ETV Bharat / state

धुक्यात हरवली हिंगोली, पिकांचे नुकसान

author img

By

Published : Jan 4, 2020, 1:04 PM IST

हिंगोली जिल्ह्यातील गावे, रस्ते आणि शहर धुक्यात हरवून गेले आहे. सतत पडणारे धुके हे रब्बी पिकांसाठी धोकादायक आहे.

धुक्यात हरवली हिंगोली
धुक्यात हरवली हिंगोली

हिंगोली- जिल्ह्यात तीन दिवसांपासून थंडीची तीव्रता वाढली असून सर्वत्र धुक्याची चादर पसरत आहे. या धुक्यात गाव, रस्ते आणि शहर हरवून गेले आहे. धुक्यामुळे वाहन चालकांना सावधानता बाळगावी लागत आहे. मात्र, सतत पडणारे धुके हे रब्बी पिकांसाठी धोकादायक आहे.

धुक्यात हरवली हिंगोली

हेही वाचा - थंडी वाढताच नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात भरला पक्ष्यांचा मेळा, पक्षीप्रेमींसाठी पर्वणी
हरभरा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने, शेतकरीवर्गातून चिंता व्यक्त होत आहे. फळवर्गीय पिके आणि भाजीपाल्याला देखील धुक्यामुळे मर रोगाची लागण होत असल्याने भाजीपाला उत्पादक हैराण झाले आहेत. वातावरणातील पारा हा 15 अंश सेल्सिअस वर आला आहे. शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करण्याचा नागरिक प्रयत्न करत आहेत.

हिंगोली- जिल्ह्यात तीन दिवसांपासून थंडीची तीव्रता वाढली असून सर्वत्र धुक्याची चादर पसरत आहे. या धुक्यात गाव, रस्ते आणि शहर हरवून गेले आहे. धुक्यामुळे वाहन चालकांना सावधानता बाळगावी लागत आहे. मात्र, सतत पडणारे धुके हे रब्बी पिकांसाठी धोकादायक आहे.

धुक्यात हरवली हिंगोली

हेही वाचा - थंडी वाढताच नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात भरला पक्ष्यांचा मेळा, पक्षीप्रेमींसाठी पर्वणी
हरभरा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने, शेतकरीवर्गातून चिंता व्यक्त होत आहे. फळवर्गीय पिके आणि भाजीपाल्याला देखील धुक्यामुळे मर रोगाची लागण होत असल्याने भाजीपाला उत्पादक हैराण झाले आहेत. वातावरणातील पारा हा 15 अंश सेल्सिअस वर आला आहे. शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करण्याचा नागरिक प्रयत्न करत आहेत.

Intro:

हिंगोली- जिल्ह्यात तीन दिवसांपासून धुक्याची चादर पसरतेय, तर गारवा ही वाढलाय. धुक्यात गाव, रस्ते अन शहर हरवून गेलेय. याच धुक्यामुळे वाहन चालकांनी सावधानता बाळगत वाहने हळू चालवत आहेत. मात्र सतत पडणार धुकं हे रबी पिकांसाठी अतिशय धोकदायक ठरत आहे. हरभरा पिकावर बुरशिजने रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने, शेतकरीवर्गातून चिंता व्यक्त केली जातेय.


Body:तुरीचे पीक आता अंतिम टप्यात आलेय. तर गहू, हरभरा या पिकाची वाढ होत आहे. असे असताना, मात्र तीन दिवसांपासून पडत असलेलीस धुक्याने पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. तसेच फळवर्गीय पिकावर देखील धुक्या मुळे मर रोगाची लागण होत असल्याने भाजीपाला उत्पादक हैराण झालेत. वातावरणातील पारा हा 15 अंश सेल्सिअस वर आल्याने, वातावरणात कमालीचा गारवा वाढलाय, तर या गारव्यामुळे आरोग्यावर देखील परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करण्याचा नागरिक प्रयत्न करीत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.