ETV Bharat / state

कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही - संजय राऊत - महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा

संजय राऊत यांची दोन दिवसांपूर्वीच मुंबईच्या लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर प्रथमच त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी राऊत बोलत होते.

संजय राऊत
author img

By

Published : Nov 14, 2019, 12:21 PM IST

मुंबई - भाजप व शिवसेना यांच्यामध्ये राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 50-50 चा फॉर्म्युला आणि मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाली होती, असा शिवसेनेने दावा केला आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी मुख्यमंत्री पदाबाबत अशी चर्चा झालीच नव्हती, असे वक्तव्य केले होते. यावर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका करत आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, शेवटी मरण पत्करू, असे वक्तव्य केले आहे.

संजय राऊत, शिवसेना नेते

संजय राऊत यांची दोन दिवसांपूर्वीच मुंबईच्या लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर प्रथमच त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी राऊत बोलत होते.

हेही वाचा - महाराष्ट्र ही काय जुगारावर लावण्याची 'चीज' नाही; सेनेचा भाजपवर बाण

दरम्यान, महायुतीचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील, असे निवडणुकीपूर्वीच सांगण्यात आले होते. मात्र, निवडणूक निकालानंतर शिवसेना नव्या मागण्या घेऊन समोर आली, असा आरोप अमित शाह यांनी केला होता.

यावेळी बोलताना राऊत म्हणाले, महाराष्ट्र राजकारणाचा व्यापार करत नाही. बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव ठाकरेंची अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. आमच्यासाठी ती खोली मंदिराएवढी पवित्र आहे. त्यामुळे त्या खोलीत झालेली बंद दाराआडची चर्चाही आमच्यासाठी तेवढीच पवित्र आहे. बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, की शिवसेना खोटं बोलत नाही.

हेही वाचा - घाटकोपरचे माणिकलाल मैदान वाचवण्यासाठी खेळाडू मैदानात

बंद दाराआड झालेली चर्चा मोदींपर्यंत पोहोचवली गेली नाही, त्यामुळे ते जाहीर सभांमधून देवेंद्र फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करत गेले. निवडणूक प्रचारात त्यांना खोटे पाडणे हे आम्हाला योग्य वाटले नाही. परंतू मोदी आणि बाळासाहेबांच्या नात्यात कोणीतरी मिठाचा खडा टाकला आहे. मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या संबंधात दुरावा निर्माण व्हावा, यासाठी प्रयत्न झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

मुंबई - भाजप व शिवसेना यांच्यामध्ये राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 50-50 चा फॉर्म्युला आणि मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाली होती, असा शिवसेनेने दावा केला आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी मुख्यमंत्री पदाबाबत अशी चर्चा झालीच नव्हती, असे वक्तव्य केले होते. यावर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका करत आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, शेवटी मरण पत्करू, असे वक्तव्य केले आहे.

संजय राऊत, शिवसेना नेते

संजय राऊत यांची दोन दिवसांपूर्वीच मुंबईच्या लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर प्रथमच त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी राऊत बोलत होते.

हेही वाचा - महाराष्ट्र ही काय जुगारावर लावण्याची 'चीज' नाही; सेनेचा भाजपवर बाण

दरम्यान, महायुतीचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील, असे निवडणुकीपूर्वीच सांगण्यात आले होते. मात्र, निवडणूक निकालानंतर शिवसेना नव्या मागण्या घेऊन समोर आली, असा आरोप अमित शाह यांनी केला होता.

यावेळी बोलताना राऊत म्हणाले, महाराष्ट्र राजकारणाचा व्यापार करत नाही. बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव ठाकरेंची अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. आमच्यासाठी ती खोली मंदिराएवढी पवित्र आहे. त्यामुळे त्या खोलीत झालेली बंद दाराआडची चर्चाही आमच्यासाठी तेवढीच पवित्र आहे. बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, की शिवसेना खोटं बोलत नाही.

हेही वाचा - घाटकोपरचे माणिकलाल मैदान वाचवण्यासाठी खेळाडू मैदानात

बंद दाराआड झालेली चर्चा मोदींपर्यंत पोहोचवली गेली नाही, त्यामुळे ते जाहीर सभांमधून देवेंद्र फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करत गेले. निवडणूक प्रचारात त्यांना खोटे पाडणे हे आम्हाला योग्य वाटले नाही. परंतू मोदी आणि बाळासाहेबांच्या नात्यात कोणीतरी मिठाचा खडा टाकला आहे. मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या संबंधात दुरावा निर्माण व्हावा, यासाठी प्रयत्न झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

Intro:कोणत्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही शेवटी मरण पत्करू शिवसेना नेते संजय राऊतBody:कोणत्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही शेवटी मरण पत्करू शिवसेना नेते संजय राऊत

राज्यातील सत्तास्थापनेच्या भाजप शिवसेना पक्षाच्या आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या चर्चेमधून कोणताही पक्ष समोर येऊन सत्ता स्थापन केला नाही यानंतर राज्यपाल महोदयांनी राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली यानंतर काल भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेसोबत मुख्यमंत्री पदाबाबत कोणतीही सहमती झाली नसल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले यावर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी भांडुप येथे पत्रकार परिषद घेऊन भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला

देशात झालेल्या नुकत्यात लोकसभा निवडणुकीत भाजप व शिवसेना यांच्यामध्ये राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 50 50 चा फॉर्म्युलाआणि मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाली होती ही चर्चा भाजपने विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपकडून कोणत्या प्रकारची चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात आले यानंतर शिवसेनेने भाजप सोबत काडीमोड घेत केंद्रातील एनडीए मधून बाहेर पडले आणि राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत सत्तास्थापनेची सहभागी होण्यासाठी सध्या सहमती होत आहे यातच काल भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी
लोकसभा निवडणूकित जी चर्चा झाली होती ती चर्चा झाली नसल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले शिवसेना नेते संजय राऊत यांनी अमित शहा यांच्या या वक्तव्यावर टीका करताना शहा व उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे जे पवित्र स्थान आहे तेथे ही चर्चा झाली होती पण अमित शहानी चर्चा कसल्या प्रकारचे घडली नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले नाहीत त्यामुळेच राज्यात शिवसेना व भाजपमध्ये हे विघ्न आल्याचे संजय राऊत म्हणाले अमित शहा यांचे हे मत म्हणजे नैतिकतेला पकडून नाही आणि आम्ही प्रत्येकाच्या शब्दाला किंमत करतो जो शब्दांची किंमत पाळत नसेल तर ती चर्चा जनतेसमोर आली पाहिजे हीच आमची मागणी आहे ज्या ठिकाणी ही चर्चा झाली ते पवित्र स्थळ दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं असल्यामुळे ते आमच्यासाठी श्रद्धास्थान व राष्ट्रभक्तीची जिथून स्फूर्ती मिळते ते आहे त्यामुळे जर खोटं बोलत असतील तर ते आमच्यासाठी एक वाईट आहे कारण या ठिकाणाहून मोदींना आशीर्वाद दिला असेल ते आमचं पवित्र मंदिर आहे शेवटी जे परिणाम व्हायचे ते झाले पण आम्ही कोणत्याही दबावाला भेटीला बळी न पडता काम करतच राहू मरण आले तरी चालेल असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.