ETV Bharat / state

कॅनॉलमध्ये उतरलेला तरुण गेला वाहून, अद्याप बेपत्ताच

तो गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हात पाय धुण्यासाठी कॅनॉलच्या दिशेने गेला होता.

author img

By

Published : Mar 22, 2019, 11:35 PM IST

Updated : Mar 22, 2019, 11:59 PM IST

मोहन विजयबाबू विरकर असे या तरुणाचे नाव आहे.

नांदेड - धुलिवंदनाच्या दिवशी हात-पाय धुण्यासाठी इसापूर धरणाच्या चेनापूर कॅनॉलमध्ये उतरलेल्या तरुणाचा पाय घसरल्याने तो वाहून गेला आहे. गुरुवारपासून पोलिसांचे बचाव पथक त्याचा शोध घेत असून, अद्यापपर्यंत त्याचा शोध लागला नाही. मोहन विजयबाबू विरकर असे या तरुणाचे नाव आहे.

मोहन विजयबाबू विरकर असे या तरुणाचे नाव आहे.

मोहन विरकर हाअर्धापुरमधील गवळी गल्ली येथील रहिवासी आहे. तोगुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हात पाय धुण्यासाठी कॅनॉलच्या दिशेने गेलाहोता. बाजुला असलेल्या इतर मित्रांना पाण्यात पडल्याचा आवाज आल्याने सर्वांनी कॅनॉलकडे धाव घेतली. मोहन पाण्यात बुडत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी मोहनला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने तो वाहून गेला.

नांदेड - धुलिवंदनाच्या दिवशी हात-पाय धुण्यासाठी इसापूर धरणाच्या चेनापूर कॅनॉलमध्ये उतरलेल्या तरुणाचा पाय घसरल्याने तो वाहून गेला आहे. गुरुवारपासून पोलिसांचे बचाव पथक त्याचा शोध घेत असून, अद्यापपर्यंत त्याचा शोध लागला नाही. मोहन विजयबाबू विरकर असे या तरुणाचे नाव आहे.

मोहन विजयबाबू विरकर असे या तरुणाचे नाव आहे.

मोहन विरकर हाअर्धापुरमधील गवळी गल्ली येथील रहिवासी आहे. तोगुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हात पाय धुण्यासाठी कॅनॉलच्या दिशेने गेलाहोता. बाजुला असलेल्या इतर मित्रांना पाण्यात पडल्याचा आवाज आल्याने सर्वांनी कॅनॉलकडे धाव घेतली. मोहन पाण्यात बुडत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी मोहनला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने तो वाहून गेला.

Intro:धुलीवंदनाच्या दिवशी हात-पाय धुण्यासाठी गेला वाहून; अद्याप बेपत्ताचBody:धुलीवंदनाच्या दिवशी हात-पाय धुण्यासाठी गेला वाहून; अद्याप बेपत्ताच


नांदेड: धुलीवंदनाच्या दिवशी हात-पाय धुण्यासाठी इसापूर धरणाच्या चेनापूर (ता.अर्धापूर) कॅनॉल मध्ये उतरलेल्या एका तरुणाचा पाय घसरला. त्यामुळे तो वाहून गेला. कालपासून पोलिसांची शोधाशोध सुरू असून अद्यापपर्यंत त्याचा शोध लागला नाही. वाहून गेलेल्या तरुणाचे मोहन विजयबाबू विरकर असे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहन विजयबाबू विरकर (रा.गवळी गल्ली, .अर्धापुर) हा तरुण दि.२२ रोजी सायंकाळी ०६ च्या सुमारास हात पाय धुण्यासाठी कॅनॉल च्या दिशेने गेला होता. कॅनॉल च्या बाजूस असलेल्या इतर मित्रांना पाण्यात पडल्याचा आवाज आल्याने सर्वांनी कॅनॉल कडे धाव घेतली. तेव्हा मोहन हा युवक पाण्यात बुडत असल्याचे निदर्शनास आले सोबतच्या मित्रांपैकी दोघांची कॅनॉल मध्ये उडी मारून त्यास बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने तो दोघांच्या हाती आला नाही. कालपासून त्याचा शोध सुरू असून अद्याप पर्यंत त्याचा शोध लागला नाही.Conclusion:
Last Updated : Mar 22, 2019, 11:59 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.