ETV Bharat / state

'माझ्यापुढे राजकीय पक्षांचे आव्हान नसून समस्याचे आव्हान आहे' - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

आदित्य ठाकरे भांडुप येथील विधानसभा उमेदवार रमेश कोरगावकर यांच्या प्रचारसभेत बोलत होते. ही 5 वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पापं पुसण्यात गेली. मात्र आता नवमहाराष्ट्र निर्माण करायचा आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे, युवासेनाप्रमुख
author img

By

Published : Oct 15, 2019, 8:53 AM IST

Updated : Oct 15, 2019, 10:28 AM IST

मुंबई - मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, म्हणून मी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. अनेक काम करायची आहेत. माझ्यापुढे कोणत्या राजकीय पक्षाचे आव्हान नसून समस्याचे आव्हान आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून लोकांचे आभार मानण्यासाठी महाराष्ट्रातील 25 जिल्हे फिरलो. मात्र, यावेळी मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी कुठे दिसली नाही, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले.

आदित्य ठाकरे, युवासेनाप्रमुख

हेही वाचा - 22 ऑक्टोबरला बँका बंद, कर्मचारी पुकारणार देशव्यापी संप

आदित्य ठाकरे भांडुप येथील विधानसभा उमेदवार रमेश कोरगावकर यांच्या प्रचारसभेत बोलत होते. ही 5 वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पापं पुसण्यात गेली. मात्र आता नवमहाराष्ट्र निर्माण करायचा आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा - मंदीबाबत बोलण्यास मी अर्थतज्ञ नाही - दिवाकर रावते

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, दिल्लीत आणि मुंबई महानगरपालिकेवर आपली सत्ता आहे. आता विधानसभेवरही आपली सत्ता येणार आहे. मी माझा अर्ज वरळीविधान सभेतून भरला आहे. बटनातून मला आशीर्वाद द्या. मी स्वप्न घेऊन निवडणूक लढवत आहे. नवा महाराष्ट्र मला घडवायचा आहे, म्हणून मी निवडणूक लढवत आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.

मुंबई - मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, म्हणून मी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. अनेक काम करायची आहेत. माझ्यापुढे कोणत्या राजकीय पक्षाचे आव्हान नसून समस्याचे आव्हान आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून लोकांचे आभार मानण्यासाठी महाराष्ट्रातील 25 जिल्हे फिरलो. मात्र, यावेळी मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी कुठे दिसली नाही, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले.

आदित्य ठाकरे, युवासेनाप्रमुख

हेही वाचा - 22 ऑक्टोबरला बँका बंद, कर्मचारी पुकारणार देशव्यापी संप

आदित्य ठाकरे भांडुप येथील विधानसभा उमेदवार रमेश कोरगावकर यांच्या प्रचारसभेत बोलत होते. ही 5 वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पापं पुसण्यात गेली. मात्र आता नवमहाराष्ट्र निर्माण करायचा आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा - मंदीबाबत बोलण्यास मी अर्थतज्ञ नाही - दिवाकर रावते

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, दिल्लीत आणि मुंबई महानगरपालिकेवर आपली सत्ता आहे. आता विधानसभेवरही आपली सत्ता येणार आहे. मी माझा अर्ज वरळीविधान सभेतून भरला आहे. बटनातून मला आशीर्वाद द्या. मी स्वप्न घेऊन निवडणूक लढवत आहे. नवा महाराष्ट्र मला घडवायचा आहे, म्हणून मी निवडणूक लढवत आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.

Intro:मुंबई

मला नवं महाराष्ट्र घडवायचा आहे म्हणून मी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. अनेक काम करायची आहेत माझ्या पुढे कोणत्या राजकीय पक्षाचे आव्हान नसून समस्याचे आव्हान आहे. अनेक नवीन गोष्टी करायच्या आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर जनआशीर्वादयात्रेच्या माध्यमातून लोकांचे आभार मानण्यासाठी महाराष्ट्रातील 25 जिल्हे फिरलो मात्र यावेळी मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी कुठे दिसले नाही. सगळीकडे भगव दिसत आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. ते भांडुप येथील विधानसभा उमेदवार रमेश कोरगावकर यांच्या प्रचारसभेत बोलत होते.Body:ही पाच वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पाप पुसण्यात गेली. मात्र आता नवमहाराष्ट्र निर्माण करायचा आहे.
दिल्लीत आणि मुंबई महानगरपालिकेवर आपली सत्ता आहे आता विधानसभेवर ही आपली सत्ता येणार आहे. मी माझा अर्ज वरळी विधान सभेतून भरला आहे. बटनातून मला आर्शिवाद द्या. मी स्वप्न घेऊन निवडणूक लढवत आहे. नवा महाराष्ट्र मला घडवायचे आहे म्हणून मी निवडणूक लढवत आहे.
तुमची स्वप्न पूर्ण करायची आहे. आम्ही वचने खूप आहे म्हणून भाजप आणि शिवसेनेचा वेगळा वचननामा आहे. तिन्ही ठिकाणी सरकार असणे गरजेचे आहे. मुंबईकर मला सांगतात की मुंबईत शिवसेना का हवी आहे.बेस्ट ही मुंबईची लाईफलाईन आहे.3000 हजार बसेस मुंबईत वाढणार आहे. या जुलेमध्ये दर कमी केलं आहे. कचऱ्याचा प्रश्न सोडवला आहे. जेवढि आरोग्यसेवा आम्ही महानगरपालिका रुग्णालय मार्फत दिली आहे तेवढी इतर राज्यात नाही आहे. अनेक बोर्ड आहे मला समान शिक्षण आणायचे आहे. महिला बचत गट आहेत. प्रत्येक जिल्ह्यात महिला बजत गट केंद्र उघडणार आहोत. जेव्हा मॅक्डोनलचा 20 रूपायाचा बर्गर चालतो. मात्र आम्ही हा 10 रुपयात जेवण हा निर्णय घेतला तर विरोधकांचा पोटात दुखत आहे. आमच्या युतीसमोर कोणत्या पक्षाचे चॅलेंज नसून समस्याचे चॅलेंज आहे असेही आदित्य यांनी सांगितले.
Conclusion:
Last Updated : Oct 15, 2019, 10:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.