ETV Bharat / state

माथाडी कामगार-मजुरांच्या मदतीला धावले व्यापारी, काळबादेवीत 400 जणांना दोन वेळचे अन्नदान - संचारबंदी काळ मुंबई

काळबादेवी हनुमान गल्ली येथे मोठ्या संख्येने माथाडी कामगार, मजूर आहेत. सध्या रोजगार नसलेल्या 400 कामगारांना दोन वेळेचं जेवण हे व्यापारी देत आहेत. तर, लॉकडाऊन असेपर्यंत म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत हे अन्नदान सुरू राहणार आहे. त्यामुळे या कामगारांना मोठा दिलासा मिळत आहे.

माथाडी कामगार-मजुरांच्या मदतीला धावले व्यापारी, काळबादेवीत 400 जणांना दिलं जातंय दोन वेळच जेवण
माथाडी कामगार-मजुरांच्या मदतीला धावले व्यापारी, काळबादेवीत 400 जणांना दिलं जातंय दोन वेळच जेवण
author img

By

Published : Mar 30, 2020, 12:37 PM IST

Updated : Mar 30, 2020, 4:19 PM IST

मुंबई - मुंबईत पोटापाण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकं येतात. मोलमजुरी करून दिवस ढकलणाऱ्या या मजुरांवर आणि माथाडी कामगारांवर सध्या लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. अशा वेळी गिरगाव, काळबादेवी येथील व्यापारी अशा लोकांच्या मदतीला धावून आली आहेत. व्यापारी संघटनांकडून या लोकांसाठी अन्नदान उपक्रम राबविण्यात आला असून यात दोन वेळेचं जेवण त्यांना दिलं जात आहे.

माथाडी कामगार-मजुरांच्या मदतीला धावले व्यापारी, काळबादेवीत 400 जणांना दिलं जातंय दोन वेळच जेवण

काळबादेवी हनुमान गल्ली येथे मोठ्या संख्येने माथाडी कामगार, मजूर आहेत. सध्या रोजगार नसलेल्या 400 कामगारांना दोन वेळेचं जेवण हे व्यापारी देत आहेत. तर, लॉकडाऊन असेपर्यंत म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत हे अन्नदान सुरू राहणार आहे. त्यामुळे या कामगारांना मोठा दिलासा मिळत आहे.

कोरोनापासून दूर राहण्यासाठी सोशल डिस्टन्स आणि स्वच्छता पाळणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा या सर्व नियमांचं पालन करत हे व्यापारी गरिबांचं पोट भरत असल्याने त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.

मुंबई - मुंबईत पोटापाण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकं येतात. मोलमजुरी करून दिवस ढकलणाऱ्या या मजुरांवर आणि माथाडी कामगारांवर सध्या लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. अशा वेळी गिरगाव, काळबादेवी येथील व्यापारी अशा लोकांच्या मदतीला धावून आली आहेत. व्यापारी संघटनांकडून या लोकांसाठी अन्नदान उपक्रम राबविण्यात आला असून यात दोन वेळेचं जेवण त्यांना दिलं जात आहे.

माथाडी कामगार-मजुरांच्या मदतीला धावले व्यापारी, काळबादेवीत 400 जणांना दिलं जातंय दोन वेळच जेवण

काळबादेवी हनुमान गल्ली येथे मोठ्या संख्येने माथाडी कामगार, मजूर आहेत. सध्या रोजगार नसलेल्या 400 कामगारांना दोन वेळेचं जेवण हे व्यापारी देत आहेत. तर, लॉकडाऊन असेपर्यंत म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत हे अन्नदान सुरू राहणार आहे. त्यामुळे या कामगारांना मोठा दिलासा मिळत आहे.

कोरोनापासून दूर राहण्यासाठी सोशल डिस्टन्स आणि स्वच्छता पाळणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा या सर्व नियमांचं पालन करत हे व्यापारी गरिबांचं पोट भरत असल्याने त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.

Last Updated : Mar 30, 2020, 4:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.