ETV Bharat / state

पंजाब अँड महाराष्ट्र बँकेवर निर्बंधांना एचडीआयएल कारणीभूत; किरीट सोमय्यांचा आरोप

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवरील तोट्याबाबत माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भांडुप येथील मध्यवर्ती कार्यालयात बँकेचे अधिकारी, रिझर्व बँकेचे अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन बँकेच्या तोट्याला एचडीआयएल या कंपनीला जबाबदार धरले आहे.

author img

By

Published : Sep 26, 2019, 8:54 AM IST

पीएमसी बँकेवरील तोट्याबाबत किरीट सोमय्याबोलताना

मुंबई - पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारात अनियमिततेमुळे आलेल्या लँडिंगला एचडीआयएल कंपनी जबाबदार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले. पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारात अनियमितता आढळल्याने रिझर्व्ह बँकेने मंगळवारपासून 35 अ अंतर्गत कारवाई करत या बँकेचे कामकाज रोखले आहे.

पीएमसी बँकेवरील तोट्याबाबत बोलताना किरीट सोमय्या


या कारवाईमुळे बॅंकेचे खातेदार आणि कर्मचारी हवालदिल झाले आहेत. याबाबत बुधवारी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भांडुप येथील मध्यवर्ती कार्यालयात बँकेचे अधिकारी, रिझर्व बँकेचे अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन बँकेच्या तोट्याला एचडीआयएल या कंपनीला जबाबदार धरले आहे.


या बँकेची 25 ते 35 टक्के लँडिंग ही एचडीआयएल आणि संबंधित बेनामिंना गेल्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या बँकेच्या 9 लाख 15 हजार खातेधारकांच्या 8 लाख ते 1 लाखाच्या जवळपास ठेवी आहेत. तसेच 137 शाखांपैकी 125 पक्षाच्या शाखेंचे काम योग्य पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे 8 लाख खातेदारांना वाचवणे आणि 125 शाखांचा व्यवसाय सुरू ठेवणे गरजेचे आहे. रिझर्व बॅंकेने १ वेगळा सेल बनवून जे मोठे कर्जदार आहेत त्यांच्याकडून वसुलीचे काम करावे. तसेच वेगळा सेल बनवून सीबीआय अथवा इतर संस्थांच्या मदतीने त्यांच्यावर कारवाई करण्याचा सल्ला किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

मुंबई - पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारात अनियमिततेमुळे आलेल्या लँडिंगला एचडीआयएल कंपनी जबाबदार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले. पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारात अनियमितता आढळल्याने रिझर्व्ह बँकेने मंगळवारपासून 35 अ अंतर्गत कारवाई करत या बँकेचे कामकाज रोखले आहे.

पीएमसी बँकेवरील तोट्याबाबत बोलताना किरीट सोमय्या


या कारवाईमुळे बॅंकेचे खातेदार आणि कर्मचारी हवालदिल झाले आहेत. याबाबत बुधवारी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भांडुप येथील मध्यवर्ती कार्यालयात बँकेचे अधिकारी, रिझर्व बँकेचे अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन बँकेच्या तोट्याला एचडीआयएल या कंपनीला जबाबदार धरले आहे.


या बँकेची 25 ते 35 टक्के लँडिंग ही एचडीआयएल आणि संबंधित बेनामिंना गेल्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या बँकेच्या 9 लाख 15 हजार खातेधारकांच्या 8 लाख ते 1 लाखाच्या जवळपास ठेवी आहेत. तसेच 137 शाखांपैकी 125 पक्षाच्या शाखेंचे काम योग्य पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे 8 लाख खातेदारांना वाचवणे आणि 125 शाखांचा व्यवसाय सुरू ठेवणे गरजेचे आहे. रिझर्व बॅंकेने १ वेगळा सेल बनवून जे मोठे कर्जदार आहेत त्यांच्याकडून वसुलीचे काम करावे. तसेच वेगळा सेल बनवून सीबीआय अथवा इतर संस्थांच्या मदतीने त्यांच्यावर कारवाई करण्याचा सल्ला किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

Intro:पंजाब अँड महाराष्ट्र बँकेवर निर्बंधांना एचडीआयएल कारणीभूत किरीट सोमय्या यांचा आरोप


पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारात अनियमित्ता आढळल्याने बँकेवर रिझर्व्ह बँकेने मंगळवारपासून 35 A अंतर्गत कारवाई करत या बँकेचे कामकाज रोखले आहे.या बॅंकेचे खातेदार आणि कर्मचारी हवालदिल झाले आहेत.याबाबत बुधवारी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भांडुप येथील मध्यवर्ती कार्यालयात बँकेचे अधिकारी, रिझर्व बँकेचे अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन बँकेच्या तोट्याला एचडीआयएल या कंपनीला जबाबदार धरले आहेBody:पंजाब अँड महाराष्ट्र बँकेवर निर्बंधांना एचडीआयएल कारणीभूत किरीट सोमय्या यांचा आरोप


पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारात अनियमित्ता आढळल्याने बँकेवर रिझर्व्ह बँकेने मंगळवारपासून 35 A अंतर्गत कारवाई करत या बँकेचे कामकाज रोखले आहे.या बॅंकेचे खातेदार आणि कर्मचारी हवालदिल झाले आहेत.याबाबत बुधवारी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भांडुप येथील मध्यवर्ती कार्यालयात बँकेचे अधिकारी, रिझर्व बँकेचे अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन बँकेच्या तोट्याला एचडीआयएल या कंपनीला जबाबदार धरले आहे.

या बँकेची 25 ते 35 टक्के ही लँडिंग ही एचडीआयएल आणि संबंधित बेनामी ना गेल्याची शक्यता आहे त्याचबरोबर या बँकेच्या 9 लाख 15 हजार खातेधारकांच्या 8 लाख ते 1 लाखाच्या जवळपास ठेवी आहेत. तसेच 137 शाखांपैकी 125 पक्षाच्या शाखा चे काम योग्य पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे 8 लाख खातेदाराना वाचवणे आणि 125 शाखांचा व्यवसाय सुरू ठेवणे गरजेचे आहे रिझर्व बॅंकेने एक वेगळा सेल बनवून जे मोठे कर्जदार आहेत त्यांच्याकडून वसुलीचे काम करावे आणि वेगळा सेल बनवून सीबीआय अथवा इतर संस्थांच्या मदतीने त्यांच्यावर कारवाई करण्याचा सल्ला किरीट सोमय्या यांनी दिला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.