ETV Bharat / state

धक्कादायक...दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

author img

By

Published : Oct 31, 2019, 11:21 PM IST

सध्या दिवाळीची लगबग सुरू असल्याने माहेरी जाण्यावरून वैशालीचे पती जितेंद्र लक्ष्मण बोर्डेसोबत भांडण झाले होते.  त्यामुळे पत्नी वैशालीने रागाच्या भरात मंगरूळ शिवारातील आपल्या चुलत सासऱ्याच्या विहिरीत दोन मुलांसह उडी मारली.

धक्कादायक...दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

बुलडाणा - जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मंगरूळ (ईसरुळ) येथे आज दुपारी मन हेलावणारी घटना घडली. एका मातेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. वैशाली जितेंद्र बोर्डे असे आत्महत्या केलेल्या आईचे नाव आहे. तर मुलगा ओमकार (वय 8) व मुलगी छकुली (6) अशी चिमुकल्यांची नावे आहेत.

हेही वाचा - औरंगाबाद भूसंपादन उपजिल्हाधिकाऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

याबाबत अधिक माहिती अशी, की सध्या दिवाळीची लगबग सुरू असल्याने माहेरी जाण्यावरून वैशालीचे पती जितेंद्र लक्ष्मण बोर्डेसोबत भांडण झाले होते. त्यामुळे पत्नी वैशालीने रागाच्या भरात मंगरूळ शिवारातील आपल्या चुलत सासऱ्याच्या विहिरीत दोन मुलांसह उडी मारली.

हेही वाचा - चोरीचा आरोप झाल्याने 12 वर्षीय मुलाची आत्महत्या

घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे व त्यांचे सहकारी झीने, साखरे, इंगळे, यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी पुढील तपास साखरे करत आहेत.

बुलडाणा - जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मंगरूळ (ईसरुळ) येथे आज दुपारी मन हेलावणारी घटना घडली. एका मातेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. वैशाली जितेंद्र बोर्डे असे आत्महत्या केलेल्या आईचे नाव आहे. तर मुलगा ओमकार (वय 8) व मुलगी छकुली (6) अशी चिमुकल्यांची नावे आहेत.

हेही वाचा - औरंगाबाद भूसंपादन उपजिल्हाधिकाऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

याबाबत अधिक माहिती अशी, की सध्या दिवाळीची लगबग सुरू असल्याने माहेरी जाण्यावरून वैशालीचे पती जितेंद्र लक्ष्मण बोर्डेसोबत भांडण झाले होते. त्यामुळे पत्नी वैशालीने रागाच्या भरात मंगरूळ शिवारातील आपल्या चुलत सासऱ्याच्या विहिरीत दोन मुलांसह उडी मारली.

हेही वाचा - चोरीचा आरोप झाल्याने 12 वर्षीय मुलाची आत्महत्या

घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे व त्यांचे सहकारी झीने, साखरे, इंगळे, यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी पुढील तपास साखरे करत आहेत.

Intro:Body:बुलडाणा:- दिवाळी संपताच बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मंगरूळ (ईसरुळ) येथे आज गुरुवारी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी मन हेलावणारी घटना घडली असून मातेने दोन चीमुकल्यासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघळकीस आली आहे. मातेचा नाव मुलगा ओमकार वय (8)व मुलगी कु छकुली (6) आहे..

वैशाली जितेंद्र बोर्डे या विवाहितीने उडी मारून दोन मुलासह या वैशाली बोर्डे हिने विहिरीत उडी घेउन आत्महत्या केली.
सध्या दिवाळीच्या सणाची लगबग सुरू असल्याने माहेरी जाण्या च्या कारणा वरून पती जितेंद्र लक्ष्मण बोर्डे व वैशाली या दोघांमध्ये वाद झाल्याने पत्नी वैशाली बोर्डे या विवाहितेने रागा च्या भरात मंगरूळ शिवारातील आपल्या चुलत सासऱ्याच्या विहिरीत आपल्या पोटच्या दोन मुलासह विहिरीत उडी मारून मुलगा ओमकार वय (8)व मुलगी कु छकुली (6)रा मंगरूळ ईसरुळ यांच्या सह आत्महत्या केल्याची आज गुरुवारी दुपारी घटना उघडकीस आली. यामुळे परीसरात एकच खळबळ उडाली आहे.सर्वत्र घडलेल्या घटने मूळे हळहळ व्यक्त केले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस स्टेशन ठाणेदार नरेंद्र ठाकरे व त्यांचे सहकारी झीने. साखरे. इंगळे. यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढिल तपास पॉ हे , काॅ साखरे करीत आहे.

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.