ETV Bharat / state

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: महामार्गावर चालणारे मातीचे टिप्पर तत्काळ बंद

author img

By

Published : Jan 1, 2020, 4:36 PM IST

तालुक्यात समृध्दी महामार्गाचे काम जोरात सुरू असतानाच या कामात कंत्राटदार व प्रशासनाचे  दुर्लक्ष होत होते. याचा फायदा येथील टिप्पर चालक घेत होते. टिप्पर चालक मुरुमाऐवजी चक्क मातीचा वापर या महामार्गासाठी करत असल्याचे वृत्त ईटीव्ही भारतने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर तत्काळ प्रशासनाने दखल घेऊन या कामाच्या गुणवत्तेची तपासणी करुन येथील नमुने घेऊन हे मातीचे टिप्पर बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

ETV Bharat Impact story in jalna
ईटीव्ही भारत इम्पॅक्ट

जालना - तालुक्यात समृध्दी महामार्गाचे काम जोरात सुरु असतानाच या कामात कंत्राटदार व प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते. याचा फायदा येथील टिप्पर चालक घेत होते. टिप्पर चालक मुरुमाऐवजी चक्क मातीचा वापर या महामार्गासाठी करत असल्याचे वृत्त ईटीव्ही भारतने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर तत्काळ प्रशासनाने दखल घेऊन या कामाच्या गुणवत्तेची तपासणी करुन येथील नमुने घेऊन हे मातीचे टिप्पर बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

नागपूर ते मुंबई हे अंतर 10 ते 12 तासात पूर्ण व्हावे. तसेच या मार्गामुळे दळण-वळण वाढून विदर्भाच्या प्रगतीला वेग यावा, या उद्देशाने तयार होत असलेल्या समृध्दी महामार्गाचे काम सर्वत्र सुरू आहे. मोठे कंत्राट असल्यामुळे सर्वत्र वेगवेगळ्या एजन्सीमार्फत या महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. नुकतेच महाआघाडीचे सरकार आल्यानंतर या रस्त्याला हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. सरकारने या कामासाठी मोठा निधी देत काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला आहे. बदनापूर तालुक्यात जिथपर्यंत हा महामार्ग बनत आहे, त्या रस्त्याच्या कामात मात्र मुरुमाऐवजी चक्क मातीचा वापर करण्यात येत असल्याचे दिसून येत असल्याचे वृत्त ईटीव्ही भारतने प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची प्रशासनाने दखल घेतली आहे.

ETV Bharat Impact story in jalna
ईटीव्ही भारत इम्पॅक्ट

आज मंगळवारी अधीक्षक अभियंता जाधव विक्रम, कार्यकारी अभियंता आर. टी. खलसे, ॲथोरिटी अभियंता फारुक सय्यद यांनी सह-अभियंता मोरे यांच्यासह थेट ज्या ठिकाणी ही माती पसरवण्यात येत होती तेथे जाऊन तेथील सॅम्पल (नमुने) घेऊन पाहणी केली. हे नमुने जरी व्यवस्थित आढळून आले तरीही ठेकेदारांना ताबडतोब ही माती टाकणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ईटीव्ही भारतमध्ये आलेल्या वृत्तामुळे मातीचा वापर थांबण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

जालना - तालुक्यात समृध्दी महामार्गाचे काम जोरात सुरु असतानाच या कामात कंत्राटदार व प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते. याचा फायदा येथील टिप्पर चालक घेत होते. टिप्पर चालक मुरुमाऐवजी चक्क मातीचा वापर या महामार्गासाठी करत असल्याचे वृत्त ईटीव्ही भारतने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर तत्काळ प्रशासनाने दखल घेऊन या कामाच्या गुणवत्तेची तपासणी करुन येथील नमुने घेऊन हे मातीचे टिप्पर बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

नागपूर ते मुंबई हे अंतर 10 ते 12 तासात पूर्ण व्हावे. तसेच या मार्गामुळे दळण-वळण वाढून विदर्भाच्या प्रगतीला वेग यावा, या उद्देशाने तयार होत असलेल्या समृध्दी महामार्गाचे काम सर्वत्र सुरू आहे. मोठे कंत्राट असल्यामुळे सर्वत्र वेगवेगळ्या एजन्सीमार्फत या महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. नुकतेच महाआघाडीचे सरकार आल्यानंतर या रस्त्याला हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. सरकारने या कामासाठी मोठा निधी देत काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला आहे. बदनापूर तालुक्यात जिथपर्यंत हा महामार्ग बनत आहे, त्या रस्त्याच्या कामात मात्र मुरुमाऐवजी चक्क मातीचा वापर करण्यात येत असल्याचे दिसून येत असल्याचे वृत्त ईटीव्ही भारतने प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची प्रशासनाने दखल घेतली आहे.

ETV Bharat Impact story in jalna
ईटीव्ही भारत इम्पॅक्ट

आज मंगळवारी अधीक्षक अभियंता जाधव विक्रम, कार्यकारी अभियंता आर. टी. खलसे, ॲथोरिटी अभियंता फारुक सय्यद यांनी सह-अभियंता मोरे यांच्यासह थेट ज्या ठिकाणी ही माती पसरवण्यात येत होती तेथे जाऊन तेथील सॅम्पल (नमुने) घेऊन पाहणी केली. हे नमुने जरी व्यवस्थित आढळून आले तरीही ठेकेदारांना ताबडतोब ही माती टाकणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ईटीव्ही भारतमध्ये आलेल्या वृत्तामुळे मातीचा वापर थांबण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Intro:बदनापूर, दि. 31 : तालुक्यात समृध्दी महामार्गाचे काम जोरात सुरू असतानाच सदरील रस्त्याच्या कामात कंत्राटदार व प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फायदा येथील टिप्पार चालक घेत असून चक्क मुरुमाऐवजी मातीचा वापर या महामार्गासाठी करण्यात येत असल्याबाबत इटीव्ही भारतमध्ये वृत्त प्रसीध्द होताच प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या कामाची गुणवत्ता तपासणी करून येथील नमुने घेऊन हे मातीचे टिप्पर बंद करण्याचे आदेश दिले.

नागपूर ते मुंबई हे अंतर 10 ते 12 तासात पूर्ण व्हावे व या मार्गाने दळण-वळण वाढून विदर्भाच्या प्रगतीला वेग यावा या उददेशाने तयार होत असलेल्या समृध्दी महामार्गाचे काम सर्वत्र सुरू आहे. मोठा कंत्राट असल्यामुळे सर्वत्र वेगवेगळया एजन्सीमार्फत या महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. नुकतेच महाआघाडीचे सरकार आल्यानंतर या रस्त्याला हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले असून या सरकारनेही या कामासाठी मोठा निधी देत काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केलेला आहे. बदनापूर तालुक्यात जिथपर्यंत हा महामार्ग बनत आहे त्या रस्त्याच्या कामात मात्र मुरुमाऐवजी चक्क्‍ मातीचा वापर करण्यात येत असल्याचे दिसून येत असल्याबाबत इटीव्ही भारत मध्ये वृत्त प्रसिदध झाले होते. या वृत्ताची प्रशासनाने तात्काळ दखल घेतली. आज मंगळवारी अधीक्षक अभियंता जाधव विक्रम, कार्यकारी अभियंता आर. टी. खलसे, ॲथोरिटी अभियंता फारूक सययद यांनी सहअभियंता मोरे यांच्यासह थेट ज्या ठिकाणी ही माती पसरवण्यात येत होती तेथे जाऊन तेथील सॅम्पल (नमुने) घेऊन पाहणी केली असता हे नमुने जरी व्यवस्थित आढळून आले तरी ही ठेकेदार यांना ताबडतोब ही माती टाकणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. इटीव्ही भारत मध्ये आलेल्या वृत्तामुळे मातीचा वापर थांबण्यात आल्याने नागरिकांत मात्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे.Body:अभियंता टीम पाहणी करताना

व्हिडीओ Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.