ETV Bharat / state

वंचित बहुजन आघाडी भाजपची 'बी' टीम; अजित पवारांचा प्रकाश आंबेडकरांना टोला - vanchit bahujan aaghadi

भाजप आणि शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षांना बाजूला ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तयारी केली होती. आम्ही मित्र पक्षांना १० जागा देणार होतो. त्यात आम्ही वंचित बहुजन आघाडीला ४ जागा देण्याची तयारी केली होती.

अजित पवार
author img

By

Published : Mar 23, 2019, 11:56 PM IST

मुंबई - देशाच्या हितासाठी आम्ही काही पक्षांना महाआघाडीत सामावून घेऊ इच्छित होता. त्यासाठी आम्ही प्रयत्नही केले. मात्र, तथ्यहीन कारणे देऊन आघाडी होऊ नये, यासाठी भाजपची बी-टीम कार्यरत होती, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे नाव न घेता लगावला. ते आघाडीकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार

भाजप आणि शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षांना बाजूला ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तयारी केली होती. आम्ही मित्र पक्षांना १० जागा देणार होतो. त्यात आम्ही वंचित बहुजन आघाडीला ४ जागा देण्याची तयारी केली होती. मात्र, त्यांना आघाडीत यायचे नव्हते. त्यामुळे ते चर्चेचा केवळ बागुलबुआ उभा करून चर्चा फिस्कटत होते, असा आरोपही अजित पवारांनी प्रकाश आंबेडकरांवर नाव न घेता केला .

मुंबई - देशाच्या हितासाठी आम्ही काही पक्षांना महाआघाडीत सामावून घेऊ इच्छित होता. त्यासाठी आम्ही प्रयत्नही केले. मात्र, तथ्यहीन कारणे देऊन आघाडी होऊ नये, यासाठी भाजपची बी-टीम कार्यरत होती, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे नाव न घेता लगावला. ते आघाडीकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार

भाजप आणि शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षांना बाजूला ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तयारी केली होती. आम्ही मित्र पक्षांना १० जागा देणार होतो. त्यात आम्ही वंचित बहुजन आघाडीला ४ जागा देण्याची तयारी केली होती. मात्र, त्यांना आघाडीत यायचे नव्हते. त्यामुळे ते चर्चेचा केवळ बागुलबुआ उभा करून चर्चा फिस्कटत होते, असा आरोपही अजित पवारांनी प्रकाश आंबेडकरांवर नाव न घेता केला .

Intro:अजित पवार यांचे feed live u ने आले आहे.

वंचित बहुजन आघाडी ही भाजपची "बी" टीम,
अजित पवारांनी हणाला टोला

मुंबई 23

जातीयवादी शक्तीला रोखण्यासाठी महाआघाडीत
काही पक्षांना आम्ही देश हीत लक्षात घेता, संविधान वाचवण्यासाठी सहभागी करून घेण्याचे प्रयत्न करत होतो. मात्र तथ्यहीन कारणे देवून आघाडी होवू नये, यासाठी भाजपची बी टीम कार्यरत होती असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे नाव न घेता लगावला आहे.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्तिथीत समविचारी पुरोगामी पक्षांना एकत्र आणण्यासाठी आम्ही मित्र पक्षांना दहा जागा सोडण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केली होती. वंचित बहुजन आघाडीला चार जागा देण्याची तयारी केली होती. मात्र काहींना नेत्यांना आघाडीत यायचे नव्हते म्हणून चर्चेचा केवळ बागुलबुआ उभा करून चर्चा फिस्कटवली अस आरोपही त्यांनी प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता केला .
चांगल्या लोकांच्या मागे विनाकारण चौकशीचा ससेमिरा लावायचा असे धोरण भाजप सरकारने राबवायला सुरुवात केली आहे असा आरोपही त्यांनी केला.Body:.....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.