ETV Bharat / state

कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास एनआयएकडे देणे घटनाबाह्य; गृहमंत्री अनिल देशमुखांचे वक्तव्य

कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास केंद्राकडे देणे घटनाबाह्य असल्याचे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे. गृहमंत्री म्हणून याचा विरोध करत असल्याचे त्यांनी सांगितले.

author img

By

Published : Jan 24, 2020, 10:21 PM IST

Updated : Jan 24, 2020, 11:06 PM IST

Anil Deshmukh on koregaon bhima
कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास केंद्राकडे देणे घटनाबाह्य असल्याचे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

गोंदिया - कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला आहे. मात्र, हा प्रकार घटनाबाह्य असल्याचे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास केंद्राकडे देणे घटनाबाह्य असल्याचे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

राज्यात कायदा व सुव्यवस्था ठेवण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे. परंतु, या प्रकरणात कोणतीही पूर्व परवानगी न घेता केंद्राने हा तपास नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे दिला आहे. गृहमंत्री म्हणून याचा विरोध करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हे दुर्दैवी असल्याचे देशमुख म्हणाले.

गोंदिया - कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला आहे. मात्र, हा प्रकार घटनाबाह्य असल्याचे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास केंद्राकडे देणे घटनाबाह्य असल्याचे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

राज्यात कायदा व सुव्यवस्था ठेवण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे. परंतु, या प्रकरणात कोणतीही पूर्व परवानगी न घेता केंद्राने हा तपास नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे दिला आहे. गृहमंत्री म्हणून याचा विरोध करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हे दुर्दैवी असल्याचे देशमुख म्हणाले.

Intro:Body:

गोंदिया - कोरेगाव-भीमाचा तपास केंद्र सरकारकडे देणे घटनाबाह्य, अनिल देशमुखांची टीका.


Conclusion:
Last Updated : Jan 24, 2020, 11:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.