ETV Bharat / state

'फडणवीस सरकारच्या काळात १५ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या का झाल्या याचे उत्तर द्यावे'

author img

By

Published : Jan 28, 2020, 7:07 PM IST

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा परिणाम मार्चपासून दिसणार आहे. या योजनेच्या जीआरमध्ये त्याचे संपूर्ण शेड्यूल दिले आहे. हा जीआर नीट वाचला तर सर्व सामान्यांना कळतो. मग भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना का कळत नाही, असा सवाल कायंदे यांनी केला.

mumbai
शिवसेना प्रवक्त्या व आमदार मनीषा कायंदे

मुंबई - गेल्या ५ वर्षातील फडणवीस सरकारच्या कारकिर्दीत १५ हजारांवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांना शॅडो मुख्यमंत्री म्हटले जायचे. या आत्महत्या का झाल्या याचे उत्तर पहिले पाटील यांनी द्यावे, असे प्रत्युत्तर आमदार व शिवसेना प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले.

प्रतिक्रिया देताना शिवसेना प्रवक्त्या व आमदार मनीषा कायंदे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतीतील काही कळत नाही, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केले होते. या विधानाला उत्तर देत मनीषा कायंदे यांनी सदर प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर, महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा परिणाम मार्चपासून दिसणार आहे. या योजनेच्या जीआरमध्ये त्याचे संपूर्ण शेड्यूल दिले आहे. हा जीआर नीट वाचला तर सर्व सामान्यांना कळतो. मग भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना का कळत नाही, असा सवाल कायंदे यांनी केला.

हेही वाचा- कोरोना व्हायरसचा धसका; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नगरसेवकांचे सर्व अभ्यास दौरे रद्द!

मुंबई - गेल्या ५ वर्षातील फडणवीस सरकारच्या कारकिर्दीत १५ हजारांवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांना शॅडो मुख्यमंत्री म्हटले जायचे. या आत्महत्या का झाल्या याचे उत्तर पहिले पाटील यांनी द्यावे, असे प्रत्युत्तर आमदार व शिवसेना प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले.

प्रतिक्रिया देताना शिवसेना प्रवक्त्या व आमदार मनीषा कायंदे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतीतील काही कळत नाही, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केले होते. या विधानाला उत्तर देत मनीषा कायंदे यांनी सदर प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर, महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा परिणाम मार्चपासून दिसणार आहे. या योजनेच्या जीआरमध्ये त्याचे संपूर्ण शेड्यूल दिले आहे. हा जीआर नीट वाचला तर सर्व सामान्यांना कळतो. मग भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना का कळत नाही, असा सवाल कायंदे यांनी केला.

हेही वाचा- कोरोना व्हायरसचा धसका; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नगरसेवकांचे सर्व अभ्यास दौरे रद्द!

Intro:मुंबई - राज्यकर्त्यांना शेतकऱ्याच दुःख समजलं पाहिजे. शेतकऱ्यांच दुःख समजून घेणं ही या सरकारमधील राजकर्त्यांची भूमिका आहे.
गेल्या 5 वर्षांतील फडणवीस सरकारच्या कारकिर्दीत 15 हजारांच्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांना शँडो मुख्यमंत्री म्हटलं जायचं.
या आत्महत्या का झाल्या याच उत्तर पहिलं पाटील यांनी द्यावं असे प्रत्युत्तर आमदार व शिवसेना प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले.
Body:मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना शेतीतील काही कळत नाही असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केले होते.
महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा परिणाम मार्च पासून दिसणार आहे. त्या योजनेच्या
जीआर मध्ये त्याच संपूर्ण शेड्युल दिल आहे.
हा जीआर नीट वाचला तर सर्व सामान्यांना कळतोय, मग भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना का कळत नाही असा सवाल कायंदे यांनी केला .
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.