ETV Bharat / state

जामिया विद्यापिठातील विद्यार्थी लाठीमारप्रकरणी TISS च्या विद्यार्थ्यांचा मोर्चा

author img

By

Published : Dec 16, 2019, 1:06 PM IST

रविवारी दिल्लीतील जामिया विद्यापीठात या कायद्याच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी आमानुषपणे लाठीमार केला. याचाच निषेध म्हणून टाटा सामाजिक विज्ञान केंद्रातील विद्यार्थ्यांनी हा मोर्चा काढला.

mumbai
जामिया विद्यापिठातील विद्यार्थी लाठीमार प्रकरणी TISS च्या विद्यार्थ्यांचा मोर्चा

मुंबई - टाटा सामाजिक विज्ञान केंद्रातील विद्यार्थ्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात तसेच दिल्लीतील जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ मोर्चा काढला. देवनारपासून चेंबूर रेल्वे स्थानकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

जामिया विद्यापिठातील विद्यार्थी लाठीमार प्रकरणी TISS च्या विद्यार्थ्यांचा मोर्चा

हेही वाचा - हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी

नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेत पारित झाल्यानंतर या कायद्याच्या विरोधात देशात सर्वत्र आंदोलन होत आहेत. रविवारी दिल्लीतील जामिया विद्यापीठात या कायद्याच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. याचाच निषेध म्हणून टाटा सामाजिक विज्ञान केंद्रातील विद्यार्थ्यांनी हा मोर्चा काढला. हे विधेयक केंद्र सरकारने परत घेऊन सर्व समाजातील लोकांना देशात राहण्याचा हक्क द्यावा. कोणत्याही जाती धर्मावर अन्याय करू नये, अशी मागणी करत मोर्चा काढला.

मुंबई - टाटा सामाजिक विज्ञान केंद्रातील विद्यार्थ्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात तसेच दिल्लीतील जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ मोर्चा काढला. देवनारपासून चेंबूर रेल्वे स्थानकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

जामिया विद्यापिठातील विद्यार्थी लाठीमार प्रकरणी TISS च्या विद्यार्थ्यांचा मोर्चा

हेही वाचा - हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी

नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेत पारित झाल्यानंतर या कायद्याच्या विरोधात देशात सर्वत्र आंदोलन होत आहेत. रविवारी दिल्लीतील जामिया विद्यापीठात या कायद्याच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. याचाच निषेध म्हणून टाटा सामाजिक विज्ञान केंद्रातील विद्यार्थ्यांनी हा मोर्चा काढला. हे विधेयक केंद्र सरकारने परत घेऊन सर्व समाजातील लोकांना देशात राहण्याचा हक्क द्यावा. कोणत्याही जाती धर्मावर अन्याय करू नये, अशी मागणी करत मोर्चा काढला.

Intro:टाटा सामाजिक विज्ञान केंद्र देवनार विद्यार्थ्यांचा मोर्चाBody:टाटा सामाजिक विज्ञान केंद्रातील विद्यार्थ्यांनी देवनार येथून चेंबूर रेल्वे स्थानक इथपर्यंत मोठा मोर्चा काढून नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात व देशात होत असलेल्या अन्याय अत्याचार तसेच दिल्लीतील जमिया विद्यापीठात विद्यार्थ्यावर झालेल्या लाठीचार्ज निषेध करण्यासाठी व हे विधेयक केंद्र सरकारने वापस घेऊन सर्व समाजातील लोकांना देशात राहण्याचा हक्क द्यावा कोणत्याही जाती धर्मावर अन्याय करू नये याकरिता मोठा मोर्चा निघालेला आहे येथील मोर्चाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनुभव भागवत यांनीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.