ETV Bharat / state

चंद्रपुरात पूरजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन सज्ज

author img

By

Published : Aug 3, 2019, 10:01 AM IST

Updated : Aug 3, 2019, 1:03 PM IST

काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील प्रकल्पांपैकी लभानसराड, चारगाव, चंदई हे तीन प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. जिल्ह्यात सरासरी 533 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

पुरजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन सज्ज - जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी सुरवाडे

चंद्रपूर - चार दिवसांपासून कोसळणऱ्या संततधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पुरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे नियंत्रण अधिकारी जितेश सुरवाडे यांनी दिली.

पुरजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन सज्ज - जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी सुरवाडे

काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील प्रकल्पांपैकी लभानसराड, चारगाव, चंदई हे तीन प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. इराई धरण 90 टक्क्यांपेक्षा अधिक भरले असून धरणाचे दोन दरवाजे 0.25 मीटर एवढे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 533 मिमी पावसाची नोंद करण्यात आली, जी 44 टक्के आहे. हे आकडेवारी समाधानकारक आहे.

चार दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने पाऊस सुरू असून आणखी काही दिवस पाऊस सुरू राहिल्यास जिल्ह्यात पुरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याचा सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सज्ज आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी शोध व बचाव पथकाचे गठन करण्यात आले आहे. यासाठी प्रशिक्षित लोकांची निवड करण्यात आली आहे. चार बचाव बोट सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. अतिरिक्त मदत म्हणून पोलिसांची एक टीम तयार ठेवण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे नियंत्रण अधिकारी जितेश सुरवाडे यांनी दिली.

चंद्रपूर - चार दिवसांपासून कोसळणऱ्या संततधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पुरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे नियंत्रण अधिकारी जितेश सुरवाडे यांनी दिली.

पुरजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन सज्ज - जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी सुरवाडे

काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील प्रकल्पांपैकी लभानसराड, चारगाव, चंदई हे तीन प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. इराई धरण 90 टक्क्यांपेक्षा अधिक भरले असून धरणाचे दोन दरवाजे 0.25 मीटर एवढे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 533 मिमी पावसाची नोंद करण्यात आली, जी 44 टक्के आहे. हे आकडेवारी समाधानकारक आहे.

चार दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने पाऊस सुरू असून आणखी काही दिवस पाऊस सुरू राहिल्यास जिल्ह्यात पुरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याचा सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सज्ज आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी शोध व बचाव पथकाचे गठन करण्यात आले आहे. यासाठी प्रशिक्षित लोकांची निवड करण्यात आली आहे. चार बचाव बोट सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. अतिरिक्त मदत म्हणून पोलिसांची एक टीम तयार ठेवण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे नियंत्रण अधिकारी जितेश सुरवाडे यांनी दिली.

Intro:चंद्रपुर : मागील चार दिवसांपासून येणाऱ्या संततधार पावसामुळे चंद्रपुर जिल्ह्यात पुरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा सामना करण्यासाठी जिल्ह्या आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज असल्याची माहिती जिल्हा आपत्ती विभागाचे नियंत्रण अधिकारी जितेश सुरवाडे यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे नद्या नाले दुथळी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील प्रकल्पांपैकी लभानसराड, चारगाव, चंदई हे तीन प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. तर इराई धरण हे 90 टक्क्यापेक्षा अधिक भरले असून याचे दोन दरवाजे 0.25 मीटर एवढे उघडण्यात आले आहेत. त्यामूळे परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 533 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे जी 44 टक्के आहे. ही आकडेवारी समाधानकारक आहे. मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने पाऊस सुरू असून आणखी काही दिवस पाऊस आल्यास जिल्ह्यात पुरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सज्ज असून यासाठी शोध व बचाव पथकाचे गठन करण्यात आले आहे. यासाठी प्रशिक्षित लोकांची निवड करण्यात आली आहे. तसेच चार बचाव बोट सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. अतिरिक्त मदत म्हणून पोलिसांची एक टीम सुद्धा तयार ठेवण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा आपत्ती विभागाचे नियंत्रण अधिकारी जितेश सुरवाडे यांनी दिली.Body:.Conclusion:
Last Updated : Aug 3, 2019, 1:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.