ETV Bharat / state

आदिवासी भागातील मुलांना पर्यावरणीय शिक्षणाचे धडे देण्याची गरज - लक्ष्मी मरावी

author img

By

Published : Dec 23, 2019, 12:29 PM IST

Updated : Dec 23, 2019, 2:36 PM IST

लक्ष्मी मध्यप्रदेशातील आदिवासी मुलांना शिक्षणाची निर्माण व्हावी यासाठी काम करीत असतात. त्यासाठी सेंच्युरी नेचर फाऊंडेशन या संस्थेकडून दिला जाणारा यंदाचा 'युवा निसर्ग संवर्धन पुरस्कार' लक्ष्मी मडावी यांना देण्यात आला. त्यानिमित्ताने आज त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आदिवासी भागातील समस्यांवर प्रकाश टाकला.

laxmi madavi madhyapradesh
कान्हा राष्ट्रीय उद्यानाच्या वनरक्षक लक्ष्मी मरावी

मुंबई - आदिवासी भागातील मुलांमध्ये शिक्षणाची प्रचंड ऊर्जा आहे. ते अनेक प्रश्न विचारून शिक्षकांना भंडावून सोडत असतात. त्यांना पर्यावरणाचे धडे उपजतच मिळाले आहेत. मात्र, शिक्षकांनी आणखी धडे देण्याची गरज असल्याचे मत वनरक्षक तसेच शिकार विरोधी दलाच्या सद्स्य लक्ष्मी मरावी यांनी व्यक्त केले.

कान्हा राष्ट्रीय उद्यानाच्या वनरक्षक लक्ष्मी मरावी

लक्ष्मी मध्यप्रदेशातील आदिवासी मुलांना शिक्षणाची निर्माण व्हावी यासाठी काम करीत असतात. त्यासाठी सेंच्युरी नेचर फाऊंडेशन या संस्थेकडून दिला जाणारा यंदाचा 'युवा निसर्ग संवर्धन पुरस्कार' लक्ष्मी मडावी यांना देण्यात आला. त्यानिमित्ताने ईटीव्ही भारतने आज त्यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी आदिवासी भागातील समस्यांवर प्रकाश टाकला.

कान्हा राष्ट्रीय उद्यान आणि जवळ असलेल्या जंगलातील आदिवासी पट्ट्यांमध्ये लक्ष्मी यांनी पर्यावरणीय शिक्षक म्हणून आपली एक वेगळी छाप उमटवली आहे. आदिवासी मुलांमध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले. त्या प्रयोगाची दखल सेंच्युरी नेचर फाऊंडेशन या संघटनेने घेतली. त्यांना यंदाचा 'युवा निसर्ग संवर्धन पुरस्कार' देण्यात आला.

आदिवासी भागांमध्ये पर्यावरण संरक्षण आणि लहान मुलांच्या शिक्षणासंदर्भात सुरू असलेल्या चळवळी कायम कार्यरत राहायला पाहिजे. अनेकदा त्यांच्या विकासाच्या संदर्भात पुन्हा-पुन्हा विषय येतात. ते विषयी थोडेसे वेगळ्या पद्धतीने हाताळून ही चळवळ पुढे चालली पाहिजे. आदिवासी भागातील मुलांना शिक्षणाची प्रचंड आवड आहे. तितकीच त्यांना शिकायची इच्छा पण आहे. मात्र, त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सोयी सुविधा मिळत नसतात. त्यांच्यासाठी असलेल्या शिक्षकांना देखील पर्यावरण संरक्षणाचे धडे द्यायला पाहिजे, असे लक्ष्मी म्हणाल्या.

मुंबई - आदिवासी भागातील मुलांमध्ये शिक्षणाची प्रचंड ऊर्जा आहे. ते अनेक प्रश्न विचारून शिक्षकांना भंडावून सोडत असतात. त्यांना पर्यावरणाचे धडे उपजतच मिळाले आहेत. मात्र, शिक्षकांनी आणखी धडे देण्याची गरज असल्याचे मत वनरक्षक तसेच शिकार विरोधी दलाच्या सद्स्य लक्ष्मी मरावी यांनी व्यक्त केले.

कान्हा राष्ट्रीय उद्यानाच्या वनरक्षक लक्ष्मी मरावी

लक्ष्मी मध्यप्रदेशातील आदिवासी मुलांना शिक्षणाची निर्माण व्हावी यासाठी काम करीत असतात. त्यासाठी सेंच्युरी नेचर फाऊंडेशन या संस्थेकडून दिला जाणारा यंदाचा 'युवा निसर्ग संवर्धन पुरस्कार' लक्ष्मी मडावी यांना देण्यात आला. त्यानिमित्ताने ईटीव्ही भारतने आज त्यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी आदिवासी भागातील समस्यांवर प्रकाश टाकला.

कान्हा राष्ट्रीय उद्यान आणि जवळ असलेल्या जंगलातील आदिवासी पट्ट्यांमध्ये लक्ष्मी यांनी पर्यावरणीय शिक्षक म्हणून आपली एक वेगळी छाप उमटवली आहे. आदिवासी मुलांमध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले. त्या प्रयोगाची दखल सेंच्युरी नेचर फाऊंडेशन या संघटनेने घेतली. त्यांना यंदाचा 'युवा निसर्ग संवर्धन पुरस्कार' देण्यात आला.

आदिवासी भागांमध्ये पर्यावरण संरक्षण आणि लहान मुलांच्या शिक्षणासंदर्भात सुरू असलेल्या चळवळी कायम कार्यरत राहायला पाहिजे. अनेकदा त्यांच्या विकासाच्या संदर्भात पुन्हा-पुन्हा विषय येतात. ते विषयी थोडेसे वेगळ्या पद्धतीने हाताळून ही चळवळ पुढे चालली पाहिजे. आदिवासी भागातील मुलांना शिक्षणाची प्रचंड आवड आहे. तितकीच त्यांना शिकायची इच्छा पण आहे. मात्र, त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सोयी सुविधा मिळत नसतात. त्यांच्यासाठी असलेल्या शिक्षकांना देखील पर्यावरण संरक्षणाचे धडे द्यायला पाहिजे, असे लक्ष्मी म्हणाल्या.

Intro:
पर्यावरण संरक्षणासाठी आदिवासी विभागात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात - लक्ष्मी मरावी

mh-mum-01-laxmi-maravi-madhyapradesh-121-7201153


मुंबईत, ता. 19:
आदिवासी भागातील मुलांमध्ये शिक्षणाची प्रचंड ऊर्जा आहे. ते अनेक प्रश्न विचारून शिक्षकांना भंडावून सोडत असतात त्यांना पर्यावरणाचे धडे हे उपजतच मिळत असले तरी त्यासाठी शिक्षकांना मात्र यासाठीची अधिक धडे देण्याची गरज असल्याचे मत मध्य प्रदेशात आदिवासी मुलांना शिक्षणाची आवड निर्माण करणाऱ्या वनरक्षक व शिकार विरोधी दलाच्या सदस्य लक्ष्मी मरावी यांनी आज मुंबईत व्यक्त केले.
सेंचुरी नेचर फाऊंडेशन या संस्थेकडून दिला जाणारा यंदाचा 'युवा निसर्ग संवर्धन पुरस्कार' लक्ष्मी मरावी यांना जाहीर झाला असून त्यानिमित्ताने आज त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आदिवासी भागातील नसलेल्या सोयी सुविधा आणि मुलांच्या शिक्षणावर विविध प्रकारचे आपले मत व्यक्त केले.

कान्हा राष्ट्रीय उद्यान आणि जवळ असलेल्या जंगलातील आदिवासी पट्ट्यांमध्ये। लक्ष्मी यांनी पर्यावरणीय शिक्षक म्हणून आपली एक वेगळी छाप उमटवली आहे. आदिवासी मुलांमध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले असून त्या प्रयोगाची दखल सेंचुरी नेचर फाऊंडेशन या संघटनेने त्यांना यंदाचा 'युवा निसर्ग संवर्धन पुरस्कार' जाहीर केला आहे आज मुंबईत त्या संदर्भातील घोषणा करण्यात आली त्यावेळी ते म्हणाल्या की, आदिवासी भागांमध्ये पर्यावरण संरक्षण आणि लहान मुलांच्या शिक्षणासंदर्भात सुरू असलेल्या चळवळी कायम कार्यरत असल्या पाहिजे. अनेकदा त्यांच्या विकासाच्या संदर्भात पुन्हा-पुन्हा विषय येतात ते विषयी थोडेसे वेगळ्या पद्धतीने हाताळून ही चळवळ पुढे चालले पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले.
आदिवासी भागातील मुलांना शिक्षणाचा प्रचंड आवड आहे आणि तितकीच त्यांना शिकायची इच्छा पण आहे परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सोयी सुविधा मिळत नसतात.आणि त्यांच्यासाठी असलेल्या शिक्षकांना शिक्षणासोबतच पर्यावरण संरक्षणाचे धडे दिले तर धडे द्यावेत अशी भावना अशी मागणी मध्य प्रदेशातील कान्हा राष्ट्रीय उद्यानात वनरक्षक म्हणून काम करत असलेल्या लक्ष्मी मरावी यांनी मागणी केली.




Body:
पर्यावरण संरक्षणासाठी आदिवासी विभागात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात - लक्ष्मी मरावी

mh-mum-01-laxmi-maravi-madhyapradesh-121-7201153


मुंबईत, ता. 19:
आदिवासी भागातील मुलांमध्ये शिक्षणाची प्रचंड ऊर्जा आहे. ते अनेक प्रश्न विचारून शिक्षकांना भंडावून सोडत असतात त्यांना पर्यावरणाचे धडे हे उपजतच मिळत असले तरी त्यासाठी शिक्षकांना मात्र यासाठीची अधिक धडे देण्याची गरज असल्याचे मत मध्य प्रदेशात आदिवासी मुलांना शिक्षणाची आवड निर्माण करणाऱ्या वनरक्षक व शिकार विरोधी दलाच्या सदस्य लक्ष्मी मरावी यांनी आज मुंबईत व्यक्त केले.
सेंचुरी नेचर फाऊंडेशन या संस्थेकडून दिला जाणारा यंदाचा 'युवा निसर्ग संवर्धन पुरस्कार' लक्ष्मी मरावी यांना जाहीर झाला असून त्यानिमित्ताने आज त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आदिवासी भागातील नसलेल्या सोयी सुविधा आणि मुलांच्या शिक्षणावर विविध प्रकारचे आपले मत व्यक्त केले.

कान्हा राष्ट्रीय उद्यान आणि जवळ असलेल्या जंगलातील आदिवासी पट्ट्यांमध्ये। लक्ष्मी यांनी पर्यावरणीय शिक्षक म्हणून आपली एक वेगळी छाप उमटवली आहे. आदिवासी मुलांमध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले असून त्या प्रयोगाची दखल सेंचुरी नेचर फाऊंडेशन या संघटनेने त्यांना यंदाचा 'युवा निसर्ग संवर्धन पुरस्कार' जाहीर केला आहे आज मुंबईत त्या संदर्भातील घोषणा करण्यात आली त्यावेळी ते म्हणाल्या की, आदिवासी भागांमध्ये पर्यावरण संरक्षण आणि लहान मुलांच्या शिक्षणासंदर्भात सुरू असलेल्या चळवळी कायम कार्यरत असल्या पाहिजे. अनेकदा त्यांच्या विकासाच्या संदर्भात पुन्हा-पुन्हा विषय येतात ते विषयी थोडेसे वेगळ्या पद्धतीने हाताळून ही चळवळ पुढे चालले पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले.
आदिवासी भागातील मुलांना शिक्षणाचा प्रचंड आवड आहे आणि तितकीच त्यांना शिकायची इच्छा पण आहे परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सोयी सुविधा मिळत नसतात.आणि त्यांच्यासाठी असलेल्या शिक्षकांना शिक्षणासोबतच पर्यावरण संरक्षणाचे धडे दिले तर धडे द्यावेत अशी भावना अशी मागणी मध्य प्रदेशातील कान्हा राष्ट्रीय उद्यानात वनरक्षक म्हणून काम करत असलेल्या लक्ष्मी मरावी यांनी मागणी केली.




Conclusion:
पर्यावरण संरक्षणासाठी आदिवासी विभागात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात - लक्ष्मी मरावी

mh-mum-01-laxmi-maravi-madhyapradesh-121-7201153


मुंबईत, ता. 19:
आदिवासी भागातील मुलांमध्ये शिक्षणाची प्रचंड ऊर्जा आहे. ते अनेक प्रश्न विचारून शिक्षकांना भंडावून सोडत असतात त्यांना पर्यावरणाचे धडे हे उपजतच मिळत असले तरी त्यासाठी शिक्षकांना मात्र यासाठीची अधिक धडे देण्याची गरज असल्याचे मत मध्य प्रदेशात आदिवासी मुलांना शिक्षणाची आवड निर्माण करणाऱ्या वनरक्षक व शिकार विरोधी दलाच्या सदस्य लक्ष्मी मरावी यांनी आज मुंबईत व्यक्त केले.
सेंचुरी नेचर फाऊंडेशन या संस्थेकडून दिला जाणारा यंदाचा 'युवा निसर्ग संवर्धन पुरस्कार' लक्ष्मी मरावी यांना जाहीर झाला असून त्यानिमित्ताने आज त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आदिवासी भागातील नसलेल्या सोयी सुविधा आणि मुलांच्या शिक्षणावर विविध प्रकारचे आपले मत व्यक्त केले.

कान्हा राष्ट्रीय उद्यान आणि जवळ असलेल्या जंगलातील आदिवासी पट्ट्यांमध्ये। लक्ष्मी यांनी पर्यावरणीय शिक्षक म्हणून आपली एक वेगळी छाप उमटवली आहे. आदिवासी मुलांमध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले असून त्या प्रयोगाची दखल सेंचुरी नेचर फाऊंडेशन या संघटनेने त्यांना यंदाचा 'युवा निसर्ग संवर्धन पुरस्कार' जाहीर केला आहे आज मुंबईत त्या संदर्भातील घोषणा करण्यात आली त्यावेळी ते म्हणाल्या की, आदिवासी भागांमध्ये पर्यावरण संरक्षण आणि लहान मुलांच्या शिक्षणासंदर्भात सुरू असलेल्या चळवळी कायम कार्यरत असल्या पाहिजे. अनेकदा त्यांच्या विकासाच्या संदर्भात पुन्हा-पुन्हा विषय येतात ते विषयी थोडेसे वेगळ्या पद्धतीने हाताळून ही चळवळ पुढे चालले पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले.
आदिवासी भागातील मुलांना शिक्षणाचा प्रचंड आवड आहे आणि तितकीच त्यांना शिकायची इच्छा पण आहे परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सोयी सुविधा मिळत नसतात.आणि त्यांच्यासाठी असलेल्या शिक्षकांना शिक्षणासोबतच पर्यावरण संरक्षणाचे धडे दिले तर धडे द्यावेत अशी भावना अशी मागणी मध्य प्रदेशातील कान्हा राष्ट्रीय उद्यानात वनरक्षक म्हणून काम करत असलेल्या लक्ष्मी मरावी यांनी मागणी केली.

Last Updated : Dec 23, 2019, 2:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.