ETV Bharat / state

नागपुरात संत्रा मार्केटला आग, १३ दुकानातील संत्र्याच्या पेट्या जळाल्या

author img

By

Published : Dec 21, 2019, 2:51 PM IST

सध्या संत्र्याचा हंगाम आहे. त्यामुळे बाजारपेठेतील अनेक दुकाने संत्रा फळांनी सजलेली आहेत. लाकडी आणि पुठ्ठ्याच्या पेट्यांमध्ये संत्री ठेवली जातात. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास या बाजारपेठेमध्ये अचानक आग लागली. यामध्ये १३ दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले.

nagpur orange market
नागपुरात संत्रा मार्केटला आग

नागपूर - शहरातील संत्रा मार्केटमधील दुकानांना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र, आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

नागपुरात संत्रा मार्केटला आग

सध्या संत्र्याचा हंगाम आहे. त्यामुळे बाजारपेठेतील अनेक दुकाने संत्रा फळांनी सजलेली आहे. लाकडी आणि पुठ्ठ्याच्या पेट्यांमध्ये संत्री ठेवली जातात. शुक्रवारी मध्यरात्रीच्या या बाजारपेठेमध्ये अचानक आग लागली. यामध्ये १३ दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. तसेच संत्र्याच्या पेट्या जळून खाक झाल्या आहेत. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी ११ अग्निशमन बंबासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आग विझवण्यात आली. यामध्ये संत्री ठेवलेल्या पेट्या जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.

नागपूर - शहरातील संत्रा मार्केटमधील दुकानांना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र, आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

नागपुरात संत्रा मार्केटला आग

सध्या संत्र्याचा हंगाम आहे. त्यामुळे बाजारपेठेतील अनेक दुकाने संत्रा फळांनी सजलेली आहे. लाकडी आणि पुठ्ठ्याच्या पेट्यांमध्ये संत्री ठेवली जातात. शुक्रवारी मध्यरात्रीच्या या बाजारपेठेमध्ये अचानक आग लागली. यामध्ये १३ दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. तसेच संत्र्याच्या पेट्या जळून खाक झाल्या आहेत. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी ११ अग्निशमन बंबासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आग विझवण्यात आली. यामध्ये संत्री ठेवलेल्या पेट्या जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.

Intro:नागपूर



संत्रा मार्केट मध्ये आग दुकानदारांचं लाखोंच नुकसान

नागपूरच्या प्रसिद्ध संत्रा मार्केट मधील दुकानांना मध्यरात्री आग लागली. आग विझविण्यात अग्निशमन विभागाला यश मिळालंय आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे.अग्निशमन विभागाच्या एकूण ११ गाडयांच्या साहाय्याने ही आग विझविण्यात आली.हिवाळ्यात मोठ्या प्रमानात संत्त्र्याच उत्त्पन्न होतोBody:त्या मुळे बाजार पेठेत अनके दुकान संत्र फळांनि सजलेली असतात १३ दुकान आगीच्या विळख्यात आलीत आणि दुकानदारांचं लाखो रुपयांचा नुकसान झालाय.
मार्केट मधील फळं ठेवण्यासाठी तयार केल्या जात असलेल्या लाकडी आणि खरड्याच्या पेट्या जळून खाक झाल्यात. सुदैवाने कुठली ही जीवितहानि या आगीत झालेली नाही
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.