मुंबई - वीज बिलामध्ये सवलत मिळेल, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले होते. आता त्यांनी आपले वक्तव्य मागे घेत, वीज बिलामध्ये कोणतीही सवलत मिळणार नाही, असे जाहीर केले. या विषयावरुन भाजपा नेते आशिष शेलार यांनी ऊर्जामंत्र्यांसह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
हेही वाचा - केंद्र सरकारनंतर आता खासगी बिल्डरचा कांजुरमार्गच्या जागेवर दावा
हेही वाचा - राज्यात २ हजार ८४० नवीन कोरोना रुग्णांची वाढ; रिकव्हरी रेट ९२.६४ टक्के