बुलडाणा - शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून देशाचा खऱ्या अर्थाने आत्मा आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे शेतकरी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान काही लोकांनी केलेल्या हिंसक कारवाईला संपूर्ण शेतकरी बांधवांना जबाबदार धरणे चुकीचे आहे. मुळात देशाच्या राजधानीजवळ मायबाप शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागते, हेच केंद्र सरकारचे अपयश असून हाच खऱ्या अर्थाने तिंरग्याचा अपमान होत नाही का? असा प्रतिप्रश्न केंद्र सरकारला विचारत शेतीविषयक कायदे रद्द करावेत. सोबतच शेतीसाठी स्वतंत्र बजेट असावे, अशी मागणी करत केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला.
शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याची खासदार प्रतापराव जाधवांची मागणी - केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव
देशाच्या राजधानीजवळ मायबाप शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागते, हेच केंद्र सरकारचे अपयश असून हाच खऱ्या अर्थाने तिंरग्याचा अपमान होत नाही का? असा प्रतिप्रश्न केंद्र सरकारला विचारत शेतीविषयक कायदे रद्द करावेत. सोबतच शेतीसाठी स्वतंत्र बजेट असावे, अशी मागणी करत केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला.

बुलडाणा - शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून देशाचा खऱ्या अर्थाने आत्मा आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे शेतकरी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान काही लोकांनी केलेल्या हिंसक कारवाईला संपूर्ण शेतकरी बांधवांना जबाबदार धरणे चुकीचे आहे. मुळात देशाच्या राजधानीजवळ मायबाप शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागते, हेच केंद्र सरकारचे अपयश असून हाच खऱ्या अर्थाने तिंरग्याचा अपमान होत नाही का? असा प्रतिप्रश्न केंद्र सरकारला विचारत शेतीविषयक कायदे रद्द करावेत. सोबतच शेतीसाठी स्वतंत्र बजेट असावे, अशी मागणी करत केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला.
TAGGED:
बुलडाणा राजकीय बातम्या