ETV Bharat / state

हिंगोली: ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घटानांद आंदोलन

हिंगोली जिल्ह्यात सोमवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर घंटानाद आंदोलन करण्यात आले. या घंटानाद आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

author img

By

Published : Jun 17, 2019, 11:53 PM IST

वंचfत बहुजन आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घटनांद आंदोलन

हिंगोली- संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद करून 'ईव्हीएम हटाव देश बचाव चा' नारा देत निवडणूक विभागाला जागे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच धर्तीवर हिंगोली जिल्ह्यातही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

या घंटानाद आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दिवसभर सुरू असलेल्या या घंटानादामुळे सर्वांच्या नजरा खिळून घेतल्याचे पहावयास मिळाले. या घंटानाद आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिवसभर घंटानाद सुरू होता. तर ईव्हीएम हटाव देश बचावच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता.

ईव्हीएममुळे मतदानात घोळ होत असून, कोणतेही यंत्र हॅक करता येते मग मशीन करता येऊ शकत नाही? असा सवाल वंचित बहुजनच्या कार्यकर्त्यांनी सरकारला विचारला. तसेच ज्या देशांमध्ये ईव्हीएम मशीन बनविली गेली त्याठिकाणी या मशीनचा वापरण्यात केलेला नाही. मात्र, त्याच ईव्हीएमचा आधार घेत भाजपने निवडणुक जिंकल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

दिवसभर सुरू असलेल्या घंटानादमुळे जिल्हा कचेरी परिसर चांगलाच दणाणून गेला होता. अशाच ईव्हीएमवर निवडणुका सुरू राहिल्यास तेच ते सरकार सत्तेत येत राहील. यामुळे भारताची लोकशाही धोक्यात येऊ शकते. त्यामुळेच ईव्हीएम मशीन हटवून यापुढील निवडणुका या बॅलेट पेपरवरच घेण्यात याव्यात ही मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली.

हिंगोली- संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद करून 'ईव्हीएम हटाव देश बचाव चा' नारा देत निवडणूक विभागाला जागे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच धर्तीवर हिंगोली जिल्ह्यातही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

या घंटानाद आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दिवसभर सुरू असलेल्या या घंटानादामुळे सर्वांच्या नजरा खिळून घेतल्याचे पहावयास मिळाले. या घंटानाद आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिवसभर घंटानाद सुरू होता. तर ईव्हीएम हटाव देश बचावच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता.

ईव्हीएममुळे मतदानात घोळ होत असून, कोणतेही यंत्र हॅक करता येते मग मशीन करता येऊ शकत नाही? असा सवाल वंचित बहुजनच्या कार्यकर्त्यांनी सरकारला विचारला. तसेच ज्या देशांमध्ये ईव्हीएम मशीन बनविली गेली त्याठिकाणी या मशीनचा वापरण्यात केलेला नाही. मात्र, त्याच ईव्हीएमचा आधार घेत भाजपने निवडणुक जिंकल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

दिवसभर सुरू असलेल्या घंटानादमुळे जिल्हा कचेरी परिसर चांगलाच दणाणून गेला होता. अशाच ईव्हीएमवर निवडणुका सुरू राहिल्यास तेच ते सरकार सत्तेत येत राहील. यामुळे भारताची लोकशाही धोक्यात येऊ शकते. त्यामुळेच ईव्हीएम मशीन हटवून यापुढील निवडणुका या बॅलेट पेपरवरच घेण्यात याव्यात ही मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली.

Intro:संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर घंटा नाद करून ''ईव्हीएम हटाव देश बचाव चा'' नारा देत निवडणूक विभागाला जागे करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याच धर्तीवर हिंगोली जिल्ह्यातही वंचित बहूजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वारावर घंटा नाद सुरू केलाय. दिवसभर सुरू असलेल्या घंटा नाद मुळे सर्वांच्या नजरा खिळून घेतल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे निदान पुढील होणाऱ्या निवडणुका तरी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर ने घेण्यात याव्यात. जेणेकरून या सरकारची असलियत उघड होण्यास मदत मिळेल.


Body:या घंटा नाद आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झालेत. दिवसभर घंटानाद सुरू होता. तर ईव्हीएम हटाव देश बचाव च्या घोषणाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता. या ईव्हीएम मुळे, संपूर्ण घोळ होत असून, कोणतेही यंत्र हॅक करता येते मग मशीन करता येऊ शकत नाही हे कशावरून? असा सवाल वंचित बहुजन चे कार्यकर्ते सरकारला विचारत आहेत. तसेच ज्या देशांमध्ये ईव्हीएम मशीन बनविली गेली त्याठिकाणी या मशीनचा वापरण्यात केलेला नाही. मात्र त्याच ईव्हीएमचा आधार घेत सरकारने निवडणुकात जिंकली.


Conclusion:दिवसभर सुरू असलेल्या घंटानाद मुळे जिल्हा कचरी परिसर चांगलाच दणाणून गेलाय. अशाच ईव्हीएमवर निवडणुका सुरू राहिल्यास तेच ते सरकार सत्तेत येत राहील. जे की यामुळे आपल्या भारताची लोकशाही धोक्यात येऊ शकते. त्यामुळेच ईव्हीएम मशीन हटवून यापुढील निवडणुका ह्या पेपरच घेण्यात याव्यात हीच मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशासनाकडे पोहोवली.


जिल्हाध्यक्ष वसीम देशमुख यांच्या बाईट तर युवक जिल्हाध्यक्ष
ज्योतिपाल रणवीर

या दोघांचे बाईट आणि घटनाद चे व्हिज्युअल मोजो
,

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.