कोल्हापूर - जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायतींसाठी वैध ठरलेल्या 15 हजार 417 अर्जांपैकी 7 हजार 40 उमेदवारांनी आपले अर्ज माघार घेतले आहे. राहिलेल्या 8 हजार 377 पैकी 720 सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात 7 हजार 657 उमेदवारांमध्ये चुरस असणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील एकूण 433 पैकी 47 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. अखेरच्या दिवशी किती जण आपला अर्ज माघार घेणार, याकडे लक्ष्य होते. सोमवारी उशिरा रात्री जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
ग्रामपंचायत निवडणूक : कोल्हापूर जिल्ह्यात 7 हजार 657 उमेदवारांमध्ये चुरस - kolhapur gram panchayat election news
कोल्हापूर जिल्ह्यातील 433 पैकी 47 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहे. तर राहिलेल्या ग्रामपंचायतीमध्ये 7 हजार 657 उमेदवारांमध्ये चुरस आहे.
कोल्हापूर - जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायतींसाठी वैध ठरलेल्या 15 हजार 417 अर्जांपैकी 7 हजार 40 उमेदवारांनी आपले अर्ज माघार घेतले आहे. राहिलेल्या 8 हजार 377 पैकी 720 सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात 7 हजार 657 उमेदवारांमध्ये चुरस असणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील एकूण 433 पैकी 47 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. अखेरच्या दिवशी किती जण आपला अर्ज माघार घेणार, याकडे लक्ष्य होते. सोमवारी उशिरा रात्री जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.