ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत' इम्पॅक्ट, दिंडोरीच्या कृषी अधिकाऱ्याने दुष्काळी पंचनाम्याचे दिले आदेश

author img

By

Published : Nov 1, 2019, 4:30 PM IST

दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष बागांचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही बातमी 'ईटीव्ही भारत'ने प्रसिध्द केल्यानंतर लगेच कृषी विभाग व महसूल विभागाने तालुक्यात पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

द्राक्ष बागाचे नुकसान

नाशिक - दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष बागांचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही बातमी 'ईटीव्ही भारत'ने प्रसिध्द केल्यानंतर लगेच कृषी विभाग व महसूल विभागाने तालुक्यात पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक गावात तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवकच्या पथकाने पंचनामे सुरू केले आहेत.

हेही वाचा - खरिपाच्या पिकांची दुरवस्था; शेतकऱ्याने गाण्यातून मांडली व्यथा..

नुकसानग्रस्त भाग -

दिंडोरी तालुक्यातील खेडगाव, तळेगाव, तिसगाव, आंबेदिंडोरी, आंबेवनी, वरखेडा, परमोरी, लखमापूर, तळेगाव, अवनखेड, ओझरखेड, करंजवण, वणी परिसरात व अहिवंतवाडी भागात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष, सोयाबीन, भात, वरई, नागली, कांदा या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

गारपीटीमुळे द्राक्ष घड गळून पडले आहेत. तसेच द्राक्षांवर होणार खर्चही अव्वाच्या सव्वा झाला आहे. खर्चाची रक्कमही मिळणार नसल्याने शेतकरी फार विवंचनेत आहे.

अभिजित जगदाळे तालुका कृषी अधिकारी दिंडोरी - 'प्रत्येक ग्रामपंचायतअंतर्गत तिन ते चार वाडया-वस्त्या असल्यामुळे प्रशासनाचे मनुष्यबळ कमी पडत आहे. काही कृषीसहाय्यकाकडे दोन अतिरीक्त जबाबदारी असल्यामुळे तलाठी व ग्रामसेवक यांच्यावर विश्वास ठेवून संपूर्ण तालुक्यात पंचनामा करणार आहे.' असे दिंडोरी तालुक्याचे कृषी अधिकारी अभिजीत जगदाळे म्हणाले

हेही वाचा - २०५० मध्ये मुंबई बुडणार! वाचवायची असेल तर भुयारी मेट्रोचे काम थांबवा - गिरीष राऊत

नाशिक - दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष बागांचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही बातमी 'ईटीव्ही भारत'ने प्रसिध्द केल्यानंतर लगेच कृषी विभाग व महसूल विभागाने तालुक्यात पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक गावात तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवकच्या पथकाने पंचनामे सुरू केले आहेत.

हेही वाचा - खरिपाच्या पिकांची दुरवस्था; शेतकऱ्याने गाण्यातून मांडली व्यथा..

नुकसानग्रस्त भाग -

दिंडोरी तालुक्यातील खेडगाव, तळेगाव, तिसगाव, आंबेदिंडोरी, आंबेवनी, वरखेडा, परमोरी, लखमापूर, तळेगाव, अवनखेड, ओझरखेड, करंजवण, वणी परिसरात व अहिवंतवाडी भागात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष, सोयाबीन, भात, वरई, नागली, कांदा या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

गारपीटीमुळे द्राक्ष घड गळून पडले आहेत. तसेच द्राक्षांवर होणार खर्चही अव्वाच्या सव्वा झाला आहे. खर्चाची रक्कमही मिळणार नसल्याने शेतकरी फार विवंचनेत आहे.

अभिजित जगदाळे तालुका कृषी अधिकारी दिंडोरी - 'प्रत्येक ग्रामपंचायतअंतर्गत तिन ते चार वाडया-वस्त्या असल्यामुळे प्रशासनाचे मनुष्यबळ कमी पडत आहे. काही कृषीसहाय्यकाकडे दोन अतिरीक्त जबाबदारी असल्यामुळे तलाठी व ग्रामसेवक यांच्यावर विश्वास ठेवून संपूर्ण तालुक्यात पंचनामा करणार आहे.' असे दिंडोरी तालुक्याचे कृषी अधिकारी अभिजीत जगदाळे म्हणाले

हेही वाचा - २०५० मध्ये मुंबई बुडणार! वाचवायची असेल तर भुयारी मेट्रोचे काम थांबवा - गिरीष राऊत

Intro:दिंडोरी - तालुक्यातील द्राक्ष बांगाची अतोनात प्रमाणात हानी झाल्याची बातमी इ टीव्ही भारत ने प्रसिध्दी केल्यानंतर लगेज कृषी विभाग व महसूल विभागाने तालुक्यात पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले असून प्रत्येक गावात तलाठी , कृषी सहाय्यक , व ग्रामसेवक अशी सयूक्ती कमेटी मार्फत पंचनामे करण्यासाठी दिले असून तालुक्यात पंचनामे सुरु झाले आहेत


Body:







दिंडोरी तालुक्यातील खेडगाव , तळेगाव , तिसगाव , आंबेदिंडोरी , आंबेवनी, वरखेडा , परमोरी ,लखमापूर तळेगाव , अवनखेड, ओझरखेड , करंजवण , वणी परिसरात व अहिवंतवाडी गटात ननाशी गटात कोशिंबे गणात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष , सोयाबीन , भात , वरई , नागली, कांदा पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच एक सप्टेंबर ला द्राक्ष पिकाची गोडाबार छाटणी केली होती सुरवातीला पावसाची उघड झाप असल्यामुळे द्राक्ष चे पोगा स्टेजमधून बाग पास झाला तेथेनच फुलारा स्टेज पर्यत पावसापासून द्राक्ष शेती वाचवली परंतू आता जोरात पावसामुळे द्राक्ष बागावरच्या द्राक्ष पिकाची कुज होवून द्राक्ष खाली पडून बागावर फक्त काडीच सिल्लक तसेच दोनदा गोळाबार छाटणी केल्यानंतरही पावसाच्या फटका बसल्यामुळे घडजिरुन पुर्ण बाग आता उत्पन्न न मिळताच तो वर्षभर सांभाळावे लागण असून त्या द्राक्षबागावर औषधांचा खर्च करावच लागणार असून त्याला वाचवण्यासाठी नुकसान भरपाई देण्याची मागणी बळीराजा करीत आहे .Conclusion:(अभिजित जगदाळे तालुका कृषी अधिकारी दिंडोरी -प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये तिन ते चार वाडया वस्त्या असल्यामुळे व काही कृषी सहाय्यक कडे दोन दोन सजेचा अतिरीक्त चार्ज असल्यामुळे एका कृषी सहाय्यक कुठे कुठे जाणार या साठी तलाठी व ग्रामसेवक यांच्यावर विश्वास ठेवून संपूर्ण तालुक्यात पंचनामा करणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी यांनी सांगीतले )
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.