ETV Bharat / state

#CAA Protest : वंचित बहुजन आघाडी करणार राज्यभर आंदोलनं, ४ जानेवारीपासून सुरूवात

author img

By

Published : Jan 3, 2020, 5:01 AM IST

सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत जनजागृती व्हावी, यासाठी वंबआ सर्व जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्याने आंदोलन करण्यात येणार आहे, असे असे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष डॉ अरुण सावंत यांनी सांगितले.

Dr. Arun sawant
डॉ. अरूण सावंत (उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी)

मुंबई - वंचित बहुजन आघाडीतर्फे सुधारित नागरिकत्व विधयेकाविरोधात काही दिवसांपूर्वी दादर येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते. आता या कायद्याबाबत जनजागृती व्हावी, यासाठी वंबआ सर्व जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्याने आंदोलन करण्यात येणार आहे, असे असे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष डॉ अरुण सावंत यांनी सांगितले. 4 जानेवारी पासून याची सुरूवात होणार आहे.

डॉ. अरूण सावंत (उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी)

या कायद्यामुळे 40% हिंदू बाधीत होणार, असे प्रकाश आंबेडकर यांनी याआधीच सांगीतले होते. या पार्श्वभूमीवर एनआरसी, सीएए, एनपीआर या कायद्याविरोधात भटके, ओबीसी, आदिवासी, दलित मुस्लिम महिला, पुरुषामध्ये या आंदोलनाच्या माध्यमातून जागृती करण्यात येणार आहे. 1955 साली भारतीय संसदेने मंजूर केलेल्या नागरिकत्व कायद्यानुसार भारतात जन्माला आलेली व्यक्ती नैसर्गिक रित्या भारतीय नागरिक आहे.

हेही वाचा - शहरी नक्षलवाद्यांकडूनच सीएएचा विरोध - विनय तेंडुलकर

सावंत पुढे म्हणाले, भारतीय संविधानानुसार नागरिकत्व हे जन्मजात आहे. या कायद्यामुळे भारतीय घटनेने दिलेले नैसर्गिक नागरिकत्व संपणार आहे. आता प्रत्येकाला स्वतः चे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आपला जन्मदात्याची 1951 पूर्वीची या देशात जन्मल्याचा पुरावा सरकारला द्यावा लागणार आहे. मात्र, त्यांच्याकडे काही समूह असे आहेत ज्यांच्याकडे 1951 पूर्वीचे वास्तव्याचे सरकारी कागदपत्र नाहीत. म्हणून आम्ही या कायद्याचा विरोध करण्यासाठी याबाबत लोकांमध्ये जागृती करणार आहोत, असे डॉ. सावंत यांनी सांगितले. तर ज्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या निवडणूका आहेत तिथे हे आंदोलन होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई - वंचित बहुजन आघाडीतर्फे सुधारित नागरिकत्व विधयेकाविरोधात काही दिवसांपूर्वी दादर येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते. आता या कायद्याबाबत जनजागृती व्हावी, यासाठी वंबआ सर्व जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्याने आंदोलन करण्यात येणार आहे, असे असे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष डॉ अरुण सावंत यांनी सांगितले. 4 जानेवारी पासून याची सुरूवात होणार आहे.

डॉ. अरूण सावंत (उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी)

या कायद्यामुळे 40% हिंदू बाधीत होणार, असे प्रकाश आंबेडकर यांनी याआधीच सांगीतले होते. या पार्श्वभूमीवर एनआरसी, सीएए, एनपीआर या कायद्याविरोधात भटके, ओबीसी, आदिवासी, दलित मुस्लिम महिला, पुरुषामध्ये या आंदोलनाच्या माध्यमातून जागृती करण्यात येणार आहे. 1955 साली भारतीय संसदेने मंजूर केलेल्या नागरिकत्व कायद्यानुसार भारतात जन्माला आलेली व्यक्ती नैसर्गिक रित्या भारतीय नागरिक आहे.

हेही वाचा - शहरी नक्षलवाद्यांकडूनच सीएएचा विरोध - विनय तेंडुलकर

सावंत पुढे म्हणाले, भारतीय संविधानानुसार नागरिकत्व हे जन्मजात आहे. या कायद्यामुळे भारतीय घटनेने दिलेले नैसर्गिक नागरिकत्व संपणार आहे. आता प्रत्येकाला स्वतः चे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आपला जन्मदात्याची 1951 पूर्वीची या देशात जन्मल्याचा पुरावा सरकारला द्यावा लागणार आहे. मात्र, त्यांच्याकडे काही समूह असे आहेत ज्यांच्याकडे 1951 पूर्वीचे वास्तव्याचे सरकारी कागदपत्र नाहीत. म्हणून आम्ही या कायद्याचा विरोध करण्यासाठी याबाबत लोकांमध्ये जागृती करणार आहोत, असे डॉ. सावंत यांनी सांगितले. तर ज्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या निवडणूका आहेत तिथे हे आंदोलन होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Intro:मुंबई
वंचित बहुजन आघाडी तर्फे सुधारित नागरिकत्व विधयेकाविरोधात काही दिवसांपूर्वी दादर टी टी इथे धरण आंदोलन करण्यात आले होते. आता या कायद्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे सर्व जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्याने आंदोलन करण्यात येणार आहे. 4 जानेवारी पासून याची सुरवात होणार आहे.Body:या कायद्यामुळे 40% हिंदू बाधीत होणार असे प्रकाश आंबेडकर यांनी याआधीच सांगीतले होते. या पाश्र्वभूमीवर एन आर सी, सी ए ए, एन पी आर या कायद्याविरोधात भटके, ओबीसी, आदिवासी, दलित मुस्लिम महिला, पुरुषामध्ये जागृती देखील या होणाऱ्या आंदोलनातून करण्यात येणार आहे. 1955 साली भारतीय संसदेने मंजूर केलेल्या नागरिकत्व कायद्यानुसार भारतात जन्माला आलेली व्यक्ती नैसर्गिक रित्या भारतीय नागरिक आहे. भारतीय संविधानानुसार नागरीकत्व हे जन्मजात आहे. या कायद्यामुळे भारतीय घटनेने दिलेले नैसर्गिक नागरिकत्व संपणार आहे. आता प्रत्येकाला स्वतः चे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आपला जन्मदाताची 1951 पूर्वीची या देशात जन्मल्याचा पुरावा सरकारला द्यावा लागणार आहे. मात्र त्यांच्याकडे काही समूह असे आहेत ज्यांच्याकडे 1951 पूर्वीचे वास्तव्याचे सरकारी कागदपत्र नाहीत. म्हणून आम्ही या कायद्याचे विरोध करण्यासाठी याबाबत लोकांमध्ये जागृती करणार आहोत. आम्ही प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करणार आहोत मात्र ज्या जिल्ह्यात जिल्हा परिषदाच्या निवडणूका आहेत तिथे आंदोलन नाही करणार आहोत. असे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष डॉ अरुण सावंत यांनी सांगितले.

बाईट

डॉ अरुण सावंतConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.