ETV Bharat / state

छोट्या पक्षाने केली काँग्रेस राष्ट्रवादीची कोंडी, महाआघाडीच्या घोषणेला विलंब

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची छोट्या पक्षाने कोंडी केली आहे. त्यामुळे महाआघाडीची घोषणा करण्यासाठी तब्बल ३ वेळा पत्रकार परिषदेची वेळ बदलण्यात आली. त्यानंतरही महाआघाडीची घोषणा झाली नाही.

author img

By

Published : Oct 3, 2019, 11:04 AM IST

छोट्या पक्षांमुळे महाआघाडीच्या घोषणेला विलंब

मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची छोट्या पक्षांनी कोंडी केली आहे. त्यामुळे महाआघाडीची घोषणा करण्यासाठी तब्बल ३ वेळा पत्रकार परिषदेची वेळ बदलण्यात आली. मात्र, त्यानंतरही महाआघाडीची घोषणा होऊ न शकल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मोठी कोंडी झाली आहे. आमची मित्रपक्षांशी चर्चा सुरु असून लवकरच जागा वाटपाचा घोळ मिटेल, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

बुधवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाआडीची घोषणा केली जाणार होती. परंतु, सीपीआय, सीपीएम, जनता दल सेक्युलर आणि शेकाप आधी छोट्या पक्षांनी जमवून न घेतल्यामुळे ही आघाडी अजून पूर्ण झाली नसल्याची कबुली पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. आमची पक्षांसोबत चर्चा सुरू असून लवकरच त्यावर निर्णय होईल. त्यानंतर आम्ही आघाडीतील जागा आणि पक्षांची माहिती देऊ असेही चव्हाण म्हणाले.

हेही वाचा - आदित्यला शिवसेनेवर लादला नाही - उध्दव ठाकरे यांचे स्पष्टीकरण

हेही वाचा - 'सरकारने ६० महिन्यांमध्ये ६० कोटी लोकांना शौचालये उपलब्ध करून दिली..'

महाआघाडीची घोषणा करण्यासाठी तब्बल ३ वेळा पत्रकार परिषदेची वेळ बदलण्यात आल्यानंतरही महाआघडीची घोषणा होऊ शकली नाही. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली. दुपारी २ वाजेपर्यंत आघाडीसोबत अद्याप न येण्याची भूमिका ठेवलेल्या समाजवादी पक्षाला समजावण्यात आघाडीला यश आले आहे. समाजवादी पक्षाला ३ जागा देत आघाडीने आपल्यात सामील करून घेतल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची छोट्या पक्षांनी कोंडी केली आहे. त्यामुळे महाआघाडीची घोषणा करण्यासाठी तब्बल ३ वेळा पत्रकार परिषदेची वेळ बदलण्यात आली. मात्र, त्यानंतरही महाआघाडीची घोषणा होऊ न शकल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मोठी कोंडी झाली आहे. आमची मित्रपक्षांशी चर्चा सुरु असून लवकरच जागा वाटपाचा घोळ मिटेल, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

बुधवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाआडीची घोषणा केली जाणार होती. परंतु, सीपीआय, सीपीएम, जनता दल सेक्युलर आणि शेकाप आधी छोट्या पक्षांनी जमवून न घेतल्यामुळे ही आघाडी अजून पूर्ण झाली नसल्याची कबुली पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. आमची पक्षांसोबत चर्चा सुरू असून लवकरच त्यावर निर्णय होईल. त्यानंतर आम्ही आघाडीतील जागा आणि पक्षांची माहिती देऊ असेही चव्हाण म्हणाले.

हेही वाचा - आदित्यला शिवसेनेवर लादला नाही - उध्दव ठाकरे यांचे स्पष्टीकरण

हेही वाचा - 'सरकारने ६० महिन्यांमध्ये ६० कोटी लोकांना शौचालये उपलब्ध करून दिली..'

महाआघाडीची घोषणा करण्यासाठी तब्बल ३ वेळा पत्रकार परिषदेची वेळ बदलण्यात आल्यानंतरही महाआघडीची घोषणा होऊ शकली नाही. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली. दुपारी २ वाजेपर्यंत आघाडीसोबत अद्याप न येण्याची भूमिका ठेवलेल्या समाजवादी पक्षाला समजावण्यात आघाडीला यश आले आहे. समाजवादी पक्षाला ३ जागा देत आघाडीने आपल्यात सामील करून घेतल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

Intro:छोट्या पक्षांनी केली महाआघाडीची कोंडी

mh-mum-01-mahaaghadi-press-7201153

(यासाठी लाईव्ह देण्यात आले होते त्यावरून फीड घ्यावे)

मुंबई, ता. २:

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात तयार झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महागडी ची छोट्या पक्षाने कोणी केल्याचे आज समोर आले आहे. यामुळेच आज महाआघाडीची घोषणा करण्यासाठी तब्बल तीन वेळा पत्रकार परिषदेची वेळ बदलण्याची नामुष्की आज महागडीवर ओढवली मात्र त्यानंतरही महाआघाडीची घोषणा होऊ न शकल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस चे मोठी कोंडी झाल्याचे दिसून आले.

आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे या महागडीची जोरदार घोषणा केली जाणार होती. परंतु सीपीआय, सीपीएम, जनता दल सेक्युलर आणि शेकाप आधी छोट्या पक्षांनी या आघाडीत आतापर्यंत जमवून न घेतल्यामुळे ही आघाडी अजून पूर्ण होऊन न शकल्याची कबुली पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.आमच्या पक्षांसोबत चर्चा सुरू असून लवकरच त्यावर निर्णय होईल आणि त्यानंतर आम्ही आघाडीतील जागा आणि पक्षांची माहिती देऊ असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
महा आघाडीची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषदेची तीन वेळा वेळ बदलन्यात आल्या नंतरही महा आघडीची घोषणा होऊ शकली नाही, त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली. दुपारी दोन वाजेपर्यंत आघाडीसोबत अद्याप न येण्याची भूमिका ठेवलेल्या समाजवादी पक्षाला समजावण्यात आघाडीला यश आले. तीन जागांवर तयार करून या आघाडीने आपल्यात सामील करून घेतल्याचे सायंकाळी उशिरा पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले.
तर समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
राज्यात भाजपाने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली असून त्यात चार ठिकाणी उमेदवार भाकपाने दिले आहेत. त्यात सोलापूर येथून काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात ब नरसय्या आडम यांना उमेदवार म्हणून जाहीर केले आहे त्यामुळे भाकपा सोबतच माकपा जनता दल सेक्युलर यानेही आघाडीत जाहीररित्या येण्यासाठी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने आघाडीतील नेत्यांची मोठी पंचाईत झाली आहे. Body:छोट्या पक्षांनी केली महाआघाडीची कोंडीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.