ETV Bharat / state

काँग्रेसच्या आमदारांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न, म्हणून आमदार गेले जयपूरला - inc balasaheb thorat interview

काँग्रेसच्या आमदारांना आमच्यासोबत चला म्हणून आमिष दाखवून त्रास दिला जात आहे, त्यामुळ आमचे काही आमदार हे जयपूरला गेले असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटले आहे.

बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Nov 8, 2019, 2:08 PM IST

मुंबई - काँग्रेसच्या आमदारांना आमच्यासोबत चला म्हणून आमिष दाखवून त्रास दिला जात आहे, त्यामुळ आमचे काही आमदार हे जयपूरला गेले असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी बातचीत

हेही वाचा - 'काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून अधिक काळ राहणे हा महाजनादेशाचा अपमान'

राज्यपाल सत्ता स्थापनेसाठी अजूनही मोठ्या पक्षांना का बोलावत नाहीत, हे कळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांचा राज्यात बिकट प्रश्न असताना सध्याची परिस्थिती ही दुर्दैवी असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - बा विठ्ठला.. महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकऱ्यासह सर्व जनतेला सुखी ठेव; चंद्रकांत पाटलांचे विठ्ठलचरणी साकडे

मुंबई - काँग्रेसच्या आमदारांना आमच्यासोबत चला म्हणून आमिष दाखवून त्रास दिला जात आहे, त्यामुळ आमचे काही आमदार हे जयपूरला गेले असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी बातचीत

हेही वाचा - 'काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून अधिक काळ राहणे हा महाजनादेशाचा अपमान'

राज्यपाल सत्ता स्थापनेसाठी अजूनही मोठ्या पक्षांना का बोलावत नाहीत, हे कळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांचा राज्यात बिकट प्रश्न असताना सध्याची परिस्थिती ही दुर्दैवी असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - बा विठ्ठला.. महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकऱ्यासह सर्व जनतेला सुखी ठेव; चंद्रकांत पाटलांचे विठ्ठलचरणी साकडे

Intro:काँग्रेसच्याबकाही आमदारांना आमच्या सोबत चला म्हणून आमिष दाखवून त्रास दिला जात आहे, म्हणून आमचे काही आमदार हे जयपूर ला गेले असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ईटीवी भारतशी बोलताना म्हटले आहे. राज्यपाल सत्ता स्थापनेसाठी अजूनही मोठ्या पक्षांना का बोलावत नाहीत हे कळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांचा बिकट प्रश्न राज्यात असताना सध्याची परिस्थिती ही दुर्दैवी असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. त्यांच्याशी या संदर्भात अधिक संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी


Body:( बाळासाहेब थोरात 121 जोडला आहे.)


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.