ETV Bharat / state

नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या;  लग्न होऊन झाले होते केवळ दीड महिने

author img

By

Published : Jun 18, 2019, 5:49 PM IST

ज्योती विशाल खंदारे या नवविवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

ज्योती विशाल खंदारे

हिंगोली - अवघ्या दीड महिन्यात लग्न झालेल्या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. ज्योती विशाल खंदारे (वय २१) असे या मृत महिलेचे नाव आहे. मात्र, विवाहितेने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

नवविवाहितेच्या आत्महत्येने गावात एकच खळबळ उडाली आहे


हिंगोली जिल्ह्यातील ईसापूर रमना येथील विशाल यांचा नांदेड जिल्ह्यातील लाहरी येथील तरुणीशी दीड महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. नुकतीच संसाराला सुरुवात झाली, घरात आनंदाचे वातावरण असताना अचानक या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी बासंबा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. नांदेड जिल्ह्यातून मृत विवाहितेचे नातेवाईक घटनास्थळी येईपर्यंत मृतदेह लटकलेल्या अवस्थेतचं होता.


घटनास्थळी दाखल झालेले पोलीस कर्मचारी नातेवाईक येईपर्यंत प्रतीक्षेत बसले होते. लग्नाला अवघे चाळीस दिवस उलटले असताना या विवहितेने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकाराने परिसरात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.

हिंगोली - अवघ्या दीड महिन्यात लग्न झालेल्या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. ज्योती विशाल खंदारे (वय २१) असे या मृत महिलेचे नाव आहे. मात्र, विवाहितेने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

नवविवाहितेच्या आत्महत्येने गावात एकच खळबळ उडाली आहे


हिंगोली जिल्ह्यातील ईसापूर रमना येथील विशाल यांचा नांदेड जिल्ह्यातील लाहरी येथील तरुणीशी दीड महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. नुकतीच संसाराला सुरुवात झाली, घरात आनंदाचे वातावरण असताना अचानक या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी बासंबा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. नांदेड जिल्ह्यातून मृत विवाहितेचे नातेवाईक घटनास्थळी येईपर्यंत मृतदेह लटकलेल्या अवस्थेतचं होता.


घटनास्थळी दाखल झालेले पोलीस कर्मचारी नातेवाईक येईपर्यंत प्रतीक्षेत बसले होते. लग्नाला अवघे चाळीस दिवस उलटले असताना या विवहितेने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकाराने परिसरात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.

Intro:अवघ्या दीड महिन्यात लग्न झालेल्या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. ज्योती विशाल खंदारे(२१) अस मयत महिलेच नाव आहे. मात्र विवाहितेने आत्महत्या का केली हे अद्याप अस्पष्ट आहे.


Body:हिंगोली जिल्ह्यातील ईसापुर रमना येथील विशाल यांचा नांदेड जिल्ह्यातील लाहरी येथील युवतीशी दीड महिन्यांपूर्वी विवाह लागला होता. नुकतीच संसाराला सुरुवात झाली, घरात आनंदाचे वातावरण असताना अचानक या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी बासंबा पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी जमली होती. नांदेड जिल्ह्यातुन मयत विवाहितेचे नातेवाईक घटनास्थळी येत असल्याने, अजून तरी मृतदेह लटकलेल्यावस्थेचं आहे.


Conclusion:तर घटनास्थळी दाखल झालेले पोलीस कर्मचारी नतेवाईकांच्या प्रतीक्षेत बसले होते. आजून तरी नातेवाईक दाखल झालेले नव्हते. मात्र लग्नाला अवघे चाळीस दिवस उलटले असताना या विवहितेने आत्महत्या केली. य प्रकाराने मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.



व्हिज्युअल ftp केली.
मयताचा फोटो पण ftp
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.