ETV Bharat / state

आयुक्तांकडून न झालेल्या नालेसफाईची माहिती घ्यावी, अमिन पटेल यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

मुंबईत झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दोन तीन तासांच्या पावसाने मुंबईत पाणी साठले आहे. यासंबधीचा मुद्दा काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांनी विधानसभेत उपस्थित केला.

author img

By

Published : Jun 28, 2019, 6:56 PM IST

Updated : Jun 28, 2019, 8:49 PM IST

अमिन पटेल

मुंबई - मुंबईत झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दोन तीन तासांच्या पावसाने मुंबईत पाणी साठले आहे. यासंबधीचा मुद्दा काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांनी विधानसभेत उपस्थित केला. यावेळी अमिन यांनी पालिका आयुक्तांना बोलवून मुंबईत न झालेल्या नालेसफाईची माहीती घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली.

अमिन पटेल

मुंबईत झालेल्या पावसाचा परिणाम रेल्वे आणि वाहतूकीवर झाला आहे. हाच मुद्दा आमदार अमिन पटेल यांनी विधानसभेत उपस्थित केला. यावेळी पटेल यांनी महानगरपालिकेने पाठवलेला एसएमएस वाचून दाखवला. यावेळी पटेल यांनी पालिका आयुक्तांना बोलवून मुंबईत न झालेल्या नालेसफाईची माहीती घ्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.

मुंबई - मुंबईत झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दोन तीन तासांच्या पावसाने मुंबईत पाणी साठले आहे. यासंबधीचा मुद्दा काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांनी विधानसभेत उपस्थित केला. यावेळी अमिन यांनी पालिका आयुक्तांना बोलवून मुंबईत न झालेल्या नालेसफाईची माहीती घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली.

अमिन पटेल

मुंबईत झालेल्या पावसाचा परिणाम रेल्वे आणि वाहतूकीवर झाला आहे. हाच मुद्दा आमदार अमिन पटेल यांनी विधानसभेत उपस्थित केला. यावेळी पटेल यांनी महानगरपालिकेने पाठवलेला एसएमएस वाचून दाखवला. यावेळी पटेल यांनी पालिका आयुक्तांना बोलवून मुंबईत न झालेल्या नालेसफाईची माहीती घ्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.

Intro:Body:
3G live 07 वरुन फिड पाठवले आहे.cameraman anil nirmal
AminPatelbyte

MH_MUM__Amin_Patel_MumbaiRains_Vidhansabha_7204684

दोन- तीन तासाच्या पावसानं मुंबई तुंबली
- आ. अमिन पटेल यांचा विधानसभेत मुद्दा

मुंबई:मुंबईत पावसामुळं जनजीवन विस्कळीत. महानगरपालिकेनं पाठवलेला एसएमएस वाचून दाखवत आ. अमिन पटेल यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला

दोन- तीन तासाच्या पावसानं मुंबईत पाणी साठले. रेल्वे आणि वाहतुकीवर परीणाम झालाय.पालिका आयुक्तांना बोलवून मुंबईत न झालेल्या नालेसफाईची माहीती घ्यावी अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.Conclusion:
Last Updated : Jun 28, 2019, 8:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.