ETV Bharat / state

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड

नंदुरबार जिल्हा प्रशासन विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. ते म्हणाले दोेन्ही राज्यालगतच्या सीमांवर विषेश पथकाची नियुक्ती केली जाणार आहे.

author img

By

Published : Sep 23, 2019, 7:54 AM IST

जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड

नंदुरबार - विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व तयारी पुर्ण करण्यात आली आहे. नंदुरबार मधील जिल्हा प्रशासन निवडणुकांसाठी सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड

अक्कलकुवा मतदारसंघातील ९ मतदानकेंद्रांना गुजरातमार्गे बार्जद्वारे मतदान अधिकारी कर्मचारी पाठवले जाणार आहेत. जिल्ह्यातल्या चारही मतदारसंघ हे अनुसुचित जमातीसाठी राखीव आहेत. तब्बल १२ लाख २४ हजार ४२९ मतदार असणार आहेत. यासाठी १३८५ मतदान केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. या मतदान केंद्रांवर ८ हजार ३१० अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असतल्याची माहीती जिल्हाधिकाऱ्यानी दिली. यासाठी ११८ बसेस व २७४ जीप गाड्यांचा वापर केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकांनंतर ९८०३ नविन मतदारांची नोंदणी झाली आहे. दोन्ही राज्यालगतच्या सीमांवर विशेष पथकाची नियुक्ती केली जाणार आहे.

नंदुरबार - विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व तयारी पुर्ण करण्यात आली आहे. नंदुरबार मधील जिल्हा प्रशासन निवडणुकांसाठी सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड

अक्कलकुवा मतदारसंघातील ९ मतदानकेंद्रांना गुजरातमार्गे बार्जद्वारे मतदान अधिकारी कर्मचारी पाठवले जाणार आहेत. जिल्ह्यातल्या चारही मतदारसंघ हे अनुसुचित जमातीसाठी राखीव आहेत. तब्बल १२ लाख २४ हजार ४२९ मतदार असणार आहेत. यासाठी १३८५ मतदान केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. या मतदान केंद्रांवर ८ हजार ३१० अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असतल्याची माहीती जिल्हाधिकाऱ्यानी दिली. यासाठी ११८ बसेस व २७४ जीप गाड्यांचा वापर केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकांनंतर ९८०३ नविन मतदारांची नोंदणी झाली आहे. दोन्ही राज्यालगतच्या सीमांवर विशेष पथकाची नियुक्ती केली जाणार आहे.

Intro:नंदुरबार - विधानसभा निवडणुकांच्या अनुशंगाने सर्व तयारी पुर्ण करण्यात आले असुन नंदुरबार मधील जिल्हा प्रशासन निवडणुकांसाठी सज्ज असल्याचे जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी स्पष्ट केले आहे.

अक्कलकुवा मतदारसंघातील ९ मतदानकेंद्रांना गुजरातमार्गे बार्जद्वारे मतदान अधिकारी कर्मचारी पाठवल्या जाणार आहे.  जिल्ह्यातल्या चारही मतदारसंघ हे अनुसुचित जमातीसाठी राखीव असुन तब्बल १२ लाख २४ हजार ४२९ मतदार असणार हेत. यासाठी १३८५ मतदान केंद्राची स्थापना करण्यात येणार असुन त्यासाठी ८ हजार ३१० अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असतल्याची माहीती देखील जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  यासाठी ११८ बसेस व २७४ जीप गाड्यांचा वापर केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकांनंतर ९८०३ नविन मतदारांची नोंदणी झाली असुन दोन्ही राज्यालगतच्या सीमांवर विशेष पथक नियुक्ती केली जाणार आहे. Body:नंदुरबार - विधानसभा निवडणुकांच्या अनुशंगाने सर्व तयारी पुर्ण करण्यात आले असुन नंदुरबार मधील जिल्हा प्रशासन निवडणुकांसाठी सज्ज असल्याचे जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी स्पष्ट केले आहे.

अक्कलकुवा मतदारसंघातील ९ मतदानकेंद्रांना गुजरातमार्गे बार्जद्वारे मतदान अधिकारी कर्मचारी पाठवल्या जाणार आहे.  जिल्ह्यातल्या चारही मतदारसंघ हे अनुसुचित जमातीसाठी राखीव असुन तब्बल १२ लाख २४ हजार ४२९ मतदार असणार हेत. यासाठी १३८५ मतदान केंद्राची स्थापना करण्यात येणार असुन त्यासाठी ८ हजार ३१० अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असतल्याची माहीती देखील जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  यासाठी ११८ बसेस व २७४ जीप गाड्यांचा वापर केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकांनंतर ९८०३ नविन मतदारांची नोंदणी झाली असुन दोन्ही राज्यालगतच्या सीमांवर विशेष पथक नियुक्ती केली जाणार आहे. Conclusion:नंदुरबार - विधानसभा निवडणुकांच्या अनुशंगाने सर्व तयारी पुर्ण करण्यात आले असुन नंदुरबार मधील जिल्हा प्रशासन निवडणुकांसाठी सज्ज असल्याचे जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी स्पष्ट केले आहे.

अक्कलकुवा मतदारसंघातील ९ मतदानकेंद्रांना गुजरातमार्गे बार्जद्वारे मतदान अधिकारी कर्मचारी पाठवल्या जाणार आहे.  जिल्ह्यातल्या चारही मतदारसंघ हे अनुसुचित जमातीसाठी राखीव असुन तब्बल १२ लाख २४ हजार ४२९ मतदार असणार हेत. यासाठी १३८५ मतदान केंद्राची स्थापना करण्यात येणार असुन त्यासाठी ८ हजार ३१० अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असतल्याची माहीती देखील जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  यासाठी ११८ बसेस व २७४ जीप गाड्यांचा वापर केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकांनंतर ९८०३ नविन मतदारांची नोंदणी झाली असुन दोन्ही राज्यालगतच्या सीमांवर विशेष पथक नियुक्ती केली जाणार आहे. 
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.