातील डाळिंबाचा बाग काढून टाकली होती. तेंव्हापासून शेळके हे तणावाखाली होते.

शेळके यांनी शेतीसाठी सोसायटीचे कर्ज घेतले होते. तसेच त्यांनी लोकांकडून उसने पैसे घेतले होते. याबाबत वावी पोलीस तपास घेत आहे.

नाशिक - सिन्नर तालुक्यातील महळ बुद्रुक येथील शेतकऱ्यांने कर्ज फेडता न आल्याने आत्महत्या केली. संतोष कारभारी शेळके असे शेतकऱ्यांचे नाव आहे. संतोष शेळके यांनी रविवारी सकाळी शेतातील विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली.

संतोष कारभारी शेळके (वय ४२) यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडता न आल्याने त्यांनी रविवारी (ता. १४) सकाळी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. एक महिन्यापूर्वी त्यांनी शेतातील डाळिंबाचा बाग काढून टाकली होती. तेंव्हापासून शेळके हे तणावाखाली होते.

शेळके यांनी शेतीसाठी सोसायटीचे कर्ज घेतले होते. तसेच त्यांनी लोकांकडून उसने पैसे घेतले होते. याबाबत वावी पोलीस तपास घेत आहे.

Intro:नाशिक जिल्ह्यातील सिन्नरतालुक्यातील महळ बु.येथील शेतकऱ्यांने कर्ज फेडता न आल्याने आत्महत्या केली संतोष कारभारी शेळके असे शेतकऱ्यांचे नाव असुन संतोष शेळके यांनी रविवारी सकाळी शेतातील विहिरी मध्ये उडी मारून आत्महत्या केली आहे


Body:सिन्नर तालुक्यातील महळ येथील शेळके वस्ती वरील शेतकरी संतोष कारभारी शेळके वय 42 यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून आज सकाळी सहाच्या सुमारास शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली शेळके यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते हे कर्ज फेडता न आल्याने त्यांनी रविवारी सकाळी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे सततच्या दुष्काळ परिस्थितीमुळे उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याने गेल्या महिन्यापूर्वी शेतातील डाळिंबाचा बाग देखील काढून टाकला होता तेव्हापासून शेळके हे तणावाखाली रहात होते या संदर्भातील माहिती मित्र परिवाराशी देखील त्यांनी सांगितली होती


Conclusion:शेळके यांनी शेतीसाठी सोसायटीचे कर्ज घेतले आहे या सह उसनवारी चे देखील त्यांनी लोकांकडून उसने पैसे घेतल्याची माहिती मिळत आहे याबाबत वावी पोलीस पुढील तपास घेत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.