ETV Bharat / state

राष्ट्रवादीच्या दगाबाजीमुळेच अशोक चव्हाणांचा पराभव; विधानसभेपूर्वीच अमिता यांचा राष्ट्रवादीवर आरोप

author img

By

Published : Jul 8, 2019, 4:13 PM IST

पूर्वीपासूनचे काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली. मात्र, लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा अंकुश नव्हता. राष्ट्रवादीने काँग्रेसचा विश्वासघात केला असल्याचा आरोप अमिता यांनी केला.

आमदार अमिता चव्हाण

नांदेड - लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उघडपणे भाजपचे काम करत होते. राष्ट्रवादीच्या दगाबाजी केल्यामुळे चव्हाण पराभूत झाले, असा आरोप भोकरच्या काँग्रेस आमदार अमिता चव्हाण यांनी केला. मुदखेड येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या.

अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यात कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही. मात्र, आता नांदेड जिल्ह्यात जाती-पातीचे राजकारण होत आहे. पूर्वीपासूनचे काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली. मात्र, लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा अंकुश नव्हता. राष्ट्रवादीने काँग्रेसचा विश्वासघात केला असल्याचा आरोप अमिता यांनी केला.

गेल्या निवडणुकीत झाले गेले आता विसरून जावे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून विधानसभा निवडणुकीसाठी एकत्रपणे कामाला लागावे. त्याद्वारे पक्षाच्या उमेदवारांना विजय मिळवून द्यावा, असे आवाहन अमिता यांनी केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे, रोहिदास जाधव, उद्धव पवार, माधव कदम आदी उपस्थित होते.

नांदेड - लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उघडपणे भाजपचे काम करत होते. राष्ट्रवादीच्या दगाबाजी केल्यामुळे चव्हाण पराभूत झाले, असा आरोप भोकरच्या काँग्रेस आमदार अमिता चव्हाण यांनी केला. मुदखेड येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या.

अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यात कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही. मात्र, आता नांदेड जिल्ह्यात जाती-पातीचे राजकारण होत आहे. पूर्वीपासूनचे काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली. मात्र, लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा अंकुश नव्हता. राष्ट्रवादीने काँग्रेसचा विश्वासघात केला असल्याचा आरोप अमिता यांनी केला.

गेल्या निवडणुकीत झाले गेले आता विसरून जावे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून विधानसभा निवडणुकीसाठी एकत्रपणे कामाला लागावे. त्याद्वारे पक्षाच्या उमेदवारांना विजय मिळवून द्यावा, असे आवाहन अमिता यांनी केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे, रोहिदास जाधव, उद्धव पवार, माधव कदम आदी उपस्थित होते.

Intro:नांदेड लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची दगाबाजी- आ.अमिता चव्हाण

नांदेड : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दगाबाजी केल्याचा आरोप भोकरच्या काँग्रेस आमदार सौ. अमिताताई चव्हाण यांनी मुदखेड येथे एका कार्यक्रमात बोलताना केला. Body:नांदेड लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची दगाबाजी- आ.अमिता चव्हाण

नांदेड : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दगाबाजी केल्याचा आरोप भोकरच्या काँग्रेस आमदार सौ. अमिताताई चव्हाण यांनी मुदखेड येथे एका कार्यक्रमात बोलताना केला.

नांदेड लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उघडपणे भाजपचे काम करत होते . त्यांच्यावर प्रश्नाच्या कोणत्याच पदाधिका - याचा अंकुश नव्हता. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला पुर्वीपासून मदत केली. परंतु लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचा विश्वासघात केला असा आरोपही सौ. चव्हाण यांनी केला. नांदेड जिल्ह्यात आता जाती-पातीचे राजकारण होत आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसने जिल्ह्यात कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही. झाले गेले विसरून जावे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून विधानसभा निवडणुकीसाठी एकत्रपणे काम करून पक्षाच्या उमेदवारांना विजय मिळवून द्यावा असे आवाहन केले . या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे, रोहिदास जाधव, उद्धव पवार, माधव कदम आदी उपस्थित होते .Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.