ETV Bharat / state

मुंबईत संततधार कायम; पवई तलाव भरला, पर्यटकांची गर्दी

मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पवई तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे.

author img

By

Published : Jul 2, 2019, 8:10 PM IST

संततधार कायम : पवई तलाव भरला, पर्यटकांची गर्दी

मुंबई - शहर व उपनगरात गेल्या 5 दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने आज सकाळपासून विश्रांती घेतली आहे. या मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पवई तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. त्यामुळे या तलावावर पर्यटकांनी गर्दी केली आहे.

संततधार कायम : पवई तलाव भरला, पर्यटकांची गर्दी

आज आतिवृष्टी होणार असल्याची हवामान विभागाने माहिती दिल्यानंतर प्रशासनाने मुंबईमध्ये सुट्टी जाहीर केली आहे. लोकांना गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे सांगण्यात आले होते. मात्र, तरीही लोकांनी पावसाचा आनंद घेण्यासाठी पवई तलावावर गर्दी केली आहे.

पवई तलावातील गाळ यावर्षी काढण्यात आला नाही. त्यामुळे तलावात मोठ्या प्रमाणात जलपर्णीनीचे प्रमाण वाढले आहे. सध्या पवई तलाव पूर्णपणे भरला असून यातून जाणारे पाणी पुढे एका कॅनॉलमार्गे मिठी नदीत सोडले जाते.

मुंबई - शहर व उपनगरात गेल्या 5 दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने आज सकाळपासून विश्रांती घेतली आहे. या मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पवई तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. त्यामुळे या तलावावर पर्यटकांनी गर्दी केली आहे.

संततधार कायम : पवई तलाव भरला, पर्यटकांची गर्दी

आज आतिवृष्टी होणार असल्याची हवामान विभागाने माहिती दिल्यानंतर प्रशासनाने मुंबईमध्ये सुट्टी जाहीर केली आहे. लोकांना गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे सांगण्यात आले होते. मात्र, तरीही लोकांनी पावसाचा आनंद घेण्यासाठी पवई तलावावर गर्दी केली आहे.

पवई तलावातील गाळ यावर्षी काढण्यात आला नाही. त्यामुळे तलावात मोठ्या प्रमाणात जलपर्णीनीचे प्रमाण वाढले आहे. सध्या पवई तलाव पूर्णपणे भरला असून यातून जाणारे पाणी पुढे एका कॅनॉलमार्गे मिठी नदीत सोडले जाते.

Intro: पवई तलाव पूर्ण भरल्याने ओसंडून वाहू लागला पर्यटकांची पावलं तलावाकडे


मुंबई शहर व उपनगरात पाच दिवस संततधार कोसळत असलेल्या पावसाने आज सकाळपासून विश्रांती घेतलेली आहे.पवई तलाव क्षेत्रात रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने
तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे.Body: पवई तलाव पूर्ण भरल्याने ओसंडून वाहू लागला पर्यटकांची पावलं तलावाकडे


मुंबई शहर व उपनगरात पाच दिवस संततधार कोसळत असलेल्या पावसाने आज सकाळपासून विश्रांती घेतलेली आहे.पवई तलाव क्षेत्रात रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने
तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे.

.आज आतिवृष्टी सारखा पाऊस होणार असल्याने प्रशासनाने सुट्टी जाहीर केली होती. पाऊस रात्र भर कोसळून सकाळी विश्रांती घेतला आणि त्यातच घरी असलेले लहान मुले व कुटूंबतील सदस्य पवई तलाव क्षेत्रात पाणी पाहायला येत होते त्यातच तलाव ओसंडून वाहत होता.

मुंबई उपनगरातील पवई तलाव  आज सकाळपासून ओसंडून लागला आहे हा तलाव सुमारे ५२० एकर मध्ये पसरलेला आहे. पवई तलाव पर्यटकांना पावसात  कायमच खुणावत असतो. तलाव ओवर फ्लो झाल्यावर पर्यटक येथे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेतात

पवई तलावातील गाळ मात्र यावर्षी काढण्यात आला नाही. तलावात मोठया प्रमाणात जलपर्णीने वेढा घातला आहे. तलाव पावसाळ्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात भरला आहे. जलपर्णी तशीच तलावात आहे.

तलावाच्या क्षेत्रात पर्यटकांचा अतिउत्साह अनेकदा अपघातास कारणीभूत ठरतो. काही उत्साही तरुण तलावावरून पडणाऱ्या पाण्यात उतरले होते. तर काही तरुण मासेमारी करण्यासाठी डॅम वर धोकादायक ठिकाणी जात होते. काही तरुणांना 4 ते 5 किलोच्या वजनाचे मासे डॅमवरून खाली पडताना भेटत होते.

डॅम वरून पडणारे पाणी पुढे एका कॅनॉलमार्गे मिठी नदीत सोडले जाते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.