ETV Bharat / state

आदिवासींच्या आरक्षणाला हात लावला जाणार नाही - जे. पी. नड्डा - Maharashtra assembly polls

महाराष्ट्राला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर देवेंद्र फडणवीस सरकारचे हात मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले.  कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीरमधील आदिवासी बांधवांना भाजपने न्याय दिल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

Reservation of tribals will not be touched
author img

By

Published : Oct 14, 2019, 11:14 PM IST


नंदुरबार - भारतीय जनता पार्टी जोपर्यंत सत्तेत आहे, तो पर्यंत आदिवासींच्या आरक्षणाला हात लावला जाणार नसल्याचे मत भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केले. शहादा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार राजेश पाडवी यांच्या प्रचारासाठी तळोदा येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

आदिवासींच्या आरक्षणाला हात लावला जाणार नाही - जे. पी. नड्डा

हेही वाचा - नंदुरबारमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; लाखोंचा विदेशी मद्यसाठा जप्त

यावेळी नड्डा म्हणाले की, भाजप जो पर्यंत सत्तेत आहे, तो पर्यंत आदिवासींच्या आरक्षणाला हात लावला जाणार नाही. मात्र, आदिवासी समाजात विरोधीपक्ष गैरसमज पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्राला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर देवेंद्र फडणवीस सरकारचे हात मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले. कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीरमधील आदिवासी बांधवांना भाजपने न्याय दिल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

हेही वाचा - नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघासाठी 36 उमेदवारांचे अर्ज वैध


नंदुरबार - भारतीय जनता पार्टी जोपर्यंत सत्तेत आहे, तो पर्यंत आदिवासींच्या आरक्षणाला हात लावला जाणार नसल्याचे मत भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केले. शहादा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार राजेश पाडवी यांच्या प्रचारासाठी तळोदा येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

आदिवासींच्या आरक्षणाला हात लावला जाणार नाही - जे. पी. नड्डा

हेही वाचा - नंदुरबारमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; लाखोंचा विदेशी मद्यसाठा जप्त

यावेळी नड्डा म्हणाले की, भाजप जो पर्यंत सत्तेत आहे, तो पर्यंत आदिवासींच्या आरक्षणाला हात लावला जाणार नाही. मात्र, आदिवासी समाजात विरोधीपक्ष गैरसमज पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्राला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर देवेंद्र फडणवीस सरकारचे हात मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले. कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीरमधील आदिवासी बांधवांना भाजपने न्याय दिल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

हेही वाचा - नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघासाठी 36 उमेदवारांचे अर्ज वैध

Intro:नंदुरबार :- ०२ शहादा विधानसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार राजेश पाडवी यांच्या प्रचारासाठी भाजपाचे राष्ट्रीय कार्य आध्यक्ष जे पी नड्डा यांची तळोदा येथे आनंद चौकात जाहीर सभा झाली.Body:यावेळी बोलतांना भारतीय जनता पार्टी जो पर्यत सत्तेत आहे. तो पर्यत आदिवासींच्या आरक्षणाला हात लावला जाणार नाही. मात्र आदिवासी समाजात विरोधीपक्ष गैरसमज पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्राला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर देवेंद्र फडणवीस सरकारचे हात मजबूत करण्याचे आहवान केलं. 370 कलम रद्द करून जम्मू काश्मीर मधील आदिवासी बांधवांना भाजपने न्याय दिला असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. या सभेला हजारो चा जनसमुदाय उपस्थित होता.

Byte जे पी नड्डाConclusion:
Byte जे पी नड्डा
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.