ETV Bharat / state

हीरकमहोत्सव दिनी 'प्लास्टिक मुक्त' होणार महाराष्ट्र

author img

By

Published : Feb 29, 2020, 9:29 AM IST

1 मे ला महाराष्ट्र राज्य स्थापनेला 60 वर्ष पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याला सिंगल यूज प्लास्टिक (Single Plastic Use) पासून मुक्त करण्याचे लक्ष पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ठेवले आहे.

Minister Aadity thackeray comment on Plastic free
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

मुंबई - येत्या 1 मे 2020 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेला 60 वर्ष पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याला सिंगल यूज प्लास्टिक (Single Plastic Use) पासून मुक्त करण्याचे लक्ष पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ठेवले आहे. महाराष्ट्र प्लास्टिक मुक्त होण्यासाठी आदित्य ठाकरेंनी अधिकाऱ्यांनाही निर्देश दिले असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी विधानपरिषदेत दिली.

  • "मी माझ्या खात्याला सूचना केलेली आहे, सगळे आयुक्त, जिल्हाधिकारी सगळ्यांना विनंती केलेली आहे की १ मे पर्यंत, जो आपला हीरक महोत्सव आहे. त्या दिवशी आपल्याला महाराष्ट्र हे Single Used Disposable Plastic मुक्त करायचा आहे."
    -पर्यावरण मंत्री @AUThackeray pic.twitter.com/OLtk8bSVqy

    — ShivSena - शिवसेना (@ShivSena) February 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ही चळवळ बनवली पाहिजे

विधानपरिषदेते बोलताना आदित्य ठाकरेंनी सभागृहातील सर्व सदस्यांना विनंती केली की, प्लास्टिक मुक्तीसाठी आपण चळवळ बनवली पाहिजे. हे जर आपण केले तर आपण फक्त राज्यातच नाहीतर देशात बदल घडवू शकतो असे आदिच्य ठाकरे म्हणाले.

मुंबई - येत्या 1 मे 2020 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेला 60 वर्ष पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याला सिंगल यूज प्लास्टिक (Single Plastic Use) पासून मुक्त करण्याचे लक्ष पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ठेवले आहे. महाराष्ट्र प्लास्टिक मुक्त होण्यासाठी आदित्य ठाकरेंनी अधिकाऱ्यांनाही निर्देश दिले असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी विधानपरिषदेत दिली.

  • "मी माझ्या खात्याला सूचना केलेली आहे, सगळे आयुक्त, जिल्हाधिकारी सगळ्यांना विनंती केलेली आहे की १ मे पर्यंत, जो आपला हीरक महोत्सव आहे. त्या दिवशी आपल्याला महाराष्ट्र हे Single Used Disposable Plastic मुक्त करायचा आहे."
    -पर्यावरण मंत्री @AUThackeray pic.twitter.com/OLtk8bSVqy

    — ShivSena - शिवसेना (@ShivSena) February 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ही चळवळ बनवली पाहिजे

विधानपरिषदेते बोलताना आदित्य ठाकरेंनी सभागृहातील सर्व सदस्यांना विनंती केली की, प्लास्टिक मुक्तीसाठी आपण चळवळ बनवली पाहिजे. हे जर आपण केले तर आपण फक्त राज्यातच नाहीतर देशात बदल घडवू शकतो असे आदिच्य ठाकरे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.