ETV Bharat / state

घर द्या.. घर ! माहुलवासियांचे 'सेनाभवन'वर अनोखे आंदोलन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी माहुलवासियांना आमची सत्ता आल्यास तुमचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले होते. त्याची आठवण करून देण्यासाठी आम्ही आज सेनाभवनला आलो आहोत. हे सरकार आमच्या घराचा प्रश्न नक्की सोडवेल, असा विश्वास आंदोलकांनी व्यक्त केला.

Mahul Citizens Agitation
! माहुलवासियांचे 'सेनाभवन'वर अनोखे आंदोलन
author img

By

Published : Dec 3, 2019, 9:13 PM IST

मुंबई - आम्हाला सुरक्षित घर द्या, या मागणीसाठी आज माहुलवासियांनी सेनाभवनावर गुलाबाची फुले नेत शुभेच्छा व निवेदन यात्रा काढत आगळे-वेगळे आंदोलन केले. सरकारने आम्हाला सुरक्षित घर दिले पाहिजे, आम्ही जीवन मरणाशी लढतो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला घर देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे हे सरकार नक्कीच आमचा प्रश्न सोडवणार, असाही विश्वासही यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला.

माहुलवासियांचे 'सेनाभवन'वर अनोखे आंदोलन

हेही वाचा - घातवार; दिवसभरात तब्बल चार आत्महत्यांच्या घटना उघडकीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी माहुलवासियांना आमची सत्ता आल्यास तुमचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले होते. त्याची आठवण करून देण्यासाठी आम्ही आज सेनाभवनला आलो आहोत. हे सरकार आमच्या घराचा प्रश्न नक्की सोडवेल, असा विश्वास आंदोलकांनी व्यक्त केला.

मुंबई - आम्हाला सुरक्षित घर द्या, या मागणीसाठी आज माहुलवासियांनी सेनाभवनावर गुलाबाची फुले नेत शुभेच्छा व निवेदन यात्रा काढत आगळे-वेगळे आंदोलन केले. सरकारने आम्हाला सुरक्षित घर दिले पाहिजे, आम्ही जीवन मरणाशी लढतो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला घर देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे हे सरकार नक्कीच आमचा प्रश्न सोडवणार, असाही विश्वासही यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला.

माहुलवासियांचे 'सेनाभवन'वर अनोखे आंदोलन

हेही वाचा - घातवार; दिवसभरात तब्बल चार आत्महत्यांच्या घटना उघडकीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी माहुलवासियांना आमची सत्ता आल्यास तुमचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले होते. त्याची आठवण करून देण्यासाठी आम्ही आज सेनाभवनला आलो आहोत. हे सरकार आमच्या घराचा प्रश्न नक्की सोडवेल, असा विश्वास आंदोलकांनी व्यक्त केला.

Intro:
मुंबई - आम्हाला सुरक्षित घर दया या मागणीसाठी आज माहुलवासीयांनी सेनाभवनावर गुलाबांची फुल नेत शुभेच्छा व निवेदन यात्रा काढत आगळंवेगळं आंदोलन केलं. 
   Body:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी माहुलवासीयांना आमची सत्ता आल्यास तुमचा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले होते. त्याची आठवण करून देण्यासाठी आम्ही आज सेनाभवनला आलो आहोत. हे सरकार आमचा घराचा प्रश्न नक्की सोडवेल असा विश्वास देखील माहुलवासियांनी व्यक्त केला. माहुल राहण्या योग्य ठिकाण नाही.
आमच जीवनबचाव आंदोलन सुरू आहे. सरकारने आम्हाला सुरक्षित घर दिल पाहिजे. जीवन मरणाशी आम्ही लढतोय. उद्धव ठाकरेंनी आम्हाला आश्वासन दिलं होतं हे सरकार नक्की आमचा प्रश्न सोडवणार असा विश्वास माहुलवासीयांनी व्यक्त केला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.